नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारात सध्या कांद्याचे दर ७० रुपये प्रतिकिलोच्या पार गेले आहेत. त्यामुळे जनसामान्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी आणि कांद्याचे दर वाजवी राखण्यासाठी केंद्र सरकार अनेकविध उपाययोजना करत आहे.
घाऊक व्यापाऱ्यांनी कांद्याचा किती साठा करावा यावर नियंत्रण लादण्याचा पर्याय हा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. कांद्याचा घाऊक व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या साठेबाजीवर अंकूश लावण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
- शिंदे गटाच्या ‘या’ माजी खासदाराला भाजप राज्यपाल करणार? एका जागेच्या बदल्यात शब्द ? पहा..
- Ahmednagar News : ‘तो’ ओरडत राहिला अन हा दगडाने ठेचत राहिला.. अहमदनगरमधील ‘त्या’ हादरवणाऱ्या खुनाचा उलगडा
- Ahmednagar News : बच्चू कडूंचा अहमदनगर मनपाला दणका , ‘ते’ प्रकरण थेट विधानसभेत नेलं, नगरचे ‘बडे’ लोक अडकणार? पहा..
- NFDC Mumbai Bharti 2024 : नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट मुंबईमध्ये निघाली भरती, थेट लिंकद्वारे करा अर्ज!
- Brahma Valley College Nashik : नाशिक मधील ब्रह्मा व्हॅली कॉलेजमध्ये शिक्षक पदांच्या रिक्त जागांसाठी भरती सुरु…