नगर – शिक्षणातील जीवघेण्या स्पर्धेत कला लुप्त पावत असतांना चित्रकला स्पर्धेतून निर्माण होणारा नवनिर्मितीचा आनंदबालकांचे जीवन समृद्ध करणारा असल्याचे प्रतिपादन जिल्हा वाचनालयाचे कार्यवाह विक्रम राठोड यांनी केले. स्वातंत्र्य दिनाचेऔचित्य साधून आयोजित शालेय चित्रकला स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बेालत होते.
अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने आयोजित शालेय चित्रकला स्पर्धेस मोठा प्रतिसाद मिळाला. बाई इचरजबाई प्रशालेतदोन गटात झालेल्या स्पर्धेत सुमारे 630 बालके चित्र साकारण्यात रमुन गेले.

स्पर्धेचे उद्घाटन कार्यवाह विक्रम राठोड व उपाध्यक्षअजित रेखी, शिल्पा रसाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी संचालक किरण आगरवाल, दिलीप पांढरे, राहुल तांबोळी, गणेश अष्टेकर,परिक्षक अशोक डोळसे, कवी चंद्रकांत पालवे, माजी ग्रंथपाल संजय लिहिणे, ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल, पल्लवीकुक्कडवाल व कर्मचारी उपस्थित होते.
- काय सांगता ! प्लॉट खरेदी केल्यानंतर 12 वर्षांच्या आत घर बांधले नाही तर त्याचा मालकी हक्क रद्द होणार, कुठं झालाय असा निर्णय ?
- संपूर्ण भारतभर प्रवास केला तरी सुद्धा ‘या’ यादीतल्या लोकांना एकही रुपया Toll Tax भरावा लागत नाही ! पहा संपूर्ण यादी…
- ऑक्टोबर महिन्यात लॉन्च होणार आणखी 3 नवीन स्मार्टफोन ! Vivo , Samsung , Realme करणार धमाका
- 5 वर्षात मिळणार 12 लाख 30 हजार रुपयांचे व्याज! पोस्टाची ‘ही’ योजना ठरणार गेमचेंजर
- शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी डबल धमाका ! ‘ही’ कंपनी एकाचवेळी देणार Bonus Share आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ