दिल्लीत आगामी फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. या अनुषंगाने आम आदमी पक्ष मतदारांना आकर्षित करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. मोफत मेट्रो, मोफत वीजनंतर आता केजरीवाल सरकार ‘मुख्यमंत्री किसान मित्र योजना’ लागू करण्यावर विचार करत आहे.
‘मुख्यमंत्री किसान मित्र योजना’ लागू करण्यासंदर्भात एक कॅबिनेट नोट तयार केली जात असून लवकरच ती सरकारकडे पाठवली जाणार आहे. या योजनेच्या अंतर्गत अरविंद केजरीवाल यांचे सरकार शेतकऱ्यांची विशेष काळजी घेत त्यांच्या पिकांच्या किमतीपेक्षा ५० टक्के अधिक देण्याची तयारी करत आहे.
ही योजना लागू झाल्यानंतर दिल्लीतील शेतकऱ्यांच्या गव्हाची किंमत प्रति क्विटंल २५०० रुपयांपेक्षा जास्त होणार आहे. . या योजनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील आम आदमी पक्ष (आप)चे सरकार या महिन्याच्या अखेरीस ही योजना लागू करण्याच्या विचाराधीन आहे.
याबाबतच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत जवळपास २० हजार शेतकरी कुटंब राहतात. या योजनेतून अनेक कुुटंबांना फायदा होणार आहे.
- Home Loan : सगळ्यात स्वस्त दरात मिळेल गृहकर्ज, घर खरेदी करण्यापूर्वी बघा ‘या’ 5 बँकांचे व्याजदर…
- Ahmednagar News : पत्रकार असल्याचे सांगत अल्पवयीन मुलीशी विवाह ! प्रचंड छळ, बेशुद्ध होईपर्यंत मारहाण अन बरेच काही..अहमदनगरमधील घटना
- Post Office : पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना बनवेल लखपती, आताच करा गुंतवणूक…
- Ahmednagar Politics : मॅनेज केलेले ज्योतिषी.. पोपटवाले भविष्यकर्ते.. अन प्रचारात खरोखरचा सिंह.. दिवंगत मंत्री कोल्हेंच्या अफलातून क्लुप्त्या व अपक्ष असतानाही विजयी
- Maharashtra News : राज्यात उष्माघाताचे प्रमाण वाढले !