अहमदनगर : कर्जत तालुक्यातील ताजू येथील १९ शेतकऱ्यांवर कालवा फोडल्याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पाटबंधारे विभागात काम करणारे अंबादास निवृत्ती गिरमे यांच्या यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी ताजू येथील बापू खेत्रू हाके,बाबा कोंडीबा चोरमले,रामदास किसन दराडे,संपत लक्ष्मण दराडे,लक्ष्मण खेत्रू हाके,

बारकू सोनू चोरमले,पर्वतराव खेत्रू हाके,भिवा रावा चोरमले,अजित फिरंगु कोळपे,भिवा चोरमले,शिवाजी गेणा हाके,अंबादास बापू दराडे,पोपट किसन दराडे,देविदास बापू दराडे,नवनाथ बापू दराडे,दिगंबर परशुराम दराडे,
नितीन शिवाजी दराडे,मधुकर लक्ष्मण दराडे,रघु चोरमले सर्वजन रा.ताजू यांच्यावर कालवा फोडून कालव्याचे पाणी वळवून शासनाचे ३ लाख रूपयांचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- रोज सकाळी उपाशीपोटी कडुलिंबाची पाने खा, मिळतील 6 जबरदस्त फायदे!
- जिल्हा परिषद प्रभाग रचना जाहीर! कर्जत-जामखेडमध्ये वाढले २ गट, गणसंख्या १५० वर
- उड्डाणानंतर अचानक अदृश्य झाली ‘ही’ विमाने, जगातील या हवाई रहस्यांवर अजूनही शोध सुरूच!
- महाराष्ट्रातील शाळा नेमक्या कधीपासून सुरू होणार ? अखेरकार शिक्षण विभागाकडून अधिकृत तारीख जाहीर!
- नेवासा तालुक्यात वादळाचा कहर! २६१ हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त, १५७ घरांची पडझड, शेतकऱ्यांचं कोट्यावधींचं नुकसान