पेन्शनबाबत केंद्राचा मोठा निर्णय ! पेन्शनसाठी मुलांना वारस बनवण्याची महिलांना मुभा

कौटुंबिक पेन्शनचा लाभ घेण्यासाठी पतीला दूर सारून मुलगा किंवा मुलीला वारसदार बनवण्याची मुभा महिला कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. सामाजिक व आर्थिक परिणामांचा विचार करून हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबत सरकारने सोमवारी अधिकृत निवेदन जारी केले. मृत्यूपश्चात पतीऐवजी मुलांना पेन्शनचा लाभ द्यावा, असे विनंतीपत्र महिला कर्मचाऱ्याने संबंधित कार्यालय प्रमुखांना द्यावे. त्यानंतर त्याची … Read more

Rajya Sabha Elections 2024 : महाराष्ट्रासह १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक होणार

Rajya Sabha Elections 2024

Rajya Sabha Elections 2024 : लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी देशात राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रासह १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी ही निवडणूक होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन, ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, शिवसेनेचे (ठाकरे) अनिल देसाई आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण या महाराष्ट्रातून राज्यसभेत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नऊ जण झाले नायब तहसीलदार !

जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारित असलेल्या जिल्हा महसूल विभागातील अव्वल कारकून-मंडलाधिकारी संवर्गातील नऊ जणांना नायब तहसीलदार पदी पदोन्नती देण्यात आली. याबाबतचे आदेश सोमवारी (दि.२९) रोजी राज्याच्या महसूल व वन विभागातमार्फत जारी करण्यात आले आहेत. शासकीय सेवेत नियमानुसार ठराविक कालखंडानंतर पुढील पदावर पदोन्नती दिली जाते. या नियमानुसार सोमवारी राज्यातील महसूल विभागातील मंडलाधिकारी अव्वल कारकून संवर्गातील महसूलच्या सेवकांना नायब … Read more

Ahmednagar Crime : वकील दाम्पत्य खून प्रकरणातील पाचवा आरोपी ताब्यात ! एकाही वकिलाने वकीलपत्र घेतले नाही…

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : अहमदनगरसह राज्यात चर्चेत असणाऱ्या राहुरी तालुक्यातील मानोरी येथील वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणातील पाचवा आरोपी राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की मानोरी येथील वकील दाम्पत्याचा पाच लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून खून करण्यात आल्याची घटना दि. २५ जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सराईत आरोपी व त्याचे ३ … Read more

वकील दाम्पत्याच्या खूनप्रकरणी कर्डिले घेणार एसपींची भेट

जिल्ह्यात गाजत असलेल्या राहुरी तालुक्यातील अॅड. राजाराम आढाव व अॅड. मनिषा आढाव या वकील दाम्पत्याच्या खूनप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची गुरुवार दि. १ फेब्रुवारी रोजी दुपारी कार्यकत्यांसह भेट घेऊन संबंधित गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करणार असल्याची माहिती जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. याबाबत कर्डिले यांनी पत्रकारांशी … Read more

शेती महामंडळाची जमीन इतर उद्योगांना देऊ नका !

Maharashtra News

Maharashtra News : शेती महामंडळाकडील जमिनी इतर उद्योग क्षेत्राला देऊ नका, आधी खंडकरी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावे, अशी मागणी खंडकरी शेतकऱ्यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले, की राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या शेती महामंडळाद्वारे खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी गेली ४० ते ५० वर्षे संघटीत लढा दिला. त्यामुळे आतापर्यंत ९० टक्के … Read more

Sangamner Accident : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू !

Sangamner Accident

Sangamner Accident : डंपरखाली सापडल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाल्याची घटना काल सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात घडली. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, विजय ऊर्फ बंटी केणेकर (वय ३२, रा. रंगारगल्ली, संगमनेर) हा आपल्या दोन मित्रासोबत दुचाकीवरून दिल्ली नाका परिसरातून जात होता. यावेळी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बिबटयाचा महिलेवर हल्ला ! ओढून नेण्याचा प्रयत्न…ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : महिला झोपडीत झोपली असता, बिबट्याने तिच्यावर हल्ला करीत तिला ओढून नेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील अजनूज शिवारात शुक्रवारी रात्री घडली. मागील आठवडयात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा ही घडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप पहायला मिळाला. तालुक्यातील अजनुज येथील म्हसोबावाडी शिवारात कोळसा पाडणारी काही कुटुंबे कोप्या करून राहतात. शुक्रवारी (दि.२६) … Read more

Health Benefits Of Carrots : गाजर आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का?, जाणून घ्या…

Health Benefits Of Carrots

Health Benefits Of Carrots : गाजर शरीरासाठी खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होत आहे. म्हणूनच डॉक्टर देखील याचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. गाजरात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या दूर होतात. गाजरांमध्ये व्हिटॅमिन (A, C, E), पोटॅशियम, कॅल्शियम आणि फायबर सारखे पोषक घटक असतात, जे शरीराला आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. आजच्या … Read more

New ST Buses : दोन वर्षांत ५१५० ई-बसेस येणार ! डिझेलवरील जास्तीचा खर्च कमी…

New ST Buses

New ST Buses : एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी शासन दरबारी विविध प्रयत्न सुरू आहेत. अशातच गतवर्षी डिसेंबर महिन्यात एसटीच्या ताफ्यात नवीन २० ई-बसेस दाखल झाल्या आहेत. मार्च महिन्यात एसटी महामंडळाने देशातील सर्वात मोठी ई-बसेसची निविदा काढली होती. या निविदेअंतर्गत एसटी महामंडळ ५१५० ई-बस भाडेतत्त्वावर घेणार आहे. त्यातंर्गत २३५० मिडी बसेस व २८०० मोठ्या आकाराच्या ई-बसेस भाडेतत्त्वावर … Read more

Dhanshakti Rajyog : फेब्रुवारी महिन्यात दोन महान ग्रहांची युती, ‘या’ 3 राशींचे चमकेल नशीब !

Dhanshakti Rajyog

Dhanshakti Rajyog : ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा सेनापती मंगळाची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जेव्हा-जेव्हा मंगळ आपली हालचाल बदलतो तेव्हा त्याचा परिणाम पृथ्वी, मानव आणि 12 राशींवर दिसून येतो. याच क्रमाने फेब्रुवारीमध्ये ग्रहांचे मोठे संक्रमण होणार आहे, अशा स्थितीत शौर्य आणि धैर्याचा कारक असलेला मंगळ  ५ फेब्रुवारीला मकर राशीत प्रवेश करणार आहे, तर सुख आणि सुविधांचा कारक … Read more

श्रींगोंदा बाजार समितीच्या निलंबनाचें आदेश ! कारवाईसाठी सोमवारी बाजार समितीची सभा

Shrigonda News : पदाचा गैरवापर करत संचालक मंडळाच्या परस्पर स्वतःचा ‘पगार वाढविल्याचा ठपका ठेवत श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांच्यावर तत्काळ सेवेतून निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी सभापती अतुल लोखंडे यांना दिले आहेत. याबाबत सोमवारी(दि.५) होणाऱ्या बाजार समितीच्या मासिक सभेत हा विषय अजेंड्यावर घेण्यात आला आहे. बाजार समितीचे … Read more

Ahmednagar News : पौष महिन्यातही लग्नकार्य जोरात ! मुहूर्त कमी त्यामुळे एका दिवशीच अनेक लग्नसोहळ्यांची धूम

जुनी माणसे म्हणतात पौष महिन्यात लग्न कार्य करू नये. हा पूर्वापार चालत आलेला समज आहे. परंतु आता अलीकडील काळात या विचार धारणेतही फरक झाला आहे. आता पौष महिन्यातही लग्नकार्य उरकले जात आहेत. काही पंचांगकर्ते म्हणतात, हा महिना अत्यंत शुभ असल्याने लग्न कार्य करण्यास हरकत नाही. आधुनिक जमान्यात या पौष महिन्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोनही बदलला असून … Read more

Trigrahi Yog : 30 वर्षांनंतर कुंभ राशीत तयार होत आहे त्रिग्रही योग, ‘या’ राशींना मिळेल फळ !

Trigrahi Yog

Trigrahi Yog : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी राशी बदलतो, या काळात एका राशीमध्ये एकापेक्षा जास्त ग्रह एकत्र आले तर त्यातून ग्रहयोग, योग आणि राजयोग तयार होतो, ज्याचा प्रभाव १२ राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो, अशातच फेब्रुवारीमध्ये कुंभ राशीमध्ये शनि, सूर्य आणि बुध यांचा संयोग तयार होणार आहे, यामुळे त्रिग्रही योग तयार होईल … Read more

इंजिनियर तरुणीचा खून ! दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याच्या संशयातून प्रियकरानेच ५ गोळ्या झाडल्या

पुणे तेथे काय उणे असे म्हटले जाते. पुणे हे विद्येचे माहेर आहे. परंतु या पुण्यातूनच आता काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येताना दिसत आहेत. नुकतीच हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या इंजिनिअर तरुणीचा गोळ्या घालून खून झाल्याची घटना घडली होती. आता या घटनेचा उलगडा झाला असून तिच्या प्रियकरानेच हे हत्याकांड केले आहे. आपली प्रेयसी दुसऱ्याच्या प्रेमात … Read more

Surya Gochar 2024 : मार्च महिन्यात चमकेल ‘या’ राशींचे नशीब, सूर्याचा असेल आशीर्वाद !

Surya Gochar 2024

Surya Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा मानला जातो. सूर्य आत्मा, पिता, संपत्ती, संपत्ती, यश इत्यादींचा कारक आहे. अशातच ग्रहांचा राजा सुमारे 1 वर्षानंतर गुरूच्या राशीत म्हणजेच मीन राशीत प्रवेश करणार आहे. मार्चमध्ये सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. याचा सर्व राशींवर नकारात्मक आणि सकारात्मक प्रभाव पडेल. चला जाणून घेऊया कोणत्या राशींना … Read more

अहमदनगर जिल्ह्यात घरोघरी सर्वेक्षण सुरु ! ५७% कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण…

राज्य मागास वर्ग आयोगाच्या वतीने राज्यातील मराठा व खुला संवर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यासाठी आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या मोबाईल अॅपवर घरोघरी जाऊन नियुक्त करण्यात आलेले प्रगणक प्रत्येक कुटुंबाची माहिती नोंदवित आहेत. या सर्वेक्षणात नगर जिल्हा प्रशासनाची आघाडी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. सोमवारी (दि.२९) या विषयासंदर्भात नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या निर्देशात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कालव्यात उडी टाकून विवाहितेची आत्महत्या

नेवासा तालुक्‍यातील घोडेगाव येथील ३० वर्षीय विवाहितेने मुळा कालव्यात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना घडली असून याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे व दिरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. विवाहितेचे वडील राजेंद्र मारुती वालतुरे (रा. घुमनदेव, तालुका श्रीरामपूर) यांनी सोनई ‘पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तीत … Read more