श्रीगोंदे तालुक्यात दोन जणांच्या आत्महत्या

Published on -

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :  श्रीगोंदे तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे एक आणि श्रीगोंदे शहरातील औटेवाडी येथे एक आत्महत्या अश्या तालुक्यात दोन आत्महत्या झाल्या आहेत.

टाकळी कडेवळीत येथील पोस्टमन असलेले मिरसाब कादर भाई इनामदार (वय ५०) यांनी आपल्या घरासमोर असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

दुसऱ्या घटनेत औटेवाडी परिसरातील रावसाहेब सखाराम औटी (वय २२) याने शाळेतील मुलांचे खेळण्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी रमेश औटी यांनी खबर दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News