Ahmednagar News : अहमदनगरमधील काळे-कोल्हे-विखेंसह ९ दिग्गजांच्या साखर कारखान्यांची लाखोंची ‘बँक हमी’ जप्त? एकच खळबळ
अहमदनगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. साखर कारखान्याच्या माध्यमातून हा पाय अहमदनगर जिल्ह्यात रोवला गेला. त्यानंतर काळाच्या ओघात अनेक खासगी साखर कारखानेही उभे राहिले. साखर व ऊस उत्पादनाच्या बाबतीत अहमदनगर जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. दरम्यान आता एका मोठ्या वृत्तपत्राने अशी बातमी दिली आहे की, साखर प्रदूषण नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या ९ … Read more