पाथर्डी :- तालुक्यातील सोनोशी येथील शेतकरी संभाजी आसाराम काकडे (वय ४१) यांनी दुष्काळ व नापिकीमुळे रविवारी स्वत:च्या शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी आहे. मुले शिक्षण घेत आहेत. जेवढा खर्च केला तेवढेही उत्पन्न शेतातून मिळाले नाही. मुलांचे शिक्षण, तसेच मुलीच्या विवाहाची त्यांना चिंता होती. नापिकीला कंटाळून काकडेंनी आत्महत्या केली.

- अंटार्क्टिकातील बर्फ वितळतोय, भविष्यात पृथ्वी…; शास्त्रज्ञांचा हादरून टाकणारा इशारा! नव्या संशोधनाने वाढली चिंता
- शेवटी संकटाचा काळ संपला ; 11 जूनपासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश !
- अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत चार सदस्यांचाच असणार प्रभाग, मात्र प्रभाग संख्या वाढणार? राजकीय हालचालींना आला वेग
- स्मार्टफोन्स विकणारी Samsung कंपनी कधीकाळी विकायची नूडल्स; वाचा नोकिया, एलजी ते बीएमडब्ल्यूचा सुरुवातीपासून आजपर्यंतचा रंजक प्रवास!
- Google Pay, PhonePe आणि Paytm युजर्ससाठी अत्यंत महत्वाची बातमी!