Weight Loss: वजन कमी करण्याचा सोपा फार्मूला! पाणी पिण्याच्या ‘या’ 5 पद्धती मिळवून देतील फायदा

Weight Loss Tips :- आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वाढते वजन अनेकांसाठी मोठी समस्या बनले आहे. चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि अनियमित दिनचर्येमुळे लठ्ठपणा वाढतो. वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायाम अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की योग्य प्रकारे पाणी पिल्यानेही वजन कमी होऊ शकते? होय! पाणी केवळ तहान भागवत नाही तर … Read more

अमृतवाहिनी सहकारी बँकेमध्ये डिजिटल सेवा सुरू लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शुभारंभ

संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनू असणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेने फोन पे, क्यू आर कोड सह विविध डिजिटल सेवांचा शुभारंभ केला असून अमृतवाहिनी बँकेने केलेले आधुनिक बदल कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या सौ. मथुराबाई थोरात सभागृहात झालेल्या … Read more

श्रीगोंदा येथील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी भेट घेऊन केले सांत्वन

अहिल्यानगर :- श्रीगोंदा येथे झालेल्या घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घरी भेट घेवून सांत्वन केले. या संदर्भात उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांचीही त्यांनी भेट घेतली, यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना शासनामार्फत मदतीसाठी तातडीने प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे निर्देशही मंत्री श्री.राणे यांनी प्रशासनाला दिले. यावेळी आमदार … Read more

पारनेर बसस्थानकाचे खा. लंके यांच्या हस्ते भूमिपूजन ! 2 कोटी 66 लाख रूपयांचा निधी मंजुर, 40 वर्षानंतर उभी राहणार नवी वास्तू

Ahilyanagar News : खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्यानंतर मंजुर करण्यात आलेल्या पारनेर येथील बसस्थानकाचे रविवार दि.९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता खा. लंके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती पारनेरचे नगराध्यक्ष नितीन अडसूळ व उपनगराध्यक्ष जयदा शेख यांनी दिली. पारनेर बसस्थानक सन १९८५ मध्ये बांधून पुर्ण झाल्यानंतर ४० वर्षांच्या कालखंडानंतर बसस्थानकाची वास्तू उभी राहणार … Read more

राहुरी, नगर आणि आष्टी येथील तिघांना जीबीएस संसर्ग

Ahilyanagar News : राहुरी, नगर आणि आष्टी येथील तिघांना गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) सदृश आजाराने ग्रासल्याचे संशयित आहे. या तिघांच्या उपचारासाठी नगरमधील एका खासगी रुग्णालयात सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून सुधारणा दिसून येत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या तिघांपैकी एक रुग्ण राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथील, दुसरा नगर तालुक्यातील वाकोडी येथील आणि … Read more

शेती, आरोग्याच्या प्रश्नावर खा. लंके आक्रमक ! संसदेत उठविला आवाज 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना खासदार नीलेश लंके यांनी शेती व आरोग्याच्या प्रश्नावर अर्थसंकल्पात तरतुद नसल्याविषयी लोकसभेत आवाज उठविला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना खासदार नीलेश लंके यांनी आक्रमक भूमिका मांडत अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरीकांसाठी तरतुद केली नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. संसदेत बोलताना खा. लंके म्हणाले, धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याची काळजी घेणे अत्यंत … Read more

Gold Vs Share Market कुठे करावी Investment ? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे बाजार गडगडला!

Gold Vs Share Market

Gold Vs Share Market  : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर नवीन शुल्क लावण्याची घोषणा केली, त्यामुळे जागतिक बाजारपेठा मोठ्या अस्थिरतेत गेल्या आहेत. यामुळे, गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत असून शेअर बाजार आणि सोन्यातील गुंतवणूक यासंदर्भात मोठी चर्चा सुरू आहे. भारतात, ICICI Prudential AMC चे कार्यकारी संचालक आणि मुख्य गुंतवणूक … Read more

Multibagger Stock : 3 रुपयांच्या शेअरने 1 लाखाचे 1 कोटी केले, पण आता गुंतवणूकदार चिंतेत

Multibagger Stock : श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेड, ज्यांनी सब टीव्ही ब्रँडची स्थापना केली, हे भारतातील सर्वात मोठ्या कंटेंट हाऊसपैकी एक आहे. कंपनीकडे 5,500 तासांपेक्षा जास्त कंटेंट लायब्ररी आहे, त्यामुळे ती प्रादेशिक आणि मल्टी-लँग्वेज मीडिया क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या एका वर्षात, या कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे, आणि त्याला मल्टीबॅगर … Read more

Adani Group च्या शेअरची घसरण, किंमत आली 56 च्या खाली, गुंतवणूकदार घाबरले

Adani Group

Sanghi Industries Ltd Share Price : अदानी ग्रुपच्या मालकीच्या सांघी इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी घसरण झाली. दिवसाच्या सुरुवातीस हा शेअर ₹55.80 पर्यंत खाली गेला, जो त्याच्या 52 आठवड्यांच्या ₹55.56 च्या नीचांकी स्तराच्या जवळ पोहोचला आहे. एकाच दिवशी 4% घसरण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. भारतीय शेअर बाजारातही आज मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. … Read more

फक्त 2 लाख डाउन पेमेंटमध्ये नवीन Hyundai Verna घरी आणा !

hyundai verna

Hyundai Verna Offer : भारतीय बाजारात चारचाकी खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी Hyundai ने उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे. नवीन Hyundai Verna ही एक प्रीमियम सेडान असून, ती आता अवघ्या ₹2 लाखांच्या डाउन पेमेंटमध्ये खरेदी करता येणार आहे. गाडी खरेदी करताना अनेक ग्राहकांना आर्थिक मर्यादा भासतात, मात्र फायनान्सिंग आणि EMI सुविधेमुळे ही कार सहज … Read more

Maharashtra Kesari 2025 स्पर्धेचा Ajit Pawar यांच्या उपस्थितीत शानदार समारोप ! Prithviraj Mohol महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी

अहिल्यानगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या ६७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करीत विजतेपद पटकाविले. स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज मोहोळ याला उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान करण्यात आली. राज्यातील क्रीडा विकासाला चालना देतांना प्रत्येक खेळासाठी आवश्यक आर्थिक सहकार्य करण्यात येईल, … Read more

पुण्याच्या Prithviraj Mohol चा ऐतिहासिक विजय, ‘महाराष्ट्र केसरी’चा मान पटकावला

Maharashtra Kesari : पुण्यातील मुळशीचा ‘वाघ’ पृथ्वीराज मोहोळ याने 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत बाजी मारली असून, प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र केसरी’ किताब जिंकला आहे. अंतिम सामन्यात त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला पराभूत केले. मात्र, हा सामना एका अनपेक्षित वळणावर येऊन ठेपला. महेंद्र गायकवाडने मैदान सोडले महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील अंतिम सामना अत्यंत चुरशीचा ठरला. सुरुवातीला पृथ्वीराज मोहोळला … Read more

Maharashtra Kesari अंतिम सामन्यात पण वाद ? गायकवाडने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत सोडले मैदान…

अहिल्यानगर येथे पार पडलेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने बाजी मारत प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावला. अंतिम फेरीत त्याने महेंद्र गायकवाडचा पराभव केला, मात्र हा सामना एका वादग्रस्त वळणावर जाऊन पोहोचला. महेंद्र गायकवाडने मैदान सोडले सामना अतिशय चुरशीचा झाला. पृथ्वीराज मोहोळने पहिला गुण पटकावत आघाडी घेतली. त्यानंतर महेंद्र गायकवाडनेही एक गुण मिळवत … Read more

Maharashtra Kesari स्पर्धेत गोंधळ ! पैलवान Shivraj Rakshe वर पंचाला गंभीर आरोप

अहिल्यानगरमध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शनिवारी (2 फेब्रुवारी) एक अप्रत्यक्ष वाद निर्माण झाला. उपांत्य फेरीच्या सामन्यात पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात तगडी लढत झाली. मात्र, या सामन्याचा निकाल लागल्यानंतर परिस्थिती बिघडली. पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शिवराज राक्षेच्या पराभवानंतर… या लढतीत … Read more

Maharahstra Kesari : पृथ्वीराज मोहोळ ‘महाराष्ट्र केसरी’, अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडवर विजय

महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना प्रचंड उत्साहात पार पडला. आहिल्यानगर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत कुस्तीशौकिनांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. अंतिम लढतीत पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. अखेर, पृथ्वीराज मोहोळ यांनी विजय मिळवत ‘महाराष्ट्र केसरी’चा मानाचा किताब पटकावला. संघर्षमय अंतिम सामना स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात दोन वेगवेगळ्या विभागांमधील … Read more

अहिल्यानगरकरांसाठी महत्वाची बातमी ! शास्तीमाफीसाठी नागरिकांच्या मागणीनुसार आणखी १५ दिवस मुदतवाढ

AMC

Ahilyanagar News : अहिल्यानगर महानगरपालिकेने मालमत्ता कर व पाणीपट्टीची वसुली वाढवण्यासाठी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार जानेवारी अखेर १०० टक्के शास्ती माफ करण्यात आली होती. यात ८८४५ मालमत्ता धारकांनी सवलतीचा लाभ घेतला. आता नागरिकांच्या मागणीनुसार १५ फेब्रुवारीपर्यंत शास्तीमध्ये १०० टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. १५ दिवस मुदत वाढवून देण्यात आली असून, … Read more

Sharad Tandale Speech : चुकीच्या मार्गाने मिळवलेले यश आयुष्यभर अपमान करते- शरद तांदळे

Sharad Tandale : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही कर्तुत्वान माणसे असतात. कर्तुत्वाला भाषेची गरज नसून प्रामाणिकपणे कष्ट करा कारण फसवून मिळालेले यश हे आयुष्यभर अपमान करत असते. नम्रतेने जग जिंकता येते असे सांगताना अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने गुणवत्तेबरोबर परिपूर्ण विद्यार्थी घडवले असल्याचे गौरवउद्गार, लेखक तथा उद्योजक शरद तांदळे यांनी काढले आहे. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने … Read more

Ahilyanagar Politics : पहिल्या नियोजन समितीच्या बैठकीत संगमनेर आणि महावितरणच…

नगरमध्ये शनिवारी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत संगमनेर तालुक्यातील विविध समस्यांवर तसेच महावितरणच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत जिल्ह्यातील अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, आमदार अमोल खताळ, आमदार काशिनाथ दाते, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार हेमंत ओगले आणि अन्य मान्यवर … Read more