संगमनेर :- भाजप-सेनेच्या भूलथापांना लोक कंटाळले असल्याने आभासी महायुती सरकारचा पराभव अटळ आहे. भावी मुख्यमंत्री आघाडीचाच असेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
राज्यात भाजप-सेनेच्या विरोधात वातावरण आहे. विधानसभा निवडणूक स्थानिक प्रश्नांवर होते. कर्जमाफी, वाढलेली महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी हे महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवत ते काश्मीरसारख्या विषयावर भावनिक राजकारण करत होते.
जनादेश यात्रा काढून ते जनतेला आदेश देत होते. शिवसेनादेखील या सरकारबरोबर फरफटत गेली. सत्तेत राहून त्यांनीच त्यांच्या सरकारविरोधात केलेले शेतकऱ्यांसाठीचे कर्जमाफी आंदोलन जनतेने बघितले आहे, असे ते म्हणाले.
- Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये हाय होल्टेज राजकारण ! १८ स्टार प्रचारक येऊन गेलेत, आता येणार शहा, योगी यांसारखे ११ दिग्गज..
- Dairy Business: गाईंचे संगोपन करून स्वतःचा दुधाचा धंदा सुरू करायचा असेल तर पाळा ही 55 ते 60 लिटर दूध देणारी गाय! वाचा या गाईचे वैशिष्ट्ये
- Lakshmi Narayan Rajyog : मे पासून तूळ राशीसह ‘या’ 3 राशींचा सुवर्ण काळ सुरु; आर्थिक लाभासह होतील अनेक फायदे!
- Surya Gochar : 13 दिवसांनंतर ‘या’ राशींचा वाईट काळ सुरु, आयुष्यात वाढतील समस्या!
- RBI Decision: आरबीआयने लगावली बँकांना चपराक! ग्राहकांना ‘ते’ व्याज परत करण्याच्या सूचना, ग्राहकांना मिळाला मोठा दिलासा