Shirdi News : सात दिवसांनी सापडलेल्या वडिलांना पाहून मुलाचे अश्रू अनावर !

Shirdi News

Shirdi News :  शिर्डीतून काही दिवसांपूर्वी हरवलेल्या वयोवृद्ध वडिलांच्या शोधात सैरावैरा फिरणारा ओरिसा येथील युवक रोज वडील पुन्हा भेटावे, यासाठी साईबाबांकडे प्रार्थना करत होता. अखेर सातव्या दिवशी एक पत्रकार व रिक्षाचालकाच्या प्रयत्नाने ते सापडतात आणि दोघांच्याही अश्रुंचा बांध फुटतो. हा प्रकार नुकताच शिर्डी येथे घडला. पत्रकार व रिक्षा चालकाच्या माध्यमातून आम्हाला देवदूतच भेटले असल्याची भावना … Read more

Navpancham Rajyog : 12 वर्षांनंतर तयार झालेला ‘हा’ राजयोग बदलेले तुमचे नशीब; करिअरमध्ये मिळेल यश !

Navpancham Rajyog

Navpancham Rajyog : जोतिषात सूर्य आणि ग्रहांचा राजा बृहस्पति गुरु यांना महत्वाचे स्थान आहे. जेव्हा हे दोन्ही ग्रह आपली हालचाल बदलतात तेव्हा राशींसोबतच पृथ्वीवरही खोलवर परिणाम होतो. अशातच 16 डिसेंबरला सूर्याने धनु राशीत प्रवेश केला आहे, सूर्याने गुरुच्या मूळ राशीत प्रवेश केला आहे. जो काही अनेक राशींसाठी लाभदायक आहे. सध्या गुरु सध्या मेष राशीमध्ये स्थित … Read more

अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित गावातील सरपंचासह शेतकरी करणार उपोषण

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव, पढेगाव, भेर्डापूर, मालुंजा व भामाठाण परिसरातील २०२२ मधील अतिवृष्टी अनुदानापासून वंचित शेतकरी गावातील सरपंचांसह मंगळवार (ता. २६) डिसेंबरपासून शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली येथील तहसील कार्यालयसमोर उपोषण करणार आहे. या संदर्भात शेतकरी संघटनेच्या वतीने काल मंगळवारी (ता.१९) तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन दिल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास कदम यांनी … Read more

Sangamner News : कारच्या अपघातात पाच जण बचावले ! कार विजेच्या सिमेंट खांबाला…

Sangamner News

Sangamner News : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे मार्गे असलेल्या लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर वेगाने जाणारी इर्टीगा कार विजेच्या सिमेंट खांबाला धडकून अपघात झाला. तळेगाव दिघे गावा दरम्यान काल मंगळवारी (दि.१९) सकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास अपघाताची ही घटना घडली. शनिशिंगणापूर येथून शनिदेवाचे दर्शन घेऊन हे पाच भाविक इर्टीका कारगाडीतून घराकडे परतत होते. दरम्यान झालेल्या या … Read more

पाथर्डीत वधु-वर सुचक मेळाव्याचे आयोजन

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी क्षत्रीय वंजारी एकता परिषदेच्या वतीने २४ डिसेंबर २०२३ रोजी येथील विठोबाराजे मंगल कार्यालयात वधु- वर सुचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, युवक, युवती व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन क्षत्रीय वंजारी एकता परिषदेच्या वतीने राज्याचे प्रदुषण निर्मुलन संचालक दिलीपराव खेडकर यांनी केले आहे. क्षत्रीय वंजारी एकता परिषदेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत खेडकर … Read more

पाईपलाईनच्या कामात डुप्लिकेट पाईपचा वापर ! शासनाचा मोठा निधी वाया जाणार

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मिरी – तिसगाव प्रादेशिक नळयोजनेच्या नवीन पाईपलाईनचे काम सध्या सुरू असून, संबंधित योजनेच्या कामासाठी काही ठिकाणी आयएसआय ट्रेड मार्क असलेले पाईप वापरले जात आहेत तर काही ठिकाणी आयएसआय ट्रेडमार्क नसलेले वेल्डींगने जॉईंट केलेले पाईप वापरले जात असून, या मुख्य पाईपलाईनसाठी ठेकेदाराकडून काही ठिकाणी डुप्लिकेट पाईपचा वापर … Read more

Shrirampur News : हरभरा पेटवून दिला, सोयाबीन पीकही पावसाअभावी वाया गेले ! कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Shrirampur News

श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथील शेतकरी बाळासाहेव वसंतराव वाणी (वय ३०) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून दिघी- खंडाळा रोडवर असलेल्या शेतातील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बाळासाहेव वसंतराव वाणी हे दिघी येथील तंटामुक्ती अध्यक्ष वसंतराव मुरलीधर वाणी यांचे चिरंजीव होत. त्यांच्याकडे एका खासगी बँकेची पाच लाख रुपये थकबाकी होती. त्यांनी … Read more

अहमदनगरचे ‘अहिल्यादेवी होळकरनगर’ नामांतरणाबाबत सरकार किती गंभीर? केवळ मलमपट्टीच आहे का?

Ahmednagar News

अहमदनगर जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. अहमदनगर हे नाव बदलण्यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे. अनेक संघटना हे नाव बदलावे अशी मागणी करत आहे. अहमदनगर हे नाव बदलून काय नाव असावे यासाठी अनेक नवे समोर आली होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरमध्ये येत एका सभेत अहमदनगरचे नाव आता ‘अहिल्यादेवी होळकरनगर’ करू असे सांगितले. तेव्हापासून … Read more

समन्यायी कायद्यात बदल करा : आमदार आशुतोष काळे

Maharashtra News

Maharashtra News : चालू वर्षाच्या कमी पावसामुळे गोदावरी लाभ क्षेत्रात दुष्काळ परिस्थिती आहे, असे असतानाही नगर-नाशिक धरणातून समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या आधारे खाली पाणी सोडून पुन्हा एकदा शासनाने गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यावर अन्याय केला आहे. त्यासाठी समन्यायी कायद्यात सुधारणा करणे ही काळाची गरज बनली आहे. तो बदल करून शासनाने येथील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर सातत्याने होणारा … Read more

Nilesh Lanke :पारनेर नगर मतदारसंघातील पशुवैद्यकीय दवाखान्याला मंजुरी !

Nilesh Lanke

Nilesh Lanke : पारनेर-नगर मतदारसंघातील निमगाव वाघा, ता. नगर येथे खास बाब म्हणून पशुवैद्यकीय दवाखान्यास मंजुरी देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आ. नीलेश लंके यांना दिली. यासंदर्भात आ. नीलेश लंके यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान सोमवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन निमगाव वाघा येथे पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यासंदर्भात निवेदन सादर … Read more

पत्रकारांचे विविध प्रश्न सरकारने तातडीने मार्गी लावावे : आमदार सत्यजित तांबे

MLA Satyajit Tambe

लोकशाही मधील पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांचे आरोग्य विषयक, याचबरोबर वेतन, मानधनासह अनेक प्रश्न प्रलंबित असून त्यांनी शासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे. मात्र त्याबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नसून तातडीने याबाबत बैठक घेऊन पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावावी, अशी आग्रही मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या … Read more

प्रवरा नदीपात्रात आढळला अनोळखी मृतदेह

Ahmednagar News

कोल्हार-भगवतीपूर परिसरात प्रवरा नदीपत्रात सोमवारी एक अनोळखी मृतदेह आढळून आला. या व्यक्तीचे वय ६० ते ६५ असून त्याचा मृतदेह पाण्यात वाहून तरंगताना आढळून आला. यामागे घातपात आहे की काय, याची शहानिशा लोणी पोलीस करीत आहेत. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास कोल्हारच्या भगवतीपूर हद्दीत वसंत नानासाहेब खर्डे यांच्या शेतीलगत असलेल्या कोल्हापूर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ मंदिरातील चोरीची उकल !

Ahmednagar News

नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील श्री संत सावता महाराज मंदिरात चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांचे गुन्हे उघडकीस आणून सुमारे एक लाख रुपये किमतीचा मद्देमाल जप्त करण्यात एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे. दि. २ डिसेंबर २०२३ रोजी पिंपळगाव माळवी ता., जि. अहमदनगर येथील श्री. संत सावता महाराज मंदिरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या डोक्यातील मुकुट व रुक्मिणीच्या गळ्यातील मणीमंगळ सुत्रातील … Read more

निळवंडेचा कालवा फोडण्याचा प्रयत्न ! शेतीपिकांचे नुकसान ; प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

Nilwande Dam

निळवंडे जलाशयातून डाव्या कालव्यातून सुरू असलेल्या आवर्तनामुळे कालव्याच्या लगत असणाऱ्या निळवंडे ते कळस या सर्व गावात कालव्यांचा पाझर अती प्रमाणात झाल्यामुळे शेकडो हेक्टर शेती नापीक झाली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान अती प्रमाणात झाले आहे, त्यामुळे निळवंडे कालव्याचे पाणी त्वरीत बंद करा. या मागणीसाठी काल जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सुनीता भांगरे व जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे … Read more

Ahmednagar Politics News : आ. प्राजक्त तनपुरेंचा पालकमंत्री विखेंवर थेट घणाघात ! एक एक मुद्दे समोर ठेवत वाभाडेच काढले

Ahmednagar News

अहमदनगर जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण विविध पद्धतीने आपले रंग दाखवत आहे. सध्या जिल्ह्यात विखे एकीकडे व विखे विरोधक एकीकडे असे चित्र झालेले आहे. असे असले तरी आ. प्राजक्त तनपुरे कधी विखेंच्या विरोधात गेले नाही किंवा बोलले नाहीत. त्यांची एकमेकांना साथ आहे अशीच चर्चा नगरमध्ये रंगलेली असते. परंतु आता नागपूर अधिवेशनात आ. प्राजक्त तनपुरे आक्रमक झालेले … Read more

अर्बन बँक एकटे दिलीप गांधीच चालवत होते का ? षडयंत्र व राजकारण नेमके काय ?

Ahmednagar News

Ahmednagar News : काही लोकांनी ठेवीदार असल्याचे सांगून नगर अर्बन बँकेच्या मुख्य शाखेतील बँकेचे माजी चेअरमन व माजी खासदार दिवंगत दिलीप गांधी यांच्या फोटोची अहवेलना केली. राजकीय आकस व वयक्तिक द्वेषाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीकडून दिवंगत व्यक्ती विषयी घडलेली ही घटना अत्यंत लज्जास्पद आहे. ही बँक एकटे दिलीप गांधीच चालवत होते का? बँकेतील पदाधिकारी व संचालक … Read more

Havaman Andaj : थंडीचा कडाका वाढला ! हवामान विभागाने सांगितले पुढे काय होणार ?

Havaman Andaj

राज्याच्या काही भागांत थंडीचा कडाका वाढला असून, मंगळवारी राज्यात किमान तापमान विदर्भातील गोंदियामध्ये ९ अंश सेल्सियस इतके नोंदवले आहे. दरम्यान, राज्यात थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर भारतातून राज्याच्या दिशेने थंड वाऱ्यांचा वेग वाढत आहे. त्यामुळे थंडीतही वाढ होत आहे. विदर्भातील अनेक भागांचे किमान तापमान वेगाने घटत आहे. त्याचबरोबर … Read more

चार जणांची एकत्र अंत्ययात्रा : आजी, आजोबा व नात एकाच सरणावर,आक्रोश व शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले शहरातील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, सुप्रसिद्ध चवदार भेळ व्यवसाय करणारे अभय सुरेश विसाळ व छोटासा व्यवसाय प्रामाणिकपणे करणारे सुनील धारणकर, आशा सुनील धारणकर व अडीच वर्षांची चिमुकली ओजस्वी यांचे दि. १७ रोजी नाशिक- पुणे महामार्गावर ओव्हरटेक करताना चंदनापुरीजवळ अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने शहरात व तालुक्यात शोककळा पसरली होती. चौघांवरही शोकाकूल वातावरणात … Read more