संगमनेर :- भाजप-सेनेच्या भूलथापांना लोक कंटाळले असल्याने आभासी महायुती सरकारचा पराभव अटळ आहे. भावी मुख्यमंत्री आघाडीचाच असेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
राज्यात भाजप-सेनेच्या विरोधात वातावरण आहे. विधानसभा निवडणूक स्थानिक प्रश्नांवर होते. कर्जमाफी, वाढलेली महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी हे महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवत ते काश्मीरसारख्या विषयावर भावनिक राजकारण करत होते.

जनादेश यात्रा काढून ते जनतेला आदेश देत होते. शिवसेनादेखील या सरकारबरोबर फरफटत गेली. सत्तेत राहून त्यांनीच त्यांच्या सरकारविरोधात केलेले शेतकऱ्यांसाठीचे कर्जमाफी आंदोलन जनतेने बघितले आहे, असे ते म्हणाले.
- 15 दिवसात साकाळाई पाणी योजनेच्या कामाला सुरवात, ‘ही’ गावे दुष्काळमुक्त होणार! मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही
- 9 महिन्यात चांदीमधून मिळालेत 170% रिटर्न ! आता किती वाढणार भाव ?
- शेअर मार्केट गुंतवणूकदारांना कमाईची सुवर्णसंधी ; ‘ही’ इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी देणार एका शेअरवर 4 मोफत शेअर्स
- केंद्र सरकारची भन्नाट योजना ! ‘या’ लोकांना बिजनेस उभारण्यासाठी मिळणार 300000 रुपये
- मकर संक्रांति आधीच लाडक्या बहिणींसाठी गोड बातमी ! 2100 रुपयांचा हफ्ता करणेबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा













