जिल्ह्यात स्वाइन फ्लू, डेंग्यू, चिकुनगुनियाचे थैमान ! नागरिक काकुळतीला, पहा किती रुग्ण?

chikunguniya

Ahmednagar News : बदल्यात हवामानाने अहमदनगर जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण वाढलेले आहे. सतत पावसाची रिपरिप व वाढल्यामुळे शहरासह तालुक्यात सर्दी व हिवतापाचे रुग्ण वाढले आहेत. ताप, सर्दी, खोकला अशी प्रमुख लक्षणे या रुग्णांमध्ये जाणवत आहेत. तसेच जिल्ह्यात स्वाइन फ्लू, डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. अकोले तालुक्यात चार स्वाइन फ्लूचे व सात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून, … Read more

विद्यार्थिनीला अल्पवयीन मुलांनी भररस्त्यातून पळवले, त्यानंतर.. अहमदनगरमधील थरार

crime

Ahmednagar News : शाळेतून घरी चाललेल्या नऊ वर्षाच्या लहान मुलीला पळून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि. ३०) दुपारी घडली. पळवून नेणारे अल्पवयीन होते. सोबतच्या मुलांनी आरडा ओरड केल्यानंतर पळून जाणाऱ्या अल्पवयीन तिघांना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी शिवारात हा प्रकार घडला. याप्रकरणी चिमुकलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तीन अल्पवयीन तरुणांविरुद्ध … Read more

सुजय विखे पाटलांचं ठरलं ! विधानसभा लढवणारच, ‘या’ मतदारसंघातून उभे राहणार

sujay vikhe

Ahmednagar Politics : मला आता वेळ आहे, शेजारी कुठे संधी मिळाली तर विधानसभा लढविण्याचा माझा प्रयत्‍न असणार आहे. ज्‍या तालुक्‍यात उमेदवारी बाबत समन्‍वय होणार नसेल अशा मतदार संघात माझ्या नावावर एकमत झाल्‍यास मी निश्चित निवडणूक लढविण्‍यास तयार आहे. श्रीरामपूर राखीव असल्‍याने संगमनेर आणि राहुरी हाच माझ्यासमोर पर्याय असल्‍याचे सुचक वक्‍तव्‍य डॉ.सुजय विखे पाटील यांनी माध्‍यमांशी … Read more

नऊ जणांच्या टोळक्याचा चौघांवर कोयता, विळा, चाकूने हल्ला ! अहमदनगरमधील थरार

marahan

Ahmednagar News : सार्वजनिक रस्त्यावर मुरुम टाकल्याच्या कारणावरुन नऊ जणांनी जीवे ठार मारण्याचे उद्देशाने कोयता, विळा, चाकू, लोखंडी गज तसेच मुरुमामधील दगडाने हल्ला करून मारहाण करत चार जणांना गंभीर जखमी केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड येथे घडली. या घटनेत धनराज विठ्ठल कुदांडे, नवनाथ विठ्ठल कुदांडे, संतोष रमेश कुदांडे, वामन प्रकाश कुदांडे हे गंभीर जखमी झाले. … Read more

शेतकऱ्यांना आजपासून दुधाला ३० रुपये भाव ! जर भाव दिला नाही तर.. सरकारचा ‘हा’ मोठा आदेश

vikhe

Ahmednagar News : १ ऑगस्टपासून सर्व दूध संकलन केंद्रांनी शेतकऱ्यांना ३० रुपये प्रतिलिटर भाव द्यावा, अन्यथा केंद्रांवर फौजदारी गुन्हे दाखल करू, असा इशाराही विखे यांनी दिला. दूध भेसळ रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. या समितीला गुणवत्ता तपासण्याचे अधिकार आहेत. दूध भेसळ होत असेल तर गुन्हे दाखल करू. आतापर्यंत जिल्ह्यात दूध उत्पादकांना ९६ कोटींचे अनुदान … Read more

राज्यात आता महसूल पंधरवडा ! १५ ऑगस्टपर्यंत कोणत्या दिवशी कोणती कामे होणार? पहाच..

vikhe

महसूल विभागाकडून दरवर्षी महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचे आयोजन केले जाते. यात या वर्षी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बदल करून महसूल पंधरवडा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता १ ते १५ ऑगस्ट हा महसूल पंधरवडा साजरा केला जाणार आहे. महसूल विभागाच्या वतीने या पंधरवड्यात विविध उपक्रम राबवून महसूल विभागाच्या विविध योजना आणि … Read more

महावितरणचे तीन महाकाय टॉवर कोसळले ! महिला, शेतकरी खाली काम करत होते, अहमदनगरमधील मोठा अनर्थ..

mahavitaran

Ahmednagar News :  महावितरण कंपनीची २२० केव्हीची वीज हारेवाडीकडून बाभळेश्वरकडे महाकाय टॉवरद्वारे नेण्याचे काम चालू असतानाच मंगळवार (दि.३०) जुलै रोजी दुपारी या लाईनवरील तीन महाकाय टॉवर निकृष्ठ कामामुळे तारांसह लोहसर, पवळवाडी शिवारात कोसळले. सुदैवाने या वेळी शेतात काम करीत असलेल्या महिला व शेतकरी या अपघातातून बचावले आहेत. मात्र या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले … Read more

अहमदनगरमध्ये भाविकाच्या गाडीला अपघात, एक ठार

accident

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांची मालिका सुरूच असून यातील मृतांची संख्या चिंताजनक आहे. आता पुन्हा एकदा अहमदनगर मधून अपघाताचे वृत्त आले असून भाविकाच्या गाडीला अपघात होऊन यात एक ठार झाल्याची माहिती समजली आहे. हा अपघात कोपरगाव येथे झाला असून बाबासाहेब विष्णू जाधव (वय ४८) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अधिक माहिती अशी … Read more

अहमदनगरजवळ छत्रपती संभाजीनगरात टोयोटा किर्लोस्कर करणार २० हजार कोटींची गुंतवणूक, ‘असे’ असेल प्लॅनिंग

kirloskar

छत्रपती संभाजीनगर येथे उभारण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्सच्या प्रकल्पासाठी उद्योग विभागाने बुधवारी टोयोटा किर्लोस्कर यांच्या समवेत सामंजस्य करार केला. या प्रकल्पामुळे मराठवाड्यात सुमारे २० हजार कोटींची गुंतवणूक आणि १६ हजार रोजगार निर्मिती होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच भारतातील मोटार वाहन निर्मिती उद्योगात यातून एक मोठी क्रांती येईल, असा विश्वासही त्यांनी … Read more

..म्हणून दाऊदने केली यशश्रीची निघृण हत्या, उरण हत्याकांडाची ए टू झेड खरी माहिती समोर

urun

उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद बसुद्दीन शेख (२३) याने लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र, यशश्री त्याला प्रतिसाद देत नव्हती, याच कारणावरून त्यांच्यामध्ये भांडण झाले व दाऊदने तिच्यावर चाकूने वार करून हत्या केल्याचे तपासात निषन्न झाल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली. बुधवारी सकाळी आरोपीला पनवेल सत्र न्यायालयात हजर करण्यात आले … Read more

चिमुरड्याच भाषण अन अहमदनगरधील 35 वर्ष सत्तेत असणारा आमदार पडला

politics

Ahmednagar Politics : नगरचं राजकारण जरा बेरकीच ! येथे कधी काय घडेल हे सांगता येणे कठीण. येथील जनता एखाद्यास डोक्यावर चढवते तशी खाली देखील घेते. असे अनेक प्रकार अहमदनगरकरांनी अनुभवले आहेत. आता एका चिमुरड्याच एक वक्तव्य चर्चेचा विषय झाला आहे. या चिमुरड्याने असं म्हटलंय की ‘मी एक भाषण केलं अन त्यामुळे 35 वर्ष सत्तेत असलेला … Read more

गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी २०० कोटी निधीची मागणी, महसूलमंत्री विखेंनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट

vikhe

Ahmednagar News : गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली असून याबाबत लवकरच निर्णय करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे. ब्रिटीश कालवे म्हणून गोदावरी कलव्याची ओळख वर्षानूवर्ष जुन्या झालेल्या या कालव्यांना एकदाच नाबार्डच्या माध्यमातून निधी उपलब्धता करून देण्यात आली … Read more

माझ्या घरासमोर येऊन शिवीगाळ का केली? असे विचारणाऱ्या तरुणासोबत घडले असे काही … !

Ahmednagar News : तुम्ही माझ्या घरासमोर येऊन शिवीगाळ का केली, असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एक तरूणाला सात जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड, धारदार वस्तूने मारहाण करण्यात आली आहे. यात तो तरुण गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रेल्वे स्टेशन येथील शिवनेरी चौकात ही घटना घडली. तर महेश गोरख आठवले (वय ३८ रा. इंगळे वस्ती, … Read more

विषारी गवत खाल्ल्याने पाच गाईंचा दुर्दैवी मृत्यू ; ‘या’ तालुक्यातील घटना , शेतकऱ्यास आर्थिक फटका

Ahmednagar News : विषारी गवत खाल्ल्याने शेतकऱ्याच्या पाच गाईंचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि घटना राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथे घडली आहे. यामुळे संजय दत्तात्रय गोंदकर या शेतकऱ्याचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कुंद्रा गस गावत खाल्यामुळे हि घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी, राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील शेतकरी गोंदकर यांच्या … Read more

सोशल मीडियावर पाच दिवसाची ओळख, अन विद्यार्थिनीने ‘त्या’ला थेट शाळेत बोलावले.. शिक्षकांच्या सतर्कतेने मोठी घटना टळली..

crime

Ahmednagar News : सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. या सोशलमिडीयावर अनेक चांगल्या गोष्टी घडतात तर अनेक समाजविघातक घटना देखील याच सोशल मीडियाच्या माध्यमातून घडतात. अलीकडील काळात मुलींच्या फसवणुकीच्या व त्यातून अत्याचाराच्या घटनाही याच सोशल मीडियातून होताना दिसतात. आता अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेत कुठलाही परिचय नसताना दोघांची इंस्टाग्रामवर ओळख झाली. … Read more

आई रक्ताच्या थारोळ्यात.. वडिलांनीच केले होते ‘असे’ काही..! अहमदनगरमधील ‘ते’ प्रकरण अन न्यायालयाचा ‘हा’ निकाल

crime

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथील आरोपी वसंत लक्ष्मण शिंदे (वय ५२ वर्षे) याला पत्नीच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवून त्याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अतिरीक्त सरकारी वकील अनिल घोडके यांनी काम पाहिले. या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी, की … Read more

कर्डिलेंची मोठी खेळी? आमदारकीच्या रेसमधील ‘या’ नेत्याची चौकशी लावली ? आदेश निघाले

kardile

Ahmednagar Politics : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच घोसपुरी पाणी पुरवठा योजनेच्या तत्कालिन अध्यक्ष व सचिव यांनी केलेल्या अनियमितता व भ्रष्टाचाराबाबतचे चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कक्ष अधिकारी स्मिता बागुल यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता (नाशिक) यांना दिले आहेत. तसेच चौकशी करून शिवाजी … Read more

अहमदनगरमधील ‘या’ भागात तलवारी का बनवल्या जातायेत? अनेक तलवारी जप्त

crime

Ahmednagar News : लोखंडी तलवारी तयार करणाऱ्या दोन जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून १९ हजार रुपयांच्या नऊ तलवारी जप्त केल्या आहेत. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारी का बनवत होते अशी चर्चा सध्या नागरिक करत आहेत. ही घटना कोपरगाव शहरातील खडकी प्रभागात उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी … Read more