अहिल्यानगरमध्ये लिंबाला चार हजारांचा दर; शेतकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया

lemon

अहिल्यानगरच्या दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाच्या लिलावात मोठा चढ-उतार दिसून आला. बाजार समितीच्या आवारात १९.७५ क्विंटल लिंबाची आवक झाली, आणि यामध्ये एक नंबर दर्जाच्या लिंबाला चार हजार रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला. तर, कमी दर्जाच्या लिंबाला १५०० रुपये प्रति क्विंटल असा सर्वात कमी दर मिळाला. सरासरी २७५० रुपये प्रति क्विंटल भाव … Read more

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलेचा मृत्यू

accident

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर शनिवारी (दि. ३१) सकाळी तीन भीषण अपघात घडले, ज्यामध्ये चारजणांचा मृत्यू झाला, तर सातजण गंभीर जखमी झाले. या अपघातांमध्ये रत्नागिरीतील तीनजणांचा जागीच मृत्यू झाला, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील एका महिलेलाही आपला जीव गमवावा लागला. तिसऱ्या अपघातात मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनांमुळे महामार्गावरील सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पहिला … Read more

सबसिडीवर दिलेले सोलप पंप शेतकऱ्यांसाठी ठरताहेत असून अडचण अन् नसून खोळंबा : वैतागलेल्या शेतकऱ्यांनी दिला ‘हा’ इशारा

solar krushi pump scheme

Ahilyanagar News : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना सबसिडीवर सौर पंप दिले मात्र दोन दिवसातच ते पंप बंद पडले . ते पंप दुरुस्तीसाठी कंपनीचे कोणतेही प्रतिनिधी न मिळाल्याने गेले दोन महिन्यापासून पाणी असूनही शेतकऱ्यांचे पिके जळाली आहेत. त्यामुळे हे पंप जर दोन दिवसांत दुरुस्त केले नाही तर संबंधित सोलर कंपनी विरोधात नुकसानभरपाईची तक्रार ग्राहक मंचात करण्याचा इशारा … Read more

आज ठरणार यंदाचा महाराष्ट्र केसरी..! थार, बोलेरो,बुलेट, स्प्लेंडर सोन्याच्या अंगठ्याचे पारितोषिक उपमुख्यमंत्री अजित पवार येणार

Ahilyanagar News : कोण होणार यंदाचा महाराष्ट्र केसरी…या प्रश्नाचे उत्तर आज (रविवारी दि.२) सायंकाळी ५ वाजता मिळणार आहे. येथील वाडियापार्क मधील (कै.) बलभीमअण्णा जगताप क्रीडा नगरीत महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढत होणार आहे. यातील विजेत्यास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते चांदीची गदा व चारचाकी गाडीची चावी दिली जाणार आहे. मागील चार दिवसांपासून वाडियापार्कवर कुस्त्यांचा महासंग्राम … Read more

मालकाला देण्याऐवजी तब्बल १९ लाखांचे टायर परस्पर विकले : पोलिसांनी आठ जणांसोबत केले असे काही…

crime news

Ahilyanagar news : टायर कंपनीने सांगितलेल्या पत्यावर टायर देण्याऐवजी कंटेनर चालकाने तब्बल १९लाखांचे टायर परस्पर विकले होते. मात्र हे टायर विकत घेण्याऱ्यासह त्याचा साथीदार बेल्हे गावात तांबेवाडी परिसरात टायर विक्री करण्याकरीता आला असता पोलिसांच्या सापळ्यात अडकले. एका कंटेनरच्या ड्रायव्हरने टायरची परस्पर विक्री केली होती. या प्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत … Read more

महंतांना मंत्री मुंडे यांची पाठराखण करणे भोवणार! ‘त्या’ वक्तव्याचे ‘या’तालुक्यात उमटले तीव्र पडसाद

Ahilyanagar News : शुक्रवारी राज्याचे अन्न सुरक्षा मंत्री धनंजय मुंडे हे भगवान गडावर मुक्कामी थांबले होते. यावेळी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून मुंडे यांच्यावर विनाकारण टीका केली जात असल्याचे सांगत. काही वादग्रस्त वक्तव्य केले होते. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद कर्जत येथे उमटलेले … Read more

Vivo V50 चे डिटेल्स लीक ! 90W चार्जिंग, IP68 रेटिंग आणि तगडी बॅटरी, किंमत ऐकून धक्का बसेल !

Vivo V50

Vivo V50 India Price : स्मार्टफोन निर्माता Vivo लवकरच आपला नवीन Vivo V50 बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. हा फोन Vivo V40 चा अपग्रेडेड व्हर्जन असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या फोनबाबत अनेक लीक आणि अफवा समोर येत होत्या. आता त्याच्या किंमतीसंदर्भात एक मोठे अपडेट मिळाले आहे. हा फोन भारतीय बाजारात फेब्रुवारी 2025 मध्ये लॉन्च होण्याची … Read more

संगमनेर तालुक्यातील तहसील कार्यालय निर्मितीस तालुक्यातील गावांचा विरोध वाढला !

संगमनेर तालुक्यात नव्याने होऊ घातलेल्या आश्वी बु अप्पर तहसील कार्यालयास तालुक्यातील खांडगाव अंभोरे, जाखुरी , कोळवाडे, नीमज , पिंपारणे,खराडी या गावांनी विशेष ग्रामसभा बोलून विरोध दर्शवला आहे. संगमनेर तालुक्याचे होणारे विभाजन हे तालुक्यातील जनतेला मान्य नसून अनेक गावे आता आक्रमक झाली आहे. माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विस्ताराने मोठा असलेल्या संगमनेर तालुक्यात … Read more

विधानसभेचा निकाल हा जनतेला न पटणारा आणि अनपेक्षित – बाळासाहेब थोरात

balasaheb thorat

Ahilyanagar News : संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळेस  70,000 पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणारे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा झालेला पराभव हे राज्यातील मोठे आश्चर्य असल्याचे मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभवासह राज्यातील विधानसभा निवडणूक निकालावर शंका व्यक्त केली आहे. याचबरोबर विधानसभेचा निकाल … Read more

सत्यजित तांबे यांना आदर्श युवा आमदार पुरस्कार प्रदान

विद्यार्थी व तरुणांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवणारे विधान मंडळातील अभ्यासू युवक लोकप्रतिनिधी आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय युवक आमदार सत्यजित तांबे यांना यावर्षीच्या आदर्श युवा आमदाराने पुणे येथे शानदार कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. पुणे येथे जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने झालेल्या शानदार कार्यक्रमात आमदार सत्यजित तांबे यांना आदर्श युवा आमदार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले … Read more

8th Pay Commission ते New Tax Slab ! सरकारकडून Middle Class लोकांना गिफ्ट

मोदी सरकारच्या बजेट 2025 मध्ये मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आनंदाच्या अनेक बातम्या आहेत. 8वा वेतन आयोग, नवीन कर स्लॅब आणि इतर तीन मोठ्या घोषणांमुळे मध्यमवर्गीयांना आर्थिक सुटकेचा अनुभव येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या या बजेटमध्ये विमा योजना, आरोग्य, स्टार्टअप्स आणि कृषी क्षेत्रात मोठे बदल करण्यात आले आहेत. 8 वा वेतन आयोग आणि नवीन … Read more

Electric Cars आणखी स्वस्त ! नवीन वर्षात घरी कार आणण्याची सुवर्णसंधी

Electric Cars

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पूर्ण अर्थसंकल्प सादर केला आहे. या बजेटमध्ये सामान्य माणसांपासून ते कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत सर्वांना आश्वासन देण्यात आले आहे. या अर्थसंकल्पामुळे इलेक्ट्रिक वाहन (EV) खरेदी करणे आता आणखी सोपे झाले आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीत घट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांचा आठवा अर्थसंकल्प सादर करताना इलेक्ट्रिक वाहनांच्या … Read more

मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना: भांडुप, कुर्ला, अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि दादर येथे ३० तास पाणीपुरवठा बंद!

Water

Mumbai News : मुंबईतील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 5 फेब्रुवारी सकाळी 11 वाजल्यापासून ते 6 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल 30 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. भांडुप, कुर्ला, अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि दादर परिसरातील रहिवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) ही माहिती दिली आहे. बीएमसीच्या माहितीनुसार, पवई अँकर ब्लॉक आणि … Read more

Budget 2025 : मोदी सरकारकडून Middle Class ला काय मिळाले ? पहा काय झालं स्वस्त आणि काय महाग ?

२०२५ चा केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला असून, यामध्ये सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. प्राप्तिकर सवलतींपासून रोजगार निर्मितीपर्यंत, सरकारने विविध क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला महागाईतून थोडा दिलासा मिळेल आणि आर्थिक स्थिरता मिळण्यास मदत होईल. सवलती मिळालेली उत्पादने आणि क्षेत्रे या अर्थसंकल्पात काही वस्तू स्वस्त होणार आहेत, कारण सरकारने … Read more

मुंबईतील महत्त्वाचे पूल पावसाळ्यापूर्वी खुले ; वाहतूक कोंडीस दिलासा !

Mumbai News : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी दोन महत्त्वाचे पूल—गोखले पूल (अंधेरी) आणि कर्णक पूल (मस्जिद बंदर) वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. या दोन्ही पुलांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून, ते वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिका आणि रेल्वे प्रशासन विशेष प्रयत्न करत आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. कर्णक पूल कर्णक … Read more

राज ठाकरे कधी संगमनेरला आलेच नाहीत ! त्यांच्याकडून संगमनेरच्या मतदारांचा अपमान – सुजय विखे पाटील

Ahilyanagar Politics News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात विधानसभेतील महायुतीच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी संगमनेर मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर आश्चर्य व्यक्त करत, त्यामागे संशय असल्याचे सूचित केले. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, … Read more

महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याबाबत खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

AMC

अहिल्यानगर – महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याबाबत खोट्या बातम्या पसरवल्याप्रकरणी एकाविरोधात महानगरपालिकेने गुन्हा दाखल केला आहे. पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख परिमल निकम यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्तमश जरीवाला (रा. अहिल्यनगर) यांच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जल अभियंता निकम यांना त्यांच्या व्हॉट्सॲपवर “विशेष सूचना- अहिल्यानगर महानगरपालिकेतर्फे सर्वांना विनंती आहे … Read more

अहिल्यानगर जिल्हा हादरला ! पुजाऱ्याच्या निर्घृण हत्येने खळबळ, एका विहिरीत मुंडके आणि दुसऱ्या विहिरीत शरीर सापडले…

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पैलवान बाबा मंदिरातील पुजारी नामदेव रामा दहातोंडे यांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २६ जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या पुजाऱ्याचा शोध घेत असताना गुरुवारी रात्री त्यांच्या मुंडक्याचा शोध लागला, तर शुक्रवारी संध्याकाळी दुसऱ्या विहिरीत त्यांचे उर्वरित शरीर सापडले. या घटनेमुळे बोधेगाव भागात प्रचंड खळबळ उडाली असून, भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. … Read more