यवतमाळ: जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा क्षेत्रातील प्रहारचे उमेदवार गुलाबराव पंधरे यांच्या प्रचारासाठी राळेगाव येथील जाहीर सभेत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापंक बच्चू कडू यांनी भाजप व कांग्रेस वर टीका केली.
कांग्रेसने आधी शेतकरी वर्गाला लुटले व आता भाजपचे सरकार लुटत आहे. त्यामुळे सामान्य माणूस हा मागे राहत आहे. अशी टीका प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडु यांनी राळेगाव येथील सभेत केली. काँग्रेस व भाजपने आजपर्यंत जे केले नाही ते प्रहार ने केले.
सरकारने शौचालय बांधून दिले परंतु शेतकऱ्यांच्या हिताचे स्वामिनाथन आयोग लागु केला नाही असेही वक्तव्य केले सभेत केले. यावेळी प्रहारचे बबलू जनजाळ प्रमोद कुदळे गुलाब पंधरे हे उपस्थित होते.
- Ahmednagar News : अहमदनगर मधील धरणे खपाटीला ! सगळा मिळून अवघा २७ टक्के जलसाठा शिल्लक..’अशी’ आहे स्थिती..
- Ahmednagar Politics : पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या पर्वाची विजयी वाटचाल, चार जूनला होणार शिक्कामोर्तब ! खा.डॉ.सुजय विखे यांनी व्यक्त केला विश्वास
- दररोज 7 रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळणार 5 हजार रुपयांची पेन्शन ! ‘या’ सरकारी योजनेचा म्हातारपणी मोठा दिलासा मिळणार
- Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात जलयुक्त शिवारची किती कामे पूर्ण झाली? किती कामांना लागला ब्रेक? पहा एक रिपोर्ट
- Maharashtra Politics : 64 वर्षांपूर्वी बारामतीत झाला होता पवार विरुद्ध पवार सामना ! नव्या दमाचे शरद पवार व सख्ख्या भावात संघर्ष..