Ahmednagar Politics : शिवस्वराज्य यात्रेमधून राणी लंकेंची दक्षिणेत ‘पोहोच’ वाढली ! ‘या’ तालुक्यांतील प्रचंड प्रतिसादाने विखेंचेही टेन्शन वाढले

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : आगामी लोकसभेचे पडघम वाजायला आता सुरवात झालीये. याच अनुशंघाने आगामी लोकसभा डोळ्यासमोर ठेवून माजी जिल्हा परिषद सदस्य व आ. निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली आहे. ३ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान ही यात्रा असणार असून पाथर्डी येथील मोहटादेवी मंदिरापासून याची सुरवात झालीये. शिवाजी महाराजांचे विचार नगर … Read more

Ahmednagar Politics : आता धनश्री विखेही दक्षिणेत सक्रिय ! विविध गावांचा दौरा, म्हणाल्या, सुजय विखेंइतके..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकसभेच्या अनुशंघाने आता सर्वच राजकीय नेतेमंडळी सरसावली आहे. नगर दक्षिणेत सध्या खा. विखे यांनी साखर डाळ वाटपातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालवलाय. आता दक्षिणेत धनश्री विखे यांनी देखील संपर्क सुरु केलाय. त्या सध्या दक्षिणेत विविध गावांचा दौरा करत असून साखर वाटप करत आहेत. मंगळवारी (दि.९) श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी, सारोळा सोमवंशी, कोरेगव्हाण, निंबवी, कोंडेगव्हाण … Read more

लोकसभेसाठी लंके मैदानात उतरलेत, विखे विरोधकांना एकवटण्यासाठी आमदार निलेश लंके यांचा पुढाकार

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सध्या अहमदनगरच्या राजकीय वर्तुळात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. या जागेसाठी इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महायुती मधून तसेच इंडिया आघाडी मधून या जागेसाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी शड्डू ठोकला आहे. काहींनी तर वेळप्रसंगी पक्षाशी बगावत करू पण लोकसभा लढवू असा निर्धार देखील केला आहे. यामध्ये आमदार निलेश लंके … Read more

Post Office : दरमहा मिळतील 9,250 रुपये, पोस्टाच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक…

Post Office

Post Office : पोस्ट ऑफिसद्वारे अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. यापैकी एक मासिक उत्पन्न योजना आहे. ही एक ठेव योजना आहे ज्यामध्ये तुम्ही एकदा गुंतवणूक करून दर महिन्याला पैसे कमवू शकता. या योजनेद्वारे तुम्हाला दरमहा उत्तम परतावा मिळतो. या योजनेत गुंतवणूकदाराला जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये रक्कम … Read more

नगरमध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटातील जिल्हाध्यक्षांची उचलबांगडी, रातोरात नवीन जिल्हाध्यक्ष नेमला, कोणाची वर्णी लागली?

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : राज्यात सध्या लोकसभा आणि लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अहमदनगर मध्ये देखील सध्या वेगाने राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. अशातच आता अहमदनगर मधील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटात एक मोठी घडामोड झाली आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे … Read more

बदलत्या वातावरणाने कॅन्सर, कोरोनापेक्षाही सर्दी, खोकला ठरतोय तापदायक ! ‘असे’ सांभाळा स्वतःला

Health News

Health News : तस जर पाहिलं तर हिवाळ्यात अनेकांना सर्दी खोकला आदी होताना दिसताच. परंतु यंदाचे वातावरण पूर्णतः विषम झाले आहे. पाऊस, धुके, थंडी आदी वातावरणाने आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकांच्या तोंडून सध्या सर्दी खोकला आदी आजार खूप पहिले पण यंदाची सर्दी काही लवकर जात नाही असे वक्तव्य अनेकदा बाहेर पडताना दिसत आहे. वेळीच … Read more

Ahmednagar News : दूषित पाण्याने आरोग्य बिघडले ! जिल्ह्यात दोन हजार अतिसाराचे रुग्ण

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात दूषित पाणी ही देखील एक मोठी समस्या बनली आहे. अनेक गावांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु या दूषित पाण्याने सर्वसामान्यांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. सध्या या दूषित पाण्यामुळे अतिसार हा आजार चांगला वाढू लागला आहे. जिल्ह्यात अतिसार आजाराची लक्षणे असलेले जवळपास २ हजार ४४ … Read more

Bank Loan : SBI बँकेची खास ऑफर…! कोणत्याही हमीदाराशिवाय देत आहे 20 लाख रुपयांचे कर्ज, जाणून घ्या पात्रता?

Bank Loan

Bank Loan : प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी पैशाची गरज असते. कधी कधी कोणाच्या घरी लग्न, आजारपण किंवा मुलाच्या शिक्षणासाठी अचानक मोठा खर्च होतो. अशा परिस्थितीत, बहुतेक लोक त्यांच्या मित्र किंवा नातेवाईकांकडून मदत मागतात. तर काही लोकं बँकेच्या कर्जाची मदत घेतात. पण बऱ्याचदा  लोकं कर्जाच्या जाळ्यात पूर्णपणे अडकतात. पण आता देशातील सर्वात मोठी बँक … Read more

रविवारी रंगणार अनोखा मैत्री कट्टा! सखदेव, रेगे, डॉ. कोयाडे साधणार नगरकरांशी संवाद

Ahmednagar News

Ahmednagar News : निखळ मैत्रीचा ध्यास घेऊन नगरमध्ये सुरू झालेल्या मैत्री कट्टा या उपक्रमाच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त आगळावेगळा कार्यक्रम नगरकरांना संक्रांतीच्या पूर्वसंध्येला रविवारी (दि. 14) अनुभवायला मिळणार आहे. मैत्रीच्या परिभाषेचे विविध पैलू उलगडण्यासाठी तीन खास पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. लेखक प्रणव सखदेव, समाज माध्यमतज्ज्ञ प्राची रेगे व लेखक डॉ. प्रकाश कोयाडे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला … Read more

अवकाळीने आणली शेतकऱ्यांवर ‘संक्रांत’! ढगाळ वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव : थंडीने नागरिकांना भरली हुडहुडी

Ahmednagar News

Ahmednagar News : सलग दोन वर्षांपासून शेती व्यवसाय वातावरणाच्या लहरीपणामुळे तोट्यातच जात आहे. शेतकऱ्याचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले असतानाच अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडताना दिसत नाही. गेल्या महिनाभरापूर्वीच अवकाळीच्या तडाख्यात सापडलेल्या रब्बीच्या पिकांना मंगळवारी पुन्हा पावसाने झोडपले, नगर शहरासह, तालुक्यात व जिल्ह्याच्या अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण व पावसाच्या सरी कोसळत … Read more

Side Effects of Dry Fruits : जास्त प्रमाणात ड्रायफ्रूट्स खाणे पडू शकते महागात, जाणून घ्या तोटे !

Side Effects of Dry Fruits

Side Effects of Dry Fruits : ड्राय फ्रुट्स आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. याच्या सेवनाने अनेक आरोग्य समस्या दूर होतात. म्हणून यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. पण यांचे जास्त प्रमाणात सेवन तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. होय, जास्त प्रमाणात सुका मेवा खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. तसेच तुम्ही अनेक आजारांना … Read more

Bajra Benefits In Winters : हिवाळ्यात बाजरीचे सेवन खूपच फायदेशीर, आजच आहारात करा समावेश !

Bajra Benefits In Winters

Bajra Benefits In Winters : थंडीच्या दिवसांमध्ये अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे ज्याने आपले शरीराला उबदार राहील आणि रोगप्रतिकारक शक्ती देखीक मजबूर होईल. कारण थंडीच्या दिवसांमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यामुळे मौसमी आजारांनाचा धोका वाढतो. अशास्थितीत तुम्ही बाजरीचे सेवन केले पाहिजे.  बाजरीचे उत्पादन हिवाळ्यात होते. हे उत्तर भारतात सर्वाधिक आढळते. हे धान्य प्राचीन काळापासून वापरले … Read more

Cucumber Water Benefits : मलायका सारखी चमकदार त्वचा हवीये?, रोज प्या काकडीचे पाणी !

Cucumber Water Benefits

Cucumber Water Benefits : खराब जीवनशैली आणि चुकीचा आहार यामुळे अनेक लोक विविध आजाराला बळी पडतात. अशास्थितीत स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी सर्वप्रथम आहाराची विशेष काळजी घेणे फार महत्वाचे आहे. याशिवाय दैनंदिन दिनचर्येचीही काळजी घेतली पाहिजे. निरोगी राहण्यासाठी नेहमी जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील हायड्रेशन कायम राहते आणि बॉडी डिटॉक्स होण्यासही मदत … Read more

Numerology : खूप सुंदर असतात ‘या’ तारखांना जन्मलेले लोक; आकर्षक व्यक्तिमत्त्वाने वेड लावतात…

Numerology

Numerology : एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये उपस्थित असलेले ग्रह आणि नक्षत्रांचा त्याच्या जीवनावर खोलवर प्रभाव पडतो. जर ग्रह-नक्षत्रांची चाल चांगली असेल तर व्यक्तीच्या जीवनावर त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो आणि परिस्थिती प्रतिकूल असेल तर व्यक्तीला आयुष्यात अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागते. जन्मकुंडलीप्रमाणेच एखाद्या व्यक्तीच्या भविष्याविषयीच्या अनेक गोष्टी जन्मतारखेवरून देखील कळू शकतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्र ही महत्वाची शाखा … Read more

Shani Dev : शनी देव भाद्रपद नक्षत्रात करणार गोचर, ‘या’ 3 राशींना होणार फायदा !

Shani Dev

Shani Dev : शनिदेवाला सर्वात पूज्य देवता मानले जाते. त्यांना धर्म, न्याय आणि कर्माचे प्रतीक म्हणूनही ओळखले जाते. शनिदेव आपल्या भक्तांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. शनीचे संक्रमण अडीच वर्षांने होते, म्हणून त्याला राशीच्या सर्वात मंद संक्रमण करणारा ग्रह म्हणून देखील ओळखले जाते. या काळात माणसाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. पण, लोकांना संघर्षानंतर शनिदेव चांगले … Read more

प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते, ही शोकांतिका : आ. तनपुरे

Ahmednagar News

Ahmednagar News : जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत असलेल्या नगर-मनमाड रस्ता, मुळा डॅम फाटा ते मुळा नगर रस्त्याच्या कामास विलंब करणाऱ्या राज्यातील विद्यमान सरकारच्या काळात प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते, ही शोकांतिका असल्याची टिका माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली. येथील नगर-मनमाड रस्त्यावरील मुळा डॅम फाट्यावर काल मंगळवारी (दि.९) रस्ता रोको आंदोलन प्रसंगी आमदार प्राजक्त … Read more

ढगाळ हवामानामुळे पिकांवर होतोयं रोगाचा प्रादुर्भाव ! पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून औषध फवारणी

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतकऱ्यांचे सर्वात महत्त्वाचे समजले जाणारे नगदी पीक म्हणजे कांद्याचे पीक. या पिकाची लागवडसुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते. उन्हाळ कांदा लागवड जरी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली असली पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर, कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी, ढवळेवाडी, पाडळी परिसरात चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पहाटे पडणारे धुके, यामुळे कांदा पिकांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत … Read more