पे अँड पार्किंग योजना म्हणजे मनपाचा सामान्य नगरकरांना लूटण्याचा डाव – किरण काळे;

अहिल्यानगर : मनपाने शहरातील मोक्याच्या ३५ रस्ते, जागांवर पे अँड पार्क योजना अंमलबजावणीची घोषणा केली आहे. यामध्ये शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेसह उपनगरातील प्रमुख रहदारीचे रस्ते, जागा यांचा समावेश आहे. त्याचबरोबर शहरातील मालमत्तां धारकांकडून सुधारित कर आकारणीचा देखील घाट घातला गेला आहे. प्रत्यक्षात नळाला दररोज स्वच्छ मुबलक पाणी येत नाही, रस्त्यांची दैनावस्था अजून संपलेली नाही, ७७८ रस्त्यांच्या … Read more

जिल्ह्याच्या काही भागात २६ ते २९ डिसेंबर दरम्यान पावसाचा हवामान खात्याचा इशारा नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अहिल्यानगर दि. २५- जिल्ह्यात २६ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि २७ आणि २८ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. मेघगर्जनेच्या वेळी वीज … Read more

Ahilyanagar Manapa :अनधिकृत फ्लेक्स प्रकरणी महानगरपालिकेमार्फत शहरात १२ जणांवर गुन्हे दाखल ; ७११ फलकांवर कारवाई करत ३४ हजारांचा दंड वसूल

महानगरपालिका क्षेत्रात परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात बॅनर, फलक, मोठे जाहिरात बोर्ड लावल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा अनधिकृत फलकांवर व फ्लेक्स बोर्डवर महानगरपालिकेमार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरात महानगरपालिका प्रशासनाने १२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर ७११ फलकांवर कारवाई करत ३४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा … Read more

Sangamner News : संजय गांधी निराधार योजनेसह विविध प्रलंबित प्रकरणे मार्गी लावा !

संगमनेर (प्रतिनिधी)–संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असूनही लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विविध गावांमधील योग्य लाभार्थ्यांना शासनाच्या सुविधांचा लाभ मिळवून दिला आहे. मात्र मागील अनेक दिवसांपासून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेली अनेक प्रकरणे प्रलंबित असून ते तात्काळ मार्गी लावून तालुक्यातील निराधार ,वृद्ध व गोरगरीब , नागरिकांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या … Read more

आत्मनिर्धार पर्यावरण संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी भानुदास कोतकर ह्यांची निवड समितीच्या माध्यमातून पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्याचा निर्धार.

आत्मनिर्धार फाऊंडेशन संचालित पर्यावरण संवर्धन समितीची बैठक रविवारी ( दि .२२ डिसेंबर ) आझाद वाचनालय येथे पार पडली. यावेळी फाउंडेशनच्या वाटचालीचा आढावा अध्यक्ष महादेव गवळी ह्यांनी उपस्थितांसमोर मांडला. तसेच आगामी काळात पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्याचा ठराव मांडला. पर्यावरण संवर्धन समितीच्या कृती कार्यक्रमाची आखणी व धोरणात्मक बाबींवर विचारविनिमय करण्यात आला. उपस्थित सभासदांच्या सर्वानुमते श्री. भानुदास कोतकर … Read more

स्व. बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलेलं स्‍वप्‍न पुर्ण करण्‍याची संधी मिळाली – जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्‍या अतिशय महत्‍वाच्‍या खात्‍याची जबाबदारी माझ्यावर सोपविली, याबद्दल मी समाधानी असून, स्‍व.लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्‍या तुटीच्‍या खो-यात आणण्‍याचे स्‍वप्‍न या निमित्‍ताने पुर्ण करण्‍याची संधी मिळाली असल्‍याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली. मंत्रीपदाची शपथ आणि जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्‍यानंतर ना.विखे … Read more

ज्या जमिनीत तण उगवत नव्हते अशा क्षारपड जमिनीत एकरी घेतले 82 टन उसाचे उत्पादन! वाचा कोणती वापरली पद्धत?

Farmer Success Story:- असे म्हटले जाते की जर मनामध्ये जबर इच्छाशक्ती असेल तर कुठलेही अशक्य गोष्ट ही शक्य करता येते व त्यामध्ये यशस्वी होता येते. याकरिता इच्छाशक्ती असणे गरजेचे असतेच परंतु त्या दृष्टिकोनातून करावे लागणारे प्रयत्न म्हणजेच कष्ट देखील अफाट असणे गरजेचे असते व कष्टांमध्ये किंवा प्रयत्नांमध्ये सातत्य असणे देखील तितकेच गरजेचे असते व तेव्हा … Read more

पिककर्ज घ्यायचे तर आता लागेल हक्क सोडपत्र! कशाला म्हणतात हक्कसोडपत्र आणि तयार करण्यासाठी कुठली लागतात कागदपत्रे?

Crop Loan New Rule:- पिक कर्ज हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे असून पिक कर्ज शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध होणे हे शेतीच्या कामांसाठी खूप महत्त्वाचे असते. परंतु पीक कर्जाच्या बाबतीत बघितले तर बऱ्याचदा ओरड असते की बँकांच्या माध्यमातून वेळेवर शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिले जात नाही व याकरिता शेतकऱ्यांना बँकांच्या हेलपाट्या माराव्या लागतात. यामुळे बऱ्याचदा शेतीच्या कामांवर … Read more

लाखात पैसा कमवायचा तर सुरू करा सिक्युरिटी गार्ड एजन्सी! जाणून घ्या कशी आहे संपूर्ण प्रोसेस?

Profitable Business Idea:- तुम्हाला जर एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि त्याकरिता तुमच्याकडे मोठ्या प्रमाणावर लागणारे भांडवल नसेल तर तुम्ही अशा प्रकारच्या व्यवसायाच्या शोधात असतात जो अगदी कमीत कमी गुंतवणुकीत सुरू करता येतो आणि त्या माध्यमातून चांगला पैसा मिळवता येऊ शकतो. या प्रकारचे अनेक व्यवसाय असल्याचे आपल्याला दिसून येते. प्रत्येकाला लागणारे भांडवल हे कमी जास्त … Read more

रॉयल एनफिल्ड बुलेट 350 घेता येईल आता किफायतशीर किमतीत! जाणून घ्या किती डाऊनपेमेंट केल्यावर किती भरावा लागेल ईएमआय?

Royal Enfield Bullet 350 EMI Calculation:- रॉयल एनफिल्ड बुलेट म्हटले म्हणजे मोठ्या प्रमाणावर तरुणाईमध्ये क्रेझ दिसून येते व याच रॉयल एनफिल्ड बुलेट 350 ही बाईक उत्तम अशी बाईक असून तिचे डिझाईन पूर्वीच्या बाईक सारखेच आहे. हे खूप मजबूत बाईक असून या बाईकची स्टील फ्रेम आणि टीयर ड्रॉप आकाराची इंधन टाकी या बाईकला खूप मोठ्या प्रमाणावर … Read more

इमर्जन्सी पैसे लागत आहेत? तर डोन्ट वरी! एसबीआय देते 50 हजार ते 20 लाख रुपये पर्सनल लोन; वाचा माहिती

SBI Personal Loan:- बऱ्याचदा जीवनामध्ये अचानकपणे काही कारणास्तव पैशांची गरज भासते. यामध्ये वैद्यकीय आणीबाणी असो किंवा मुलांचे शिक्षणासाठी लागणारा पैसा किंवा घराचे नूतनीकरण इत्यादीसाठी पैशांची आवश्यकता भासते व या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक इतका पैसा आपल्याजवळ असेलच असे होत नाही. त्यामुळे बरेचजण कर्जाचा पर्याय निवडतात व यामध्ये पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्ज घेण्याला बरेचजण प्राधान्य … Read more

एफडीवर जास्त व्याज मिळवून लवकर होता येईल श्रीमंत! ‘या’ 3 सरकारी बँका देतात जास्त व्याज, वाचा व्याजदर

Government Bank FD Interest Rate:- प्रत्येकाला सुखी आणि पैशांच्या दृष्टिकोनातून समृद्ध आयुष्य जगायला आवडते व त्याकरिता गुंतवणूक ही सर्वात महत्त्वाची बाब आहे व तुमच्या सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. गुंतवणूक करताना योग्य व जोखीम मुक्त पर्यायाची निवड ही खूप फायद्याचे ठरते. केलेली गुंतवणूक सुरक्षित रहावी आणि चांगला परतावा मिळावा या दृष्टिकोनातून बँकांच्या मुदत ठेव … Read more

10 हजार रुपयांची एसआयपी मिळवून देईल तुम्हाला 3.5 कोटीचा परतावा! पण कसे होईल शक्य? जाणून घ्या कॅल्क्युलेशन

Benefit Of Investment In FD:- गुंतवणूक ही दीर्घकालीन आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून उत्तम अशा गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे हे खूप गरजेचे आहे. जर आपण गुंतवणुकीचे पर्याय बघितले तर यामध्ये बँक, पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजना तसेच शेअर मार्केट आणि अलीकडच्या कालावधीत अतिशय लोकप्रिय झालेला प्रकार म्हणजे म्युच्युअल फंड एसआयपी होय. एसआयपी म्हणजेच पद्धतशीर … Read more

भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारामध्ये मारुतीची धमाकेदार इंट्री! लवकरच येत आहे मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार eVitara; जाणून घ्या फीचर्स

Maruti Suzuki E-Vitara:- भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारामध्ये सध्या आणि कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या जात असून काही इलेक्ट्रिक कार येणाऱ्या दिवसात सादर केल्या जाणार आहेत. कार निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या मारुती सुझुकीच्या दृष्टिकोनातून बघितले तर या कंपनीने देखील आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारचा टिझर रिलीज केला असून कंपनीच्या या एसयूव्हीचे नाव ई- विटारा असणार आहे. … Read more

5G स्मार्टफोन घ्यायचा आणि बजेट 10 हजार आहे तर ‘हे’ 3 स्मार्टफोन ठरतील फायद्याचे! या ठिकाणी मिळत आहे उत्तम डील

Smartphone Under 10K:- ज्या कोणत्याही व्यक्तीला स्मार्टफोन खरेदी करायचा असतो तो प्रामुख्याने कमीत कमी पैशांमध्ये उत्तम अशी वैशिष्ट्य असलेला स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असतो व अशा स्मार्टफोनच्या शोधात असतो. तसे बघायला गेले तर स्मार्टफोन बाजारपेठेमध्ये अशा अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन आहेत की त्या कमीत कमी बजेटमध्ये मिळतात व चांगली उत्तम वैशिष्ट्ये देखील आपल्याला अशा स्मार्टफोनमध्ये … Read more

सुट्ट्या एन्जॉय करायच्या आहेत? पुण्यातील ‘या’ नयनरम्य ठिकाणांना एकदा आवर्जून भेट द्या, भान हरपून जाल ही गॅरंटी

Pune Picnic Destination : सध्या विंटर हॉलिडेची धूम आहे. विंटर हॉलिडे सेलिब्रेट करण्यासाठी अनेक जण आपल्या कुटुंबासमवेत तसेच मित्रांसमवेत विविध पर्यटन स्थळांवर गर्दी करताना दिसत आहेत. तसेच वन डे पिकनिकसाठीही अनेकजण बाहेर जात आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हीही सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी कुठे बाहेर फिरायला जाण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा लेख कामाचा राहणार आहे. कारण … Read more

महागाईने त्रस्त नागरिकांना आणखी एक धक्का बसणार! भारतात ‘या’ कारणांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात

Petrol And Diesel Price : गेल्या काही वर्षांपासून भारतातील सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त झाली आहे. देशातील इन्फ्लेशन रेट म्हणजेच महागाईचा दर हा विक्रमी पातळीवर पोहोचला असून याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागतोय. खाद्यतेल, डाळी, भाजीपाला, कांदा, एलपीजी गॅस सिलेंडर, सीएनजीच्या किमती गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या असून आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देखील वाढतील … Read more

भारताचा सर्वाधिक लांबीचा महामार्ग महाराष्ट्रातून ; देशातील 45 शहरे जोडणारां Expressway महाराष्ट्रातील या शहरांमधून जाणार !

India Longest Highway : मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा एक्सप्रेस वे. पण आता समृद्धी महामार्गापेक्षा मोठा महामार्ग आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहे. भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आपल्या महाराष्ट्रातून जाणार आहे. 1386 किलोमीटर लांबीचा मुंबई दिल्ली महामार्ग महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमधून जाणार असून यामुळे मुंबई ते दिल्ली हा प्रवास … Read more