यवतमाळ: जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा क्षेत्रातील प्रहारचे उमेदवार गुलाबराव पंधरे यांच्या प्रचारासाठी राळेगाव येथील जाहीर सभेत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापंक बच्चू कडू यांनी भाजप व कांग्रेस वर टीका केली.
कांग्रेसने आधी शेतकरी वर्गाला लुटले व आता भाजपचे सरकार लुटत आहे. त्यामुळे सामान्य माणूस हा मागे राहत आहे. अशी टीका प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडु यांनी राळेगाव येथील सभेत केली. काँग्रेस व भाजपने आजपर्यंत जे केले नाही ते प्रहार ने केले.

सरकारने शौचालय बांधून दिले परंतु शेतकऱ्यांच्या हिताचे स्वामिनाथन आयोग लागु केला नाही असेही वक्तव्य केले सभेत केले. यावेळी प्रहारचे बबलू जनजाळ प्रमोद कुदळे गुलाब पंधरे हे उपस्थित होते.
- कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तारखांना जन्मलेल्या मुली लग्नाचा विषय निघाला की लगेचच पळ काढतात ! स्वभाव कसा असतो?
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ; आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता समवेत ‘हे’ 3 भत्ते वाढणार !
- श्रावण महिन्यात तुळशीला मंजिरी येण्याचा अर्थ काय?, यामागील शुभ संकेत समजून घ्या!
- पुणे – अहिल्यानगर प्रवास फक्त 90 मिनिटात ! महाराष्ट्रात तयार होणार 11,000 कोटी रुपयांचा नवा रेल्वे मार्ग, कसा असणार रूट?
- श्रावणात शिवलिंग पूजा करताना ‘या’ चुका टाळाच, अन्यथा सहन करावा लागेल भोलेनाथांचा प्रकोप!