अहमदनगर :- आचारसंहितेनंतर आता मतदारसंघनिहाय राजकीय चर्चेला सुरुवात झाली असून, ग्रामीण भागासाठी महत्त्वाची असलेल्या जिल्हा परिषदेत शुक्रवारी दिवसभर कोण कुठून उभे राहणार यावर दिवसभर चर्चा सुरू होती.
दरम्यान, आचारसंहिता जारी होताच जिल्हा परिषदेत देखील दिवसभर राजकीय वातावरण सामसूम होते. महिन्याभरापासून राजकीय नेत्यांबरोबरच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील आचारसंहितेची प्रतीक्षा लागली होती. शुक्रवारी अखेर विधानसभेची निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.

- पुणेकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी ! ‘या’ भागात सुद्धा तयार होणार दुमजली उड्डाणपूल, कसा असणार रूट?
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा बदल ! अहिल्यानगरच्या ह्या महिलांना १५०० ऐवजी फक्त ५०० रुपये…
- कर्जत-जामखेडच्या शेतकऱ्यांसाठी दिलासा : आ. रोहित पवार यांच्या पुढाकाराने सीना कालव्याचे आवर्तन सुरू होणार
- मुंबईहुन नाशिक फक्त अडीच तासात, ‘हा’ महत्वाचा एक्सप्रेस वे ठरणार गेमचेंजर
- AMC News : अहिल्यानगर करांनी करून दाखवलं ! सीना नदी होतेय स्वच्छ…