अहमदनगर :- गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून शिवसेनेचे विचार घेऊन काम केले. प्लॉट, खंडणी, दहशत २५ वर्षे बंद होती, पण मागील पाच वर्षांत शहराचा चेहरा बदलून त्याचा बिहार झाला आहे.अशी टीका माजी आमदार अनिल राठोड यांनी केली.
नंदनवन लॉन येथे आयोजित प्रचार सभेत राठोड बोलत होते, शहराला संरक्षण देण्याचे काम शिवसेनेने केले आहे. विकास हा स्थायी होणे आवश्यक आहे. तो शिवसेनेने केला शहरात एक नाही, तर तीन उड्डाणपुलांची गरज आहे.

आता जनताच लोकप्रतिनिधी होणार आहे. २५ वर्षांचा सुवर्णकाळ होता. हा काळ पाच वर्षे झाकोळला गेला होता, म्हणून हे वैभव पुन्हा उभे करायचे आहे. शहराला लाल दिवा देण्याचे आश्वासन दिले आहे.” असे त्यांनी बोलताना सांगितले.
- जगन्नाथ पुरी यात्रेतून परतताना ‘या’ 2 वस्तु नक्की घरी आणा, घरात कधीच अन्नाचा तुटवडा भासणार नाही!
- SBI कडून Home Loan च्या व्याजदरात मोठी कपात ! 50 लाखांच्या गृह कर्जासाठी मासिक किती पगार हवा ?
- नवीन काळ्या जीन्सची चमक आणि रंग जाऊ नये, यासाठी वापरा बेस्ट घरगुती ट्रिक!
- Google Pay, PhonePe किंवा पेटीएमवरून चुकीच्या खात्यावर पैसे सेंड झाले? मग घाबरू नका! ‘या’ 4 स्टेप्स वापरुन मिळवता येतील पैसे
- तब्बल 25 कोटी तिकीटांची विक्री, 1975 मध्ये आलेल्या ‘या’ भारतीय चित्रपटाचा रेकॉर्ड आजही कायम!