8th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्राची मंजुरी

8th Pay Commission : मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत गुरुवारी (दि. १६) माहिती दिली. आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेसह, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या आयोगामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन … Read more

राज्यातली सर्वात मोठी बातमी ! मुंबई, पुण्यासह महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये…

महाराष्ट्रातील 29 महापालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांवर सध्या प्रशासक कार्यरत असून, गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला नाही. मात्र, आता सर्व राजकीय पक्षांच्या नजरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लागलेल्या आहेत. निवडणुकीला वेग राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. या संदर्भात सर्वोच्च … Read more

FasTag Rules Change : फास्टॅग नियमांमध्ये १ एप्रिल २०२५ पासून बदल !

महाराष्ट्र सरकारने वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने फास्टॅगशी संबंधित नवे नियम १ एप्रिल २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यभरातील टोल कलेक्शन पद्धतीला अधिक प्रभावी, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवण्यासाठी घेतला आहे. नवीन नियमांनुसार, सर्व प्रकारच्या वाहनांवर फास्टॅग बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे, वाहनचालकांना टोल प्लाझावर उभे राहण्याची आवश्यकता नाही, आणि टोल … Read more

FasTag Rules 2025 : फास्टॅग नियमांमध्ये झाले मोठे बदल ! वाहतूक कोंडी…

महाराष्ट्र सरकारने वाहतूक व्यवस्थेत सुधारणा आणि सुविधा आणण्यासाठी फास्टॅग नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियम 1 एप्रिल 2025 पासून लागू होतील. या निर्णयामुळे टोल प्लाझावरची वाहतूक कोंडी कमी होईल, तसेच डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले जाईल. फास्टॅग म्हणजे काय? फास्टॅग हा डिजिटल स्टिकर आहे, जो RFID (Radio Frequency Identification) तंत्रज्ञानावर काम करतो. वाहनावर लावलेल्या … Read more

Ahilyanagar Breaking : महिंद्रा बोलेरो विहिरीत पडली ! चार जणांचा जागीच मृत्यू

Ahilyanagar Breaking : जामखेड नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या जांबवाडी येथे आज (दि. १५) सायंकाळी ४.३० वाजता एका दुर्दैवी अपघातात चारचाकी वाहन विहिरीत पडल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रस्त्याच्या कामादरम्यान अपघात घडल्यामुळे चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने टाकलेल्या खडीमुळे वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या कारखान्याने दिला किती दर ? शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

अहिल्यानगर : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षांना धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकांमुळे साखर कारखान्यांकडून किमान ₹3,400 प्रतिटन दराची अपेक्षा होती. मात्र, पद्मश्री विखे सहकारी साखर कारखान्याचा ₹3,000 दर वगळता, अन्य कारखान्यांनी पहिली उचल ₹3,000 च्या आतच ठेवली आहे, ज्यामुळे शेतकरी नाराज आहेत. कोंडी फुटायला दोन महिने लागले यंदा गळीत हंगाम तब्बल पंधरा दिवस लांबला, ज्यामुळे … Read more

तुमचे Pan Card सुरु आहे का ? खराब झालेय ? असे बनवा नवे कार्ड

पॅन कार्ड (Permanent Account Number) हे देशातील आर्थिक व्यवहारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. हरवलेले, खराब झालेले किंवा निष्क्रिय पॅन कार्ड तुमच्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम करू शकते. मात्र, आयकर विभागाने यासाठी सोपी ऑनलाइन प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. पॅन कार्ड हरवले, खराब झाले किंवा निष्क्रिय झाले असल्यास, घाबरू नका. आयकर विभागाच्या या सोप्या सुविधांचा लाभ … Read more

iPhone 16 : आयफोन खरेदीसाठी सुवर्णसंधी ! ह्या पेक्षा स्वस्त कधीच मिळणार नाही…

जर तुम्ही आयफोन 16 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्टच्या रिपब्लिक डे सेल ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. या सेलमध्ये आयफोन 16 मालिकेतील सर्व मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. सेल 19 जानेवारीपर्यंत चालणार आहे आणि या दरम्यान ग्राहकांना विविध प्रकारच्या बँक डिस्काउंट्स आणि ऑफर्सचा फायदा घेता येईल. iPhone 16  सिरीजवर आकर्षक सूट … Read more

मोठी बातमी : अहिल्यानगर जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी पुन्हा जोरात !

अहिल्यानगर, 14 जानेवारी 2025 – महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या विभाजनाच्या मुद्द्याला पुन्हा एकदा जोर मिळाला आहे. यावेळी ही मागणी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मातीपूजन कार्यक्रमात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली. अहिल्यानगर जिल्ह्याचे दोन मुख्य भाग आहेत – दक्षिण अहिल्यानगर जिल्हा आणि उत्तर … Read more

जावई-सासरे एकत्र आले, अहिल्यानगर जिल्हा विभाजनाचा मुद्दा उचलला !

अहिल्यानगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी अचानक अहिल्यानगर जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्दा उपस्थित करून राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. त्यानंतर, त्यांच्या सासऱ्यांनी, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी देखील या मुद्द्यावर आपले समर्थन व्यक्त केले आहे. यामुळे आगामी काळात अहिल्यानगर जिल्हाच्या विभाजनाचा मुद्दा आणखी तापू शकतो. जिल्हा विभाजनाची मागणी … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील गरजू व पात्र महिलांना पिंक ई-रिक्षाचा लाभ द्या – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांना रोजगार उपलब्ध होण्याच्यादृष्टीने अधिकाधिक  गरजू व पात्र महिला लाभार्थ्यांना पिंक (गुलाबी) ई-रिक्षाचा लाभ देण्यात यावा.  आपला जिल्हा या योजनेमध्ये अग्रेसर राहील यादृष्टीने योजनेची अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजनेबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा महिला … Read more

ठाकरेंनी उचलल मोठ पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ ! पुढच्या मकर संक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे फडणवीसांसोबत…

अमरावती : महाविकास आघाडीत वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या भाजपसोबत येण्याच्या चर्चांना वाव मिळाला आहे. स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी भाकित केलं की, उद्धव ठाकरे पुढच्या मकर संक्रांतीपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसतील. रवी राणा आणि त्यांच्या पत्नी, माजी खासदार नवनीत राणा … Read more

अहिल्यानगर शहरातील महिलांना रोजगारासाठी मिळणार पिंक ई रिक्षा ! शहरातील इच्छुक महिलांना अर्ज भरण्यासाठी महानगरपालिकेत सुविधा उपलब्ध

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरातील गरजू महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने महिला व बाल विकास विभागामार्फत पिंक ई रिक्षा योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना वाहन चालवण्याचा परवाना व प्रवासी वाहतुकीचा परवानगी दिला जाणार आहे. रिक्षाच्या किंमतीच्या दहा टक्के रक्कम भरून ही रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे. इच्छुक … Read more

मारुतीची सर्वात स्वस्त 7-सीटर कार, आता खास डिस्काउंटसह उपलब्ध

Maruti Eco

Maruti Eco Offer : भारतातील 7-सीटर कार सेगमेंटमध्ये मारुती सुजुकी ईको ही सगळ्यात स्वस्त आणि लोकप्रिय कार आहे. 2024 मध्ये ही कार प्रचंड यशस्वी ठरली असून दर महिन्याला सुमारे 10 ते 12 हजार लोकांनी ती खरेदी केली आहे. आता 2025 च्या सुरुवातीला मारुतीने या गाडीवर ₹40,000 पर्यंतचा मोठा डिस्काउंट जाहीर केला आहे. 31 जानेवारी 2025 … Read more

Makar Sankranti 2025 : मकर संक्रांती 2025: सूर्याचा उत्तरायण आणि त्याचा महत्त्व

मकर संक्रांती हा सण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी सूर्य दक्षिणेकडून उत्तर दिशेकडे सरकतो, म्हणजेच सूर्य उत्तरायण होतो. याला शुभ मानले जाते आणि या दिवसाला देवतांचा दिवस असे म्हटले जाते. उत्तरायणाचा अध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व ध्यान, योग आणि तपासाठी योग्य वेळ उत्तरायण काळात ध्यान, योग, जप आणि तप करण्यासाठी सकारात्मक उर्जा जास्त … Read more

पारनेर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर दि.१३- पारनेर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. पारनेर येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत मंत्री श्री.विखे पाटील बोलत होते. बैठकीस आमदार काशिनाथ दाते, उपविभागीय अधिकारी श्रीकांत चिंचकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, … Read more

सायकल यात्रेच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा ! नाशिकच्या सायकल यात्रेचा आदर्श घ्या खा. नीलेश लंके यांचे आवाहन

गेल्या १९ वर्षापासून नाशिक जिल्ह्यातील पिंपळगांव जलाल येथील जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्था व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने सायकल यात्रेचे आयोजन करण्यात येत असून या यात्रेदरम्यान सामाजिक संदेश देत कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. या यात्रेचा तरूणांनी आदर्श घेऊन सामाजिक कामांबरोबरच आपल्या आरोग्याचीही काळजी घेण्याचे आवाहन खासदार नीलेश लंके यांनी केले. पिंपळगांव जलाल … Read more

अमृतवाहिनीत रंगला पतंग महोत्सव, मा.मंत्री थोरात यांनीही घेतला पतंग उडवण्याचा आनंद ! अमृतवाहिनीत 10 हजार विद्यार्थ्यांच्या सहभागात पतंग महोत्सव

गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी  अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत मेधा महोत्सव अंतर्गत मकर संक्रात निमित्त झालेल्या पतंग महोत्सवात सुमारे 10 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेत या भव्य दिव्य पतंग महोत्सवाचा आनंद लुटला. यावेळी मेधा महोत्सवाचा शुभारंभ बरोबर चांगल्या अभ्यासासाठी आणि जीवनासाठी माझी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अमृतवाहिनीच्या शेती व शिक्षण … Read more