अहमदनगर :- आचारसंहितेनंतर आता मतदारसंघनिहाय राजकीय चर्चेला सुरुवात झाली असून, ग्रामीण भागासाठी महत्त्वाची असलेल्या जिल्हा परिषदेत शुक्रवारी दिवसभर कोण कुठून उभे राहणार यावर दिवसभर चर्चा सुरू होती.
दरम्यान, आचारसंहिता जारी होताच जिल्हा परिषदेत देखील दिवसभर राजकीय वातावरण सामसूम होते. महिन्याभरापासून राजकीय नेत्यांबरोबरच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील आचारसंहितेची प्रतीक्षा लागली होती. शुक्रवारी अखेर विधानसभेची निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.

- न बोलताही भावना ओळखतात, लोक आपोआप त्यांच्यासमोर मन मोकळं करतात! अंक 2 चे लोक इतके खास का असतात?
- मेकअप करण्यापूर्वी चुकूनही गुलाब जल लावू नका, चुकीच्या पद्धती त्वचेला पोहोचवतात हानी! जाणून घ्या योग्य वापर
- अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘ह्या’ रेल्वे स्थानकावरून सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! राज्यातील 7 महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा घेणार
- नारळ, तीळ की सूर्यफूल…ऑइल पुलिंगसाठी सर्वोत्तम तेल कोणते?, जाणून घ्या योग्य आयुर्वेदिक पद्धत!
- कोपरगाव तालुक्यातील गावठी हातभट्टयांवर पोलिसांचा छापा, १ लाखांचे दारू बनवण्याचे कच्चे रसायन केले नष्ट