कारखाना बंद पडला, तर भविष्यात पुन्हा तालुक्यात कारखाना सुरू होणार नाही !
Ahmednagar News : अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हंगाम सुरू केला आहे. एफ.आर.पी.पेक्षा २८ रुपये जादा दर देत २५०० रुपये टन भाव देऊन एफ. आर.पी.च्या २०० रुपयांप्रमाणे पैसे अगस्ती कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे. शेजारच्या कारखान्यांपेक्षा थोडा भाव कमी दिला असला तरी शेतकऱ्यांनी वेगळा निर्णय घेऊ नये. कारण अगस्ती कारखाना बंद पडला, तर भविष्यात पुन्हा तालुक्यात … Read more