अहमदनगर :- आचारसंहितेनंतर आता मतदारसंघनिहाय राजकीय चर्चेला सुरुवात झाली असून, ग्रामीण भागासाठी महत्त्वाची असलेल्या जिल्हा परिषदेत शुक्रवारी दिवसभर कोण कुठून उभे राहणार यावर दिवसभर चर्चा सुरू होती.
दरम्यान, आचारसंहिता जारी होताच जिल्हा परिषदेत देखील दिवसभर राजकीय वातावरण सामसूम होते. महिन्याभरापासून राजकीय नेत्यांबरोबरच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील आचारसंहितेची प्रतीक्षा लागली होती. शुक्रवारी अखेर विधानसभेची निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.

- भारतातील हे रेल्वे स्टेशन तब्बल 42 वर्षे बंद राहिलं ! गोष्ट वाचून अंगावर काटा येईल
- पावसाळ्यात काविळीचा मोठा धोका! ही लक्षणं दिसली, तर त्वरित डॉक्टरांकडे जा अन् उपचार घ्या
- जगन्नाथ मंदिरात अविवाहित प्रेमी का जात नाहीत ? राधा राणीच्या शापामागची कथा…
- AI मुळे शेतीत मोठी क्रांती होणार, शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन अर्थव्यवस्था बदलणार- शरद पवार
- अत्यंत खोल आणि विशाल समुद्रात पूल कसा उभा राहतो ? ही किमया ऐकून थक्क व्हाल!