मुंबई : शिवसेनेची पुन्हा सत्ता येणारच आहे. तेव्हा शेतकऱ्याचा सातबारा संपूर्ण कोरा करण्यात येईल. गरीबांना १० रुपयांत जेवण देण्यात येईल. सुदृढ महाराष्ट्रासाठी १ रुपयात आवश्यक आरोग्य चाचण्या करण्यात येतील.
३०० युनिटपर्यंत घरगुती वीज वापरासाठी ३० टक्के सूट, ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी बससेवा देण्यात येईल, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

राममंदिरासाठी आवश्यकता भासल्यास कायदा करा, या मागणीसोबतच बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकलण्यासोबतच देशात समान नागरी कायदा लागू करा, अशा मागण्या करताना शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचेही त्यांनी दर्शवले. शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर देखील त्यांनी कठोर शब्दांत टीका केली.
- पुणे, अहिल्यानगर, नागपूरकरांसाठी Good News! रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनासाठी चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ स्थानकावर थांबा
- भारतीय सैन्यातील अग्नीवीरांना किती पगार मिळतो ? पहिल्या वर्षापासून ते चौथ्या वर्षापर्यंतच्या पगाराचे स्ट्रक्चर पहा
- मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गोड बातमी ! वंदे भारत एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस मध्ये मिळणार….
- IBPS Clerk Jobs 2025: IBPS अंतर्गत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती! 10,277 जागांसाठी भरती सुरू; लगेच अर्ज करा
- एलपीजी गॅस एजन्सी सुरू करा, दर महिन्याला होणार लाखो रुपयांची कमाई ! एका सिलेंडर मागे किती कमिशन मिळते? पहा…