शाळेला मिळतील ५१ लाख रुपये ! काय आहे ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान? कसा भाग घ्यायचा? कसे होणार मूल्यांकन? पहा सर्व माहिती

Maharashtra News

Maharashtra News : विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणाऱ्या शाळेंना प्रोत्साहन मिळावे तसेच शाळांची गुणवत्ता वाढावी यासाठी विविध उपक्रम शासन राबवत असते. आता याच पार्श्वभूमीवर शासनाने शाळेंसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान राबविण्यास सुरवात केली आहे. या योजनेत उत्कृष्ट ठरणाऱ्या शाळांना १ लाखापासून ते ५१ लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे राज्य शासनाकडून … Read more

Ahmednagar Bharti 2024 : अहमदनगर रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी अंतर्गत भरती सुरु, लवकर पाठवा अर्ज…

Renukamata Multistate Society Bharti 2024

Renukamata Multistate Society Bharti 2024 : बँकेत नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी अहमदनगर अंतर्गत सध्या विविध रिक्त जागांसाठी भरती सुरु आहे, तरी इच्छुक उमेदवारांनी यासाठी आपले अर्ज सादर करावेत. अर्ज ईमेल द्वारे सादर करायचे असून, येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे. रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी अहमदनगर अंतर्गत … Read more

GIC Bharti 2024 : पदवीधारक उमेदवारांना मुंबईत नोकरीची उत्तम संधी; GIC अंतर्गत सुरु आहे भरती…

GIC Bharti 2024

GIC Bharti 2024 : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही संधी उत्तम आहे. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत “सहाय्यक व्यवस्थापक (स्केल-I)” पदाच्या एकूण 96 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more

Onion Price : भाव गडगडल्याने शेतकऱ्याची पुन्हा निराशा, निर्यातबंदीचा फटका मजुरांनाही ! ४० हजार लोकांची होतेय उपासमार

Onion Price

Onion Price : मध्यंतरी ४० रुपयांवर गेलेल्या कांद्याने शेतकऱ्यांना आशा दाखवली होती. पण निर्यातबंदी जाहीर झाली व या भावाला ग्रहण लागले. त्यानंतर भाव गडगडतच गेले. आता नवीन लाल कांद्याची आवक मार्केटमध्ये प्रचंड वाढली आहे. तुलनेत लाल कांद्याची मागणी घटली आहे. त्यामुळे आता कांद्याचे भाव आणखीनच घसरले. मागील २ दिवसांत दर क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी … Read more

रस्त्यावरील शेकडो झाडे तोडली! ग्रामस्थ आक्रमक कारवाईची मागणी

Maharashtra News

Maharashtra News : स्थानिक शेतकऱ्यांच्या तोंडी मागणीवरून आश्वी खुर्द ग्रामपंचायतीने वादग्रस्त निर्णय घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने आश्वी खुर्द ते दाढ रस्त्याच्या कडेला लावलेली १०० ते १५० झाडे ग्रामपंचायत प्रशासनाने छाटण्याऐवजी थेट तोडल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी व झाडे तोडणारा ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाईची मागणी वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. आश्वी … Read more

Sangamner News : संगमनेरमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आणि तरस या प्राण्याचाही धुमाकूळ

Sangamner News

Sangamner News : संगमनेर शहरातील उपनगरामध्ये बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असल्यामुळे नागरिक भयभीत झाले असतानाच आता तरस या प्राण्याचाही धुमाकूळ सुरू आहे. शहरातील कोल्हेवाडी रोड व जमजम कॉलनी परिसरात शुक्रवारी रात्री एक तरस फिरताना अनेकांनी पाहिला- तरसाच्या भटकंतीमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेर शहरालगच्या उपनगराच्या परिसरात ऊस शेती मोठ्या प्रमाणावर केली … Read more

PCMC Bharti : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; ‘या’ पत्त्यावर पाठवा अर्ज !

PCMC Bharti

PCMC Bharti : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, तरी उमेदवारांनी यासाठी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “संचालक” पदांचा एकूण 01 रिक्त … Read more

पुन्हा एकदा कोरोना ! ८ लाख ५० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

Corona virus

Corona virus : गेल्या सुमारे चार आठवड्यांत कोविड-१९ च्या जगभरातील रुग्णसंख्येत ५२ टक्क्यांनी वाढ झाली असून, या काळात ८ लाख ५० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाल्याची माहिती ‘जागतिक आरोग्य संघटने’ च्या ताज्या अहवालातून देण्यात आली आहे. या अहवालानुसार, गेल्या २८ दिवसांच्या कालावधीच्या तुलनेत या काळामध्ये कोविड बळींच्या संख्येत ८ टक्क्यांनी वाढ झाली असून, ही संख्या … Read more

Ahmednagar News : जिल्ह्यातील आश्रमशाळांत धक्कादायक प्रकार सुरूच ! अधीक्षकाने महिला कर्मचाऱ्यास बेदम मारले..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आश्रमशाळा आहेत. परंतु अनेक ठिकाणी वेगळेच धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. आता अकोले तालुक्यातील खडकी येथील शासकीय आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या आश्रमशाळेतील अधीक्षक राजेश दगडू डुबे याने आश्रमशाळेतील कर्मचारी महिलेस मारहाण केली आहे. हा प्रकार शाळेतील विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर घडला. महिलेस जातीवाचक शिविगाळ करून … Read more

Benefits Of Black Pepper : खोकल्याने त्रस्त आहात?, रोज सकाळी प्या ‘हा’ आयुर्वेदिक चहा !

Benefits Of Black Pepper

Benefits Of Black Pepper : महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. हवामानातील गारव्यासोबतच आरोग्य समस्याही वाढत आहेत. थंडीच्या दिवसात अनेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. खोकल्यामुळे रात्रीची झोपही भंग पावते. जर तुम्हाला हिवाळ्यात खोकल्याचा त्रास होत असेल तर आज आम्ही एक घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याचा अवलंब केल्यास तुम्हाला या समस्येतून लगेच अराम मिळेल. खोकल्यामध्ये काळी मिरी वापरणे फायदेशीर … Read more

Walking Before Breakfast : तुम्हीही सकाळी चालायला जाण्यापूर्वी ‘या’ चुका करता? मग, फायद्यांऐवजी होईल नुकसान…

Walking Before Breakfast

Side Effects of Walking Before Breakfast : शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी, दररोज सकाळी चालणे आवश्यक आहे. मॉर्निंग वॉक केल्याने शरीर दिवसभर फ्रेश राहते आणि अनेक समस्यांपासूनही आराम मिळतो. पण कोणताही व्यायाम करणे किंवा चुकीच्या पद्धतीने चालणे यामुळे शरीराला फायदे होण्याऐवजी नुकसानच होते. जरी मॉर्निंग वॉकमुळे शरीरातील स्नायू, हाडे आणि हृदय निरोगी राहते, परंतु चुकीच्या … Read more

गुड न्यूज ! मुंबईत ‘या’ ठिकाणी म्हाडा तयार करणार हजारो 1 BHK फ्लॅट ; सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण

Mumbai Mhada News

Mumbai Mhada News : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आता सर्वसामान्यांना घर घेणे म्हणजे मोठ्या कष्टाचे बनले आहे. घरांच्या वाढलेल्या किमती पाहता घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. विशेषतः राजधानी मुंबई पुणे नवी मुंबई ठाणे नासिक पिंपरी चिंचवड नागपूर यांसारख्या महानगरात करांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे या महानगरांमध्ये घर घेणे म्हणजेच … Read more

Soaked Peanuts Benefits : बदामापेक्षाही फायदेशीर आहेत उकडलेले शेंगदाणे, थंडीत रोज करा सेवन..

Soaked Peanuts Benefits

Soaked Peanuts Benefits : बदाम आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. बहुतेक लोक हिवाळ्यात बदाम खाण्याचा सल्ला देतात. पण बदामापेक्षा शेंगदाणे कितीतरी पटीने जास्त फायदेशीर मानले जाते. होय, थंडीत उकडलेले शेंगदाणे खाल्ल्यास शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. हे स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यातही मदत करते. आज आपण थंडीत उकडलेले शेंगदाणे खाण्याचे फायदे … Read more

आमदार आशुतोष काळे यांनी केली स्वतःच्या शेतातील ई-पिक नोंदणी

Ahmednagar News

Ahmednagar News : कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ यामुळे होणाऱ्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शासनाच्या वतीने ई-पिक पाहणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ आमदार आशुतोष काळे यांनी स्वतःच्या शेतातील पिक नोंदणी करून केला आहे. रु आम्ही केली आता तुम्हीही करार, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात … Read more

खासदार सुजय विखे पाटील स्पष्टच बोलले ! म्हणाले आमच्या साखर वाटपामुळे ‘त्यांची’ साखर…

Ahmednagar News

Ahmednagar News : गोरगरीब जनतेला साखर वाटपाचा हेतू स्वच्छ आहे. ( दि. २२ ) जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारले जाणार असून, त्या कार्यक्रमांमध्ये संपूर्ण जगाचा सहभाग राहणार असून, या साखर आणि डाळीच्या माध्यमातून महिला भगिनींनी २२ जानेवारीला दिवाळी साजरी करायची आहे, त्यावेळी या साखर आणि डाळीपासून बनवलेले लाडू आपण अयोध्येला प्रसाद म्हणून … Read more

जरांगे पाटील सांगतील तसेच होणार ! प्रत्येक गावातून हजारोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या…

Jarange Patil

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण आंदोलनाचा जो अंतिम निर्णय देतील तो अमलात जाईल. (दि.२४) डिसेंबर नंतर मराठा आरक्षण आंदोलनाबाबत निर्णय न झाल्यास जरांगे पाटील यांनी चलो मुंबईबाबत निर्णय दिलाच तर राहुरी तालुक्यातील प्रत्येक गावातून हजारोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने जातील, मराठा समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत, असे … Read more

महिला आमदार असताना विरोधकांनी पातळी सोडून टीका करू नये – खा. डॉ. सुजय विखे

Ahmednagar News

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्ययमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे सर्व आमचे, खासदार मी आणि आमदार मोनिका राजळे आमच्या सोबत मग रस्त्याची मंजुरी तुम्हाला कशी मिळेल ? महिला आमदार असताना विरोधकांनी पातळी सोडून टीका करू नये. आमदार मोनिकाताई राजळे यांनी महायुतीचे सरकार आल्यापासून मतदारसंघाच्या विकासासाठी १०० कोटींचा निधी आणला असून, हेच … Read more

Name Astrology : खूप दयाळू असतात ‘या’ नावाची लोकं; जीवनात कधीच भासत नाही पैशांची कमतरता…

Name Astrology

Name Astrology : व्यक्तीचे नाव त्याच्या जीवनात खूप महत्वाची भूमिका निभावतात. अनेक लोकांची नावे त्यांच्यासाठी खूप भाग्यवान सिद्ध होतात. तर काहींना त्यांच्या नावामुळे जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये नावाच्या पहिल्या अक्षरावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आणि भविष्यासोबतच इतर गोष्टीही कळू शकतात. मुलाच्या जन्मानंतर कुंडली जुळल्यानंतरच बाळाचे नाव ठेवले जाते जेणेकरून त्याला जीवनात कोणत्याही … Read more