अहिल्यानगर जिल्ह्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी नगर – मनमाड महामार्ग…

Ahilyanagar News : कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव शहर पोलीस ठाणे हद्दीतील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, संत जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिर आणि साईबाबा तपोभूमी मंदिर या तीन प्रमुख धार्मिक स्थळांवर गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, कोकमठाण (ता. कोपरगाव) येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट येथे ९ व १० जुलै २०२५ रोजी प. पू. आत्मा … Read more

Ahilyanagar News : जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लिहिले पत्र

vikhe and thorat

Ahilyanagar News : भंडारदरा व निळवंडे धरण पाणलोट परिसरात यंदा मे आणि जून महिन्यांपासून पाऊस सुरू झाल्याने निळवंडे आणि भंडारदरा धरणांमध्ये पाण्याची समाधानकारक उपलब्धता झालेली आहे. परिणामी या धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीमार्गे होत आहे. मात्र दुसरीकडे निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने डाव्या व उजव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे अशी मागणी … Read more

भावी नवरदेवांनो ! Ahilyanagar जिल्ह्यातील ‘या’ भागात लग्न जमवून देणारी टोळी सक्रिय, आत्तापर्यंत अनेक तरूणांना घातलाय लाखोंचा गंडा

Ahilyanagar News : विवाहासाठी मुली मिळत नाहीत, याचा गैरफायदा घेऊन एका टोळीने पाथर्डी तालुक्यात अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. फसविले गेलेले लोक चितळवाडी, भापकरवाडी व माणिकदौंडीच्या डोंगराळ भागातील आहेत. विवाह जुळवणारा एकजण पोलिसांनी चितळवाडी येथून ताब्यात घेतला होता. बुधवारी दिवसभर त्याला पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. विवाह लावला, पण मुली पळून गेलेल्या दोन घटनेतील अर्धे पैसे … Read more

…केवळ ऑनलाईन दिसणाऱ्या मुख्यमंञ्यांच्या विरोधात उठाव केला म्हणूनच जनतेला न्याय देता आला ! खासदार संदिपान भुमरे

आमचे पहीले मुख्यमंञी केवळ ऑनलाईन दिसत होते त्यामुळे आम्हाला उठाव करावा लागला आमच्यावर खोके – बोकेंचा आरोपही झाला आम्ही माञ शिवसेनेशी प्रामाणिक राहून हातात झेंडे धरले केसेस अंगावर घेतल्या आणि सत्ता आल्यावर आम्हाला चांगले मंञी पद देण्यापेक्षा खोके बहाद्दरांना दिले गेले अशी खोचक टिका छञपती संभाजीनगरचे शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे यांनी उबाठा सेनेचे माजी मुख्यमंञी … Read more

गणेश भांड यांचा शिवसेना मध्ये प्रवेश ! विखे पाटलांचे समर्थक थेट शिंदे गटात…

देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी रविवारी रात्री शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला.गणेश भांड हे विखे पाटील यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. त्यांचा शिंदे गटात प्रवेश करण्याचा … Read more

अहिल्यानगरमध्ये ईडीचा छापा ; कोट्यवधींच्या लुबाडणूक प्रकरणी गोठ्यात मिळाले पुरावे

Ahilyanagar News : सामान्य नागरिकांच्या गुंतवणुकीच्या नावाखाली शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असलेली व्हीआयपी जी ग्रुप ग्लोबल ऑपिलिएट बिजनेस संबंधित प्रकरणी कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव येथे ईडीच्या अधिकाऱ्यांनी २० जून रोजी आरोपी किरण पितांबर अनारसे याचा भाऊ अशोक पितांबर अनारसे यांच्या घरी छापा टाकला. सुमारे दहा ते बारा तास यांची कसून चौकशी केली आहे. यामध्ये यातील … Read more

मतदारसंघातील एकही चौरस फूट जमिन निळवंडेच्या पाण्यापासून वंचित राहू देणार नाही – डॉ. सुजय विखे पाटील

शेजारील साखर कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान शेकडो उमेदवारी अर्ज, नाराजीची वळवळ आणि संन्यासाच्या घोषणा ऐकायला मिळाल्या. पण पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, स्व. बाळासाहेब विखे पाटील आणि आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या प्रामाणिक कार्यातून सभासदांचा विश्वास संपादन केला. यामुळे या वर्षी तिसऱ्यांदा कारखान्याची निवडणूक एकमताने पार पडली. या वेळी २१ जागांसाठी फक्त २१ अर्ज दाखल झाले. यामुळे … Read more

Ahilyanagar News : माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या वाहनाला भीषण अपघात

माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्या गाडीला भीषण अपघत झाला आहे. जेसीबीला समोरासमोर धडक झाल्याने कळमकर यांच्या गाडीचा पुढील भागाचा अगदी चक्काचूर झाला होता. दरम्यान या भीषण अपघातात एअरबॅग्ज उघडल्याने दादाभाऊ कळमकर यांच्यासह तिघेही बचावले आहेत. याबाबत सविस्तर अधिक माहिती अशी कळमकर यांच्या टोयाटो कंपनीच्या इनोव्हा गाडीला १६ … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील केळी पोहोचली थेट इराणला ! ३ एकर बागेतून ८ लाखांचं उत्पन्न

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार गावातील प्रयोगशील शेतकरी गणेश निबे यांनी ऊस शेतीऐवजी केळी शेतीकडे वळून मोठं यश मिळवलं आहे. त्यांनी आपल्या शेतात घेतलेल्या केळीच्या पिकाला थेट इराणसारख्या परदेशातून मागणी आली आहे. या केळीला स्थानिक बाजारात मिळणाऱ्या दरापेक्षा जास्त दर मिळाल्यामुळे निबे यांनी सुमारे ८ लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे. सुरुवात छोट्यापासून, स्वप्न मोठं गणेश निबे यांनी … Read more

मिनी महाबळेश्वर बदनाम होतेय ! नागरिक, ग्रामपंचायत, पोलीस खाते, वन खाते आणि जिल्हा प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ?

कोल्हापूर जिल्ह्यातील जवळचे प्रेक्षणीय स्थळ व मिनी महाबळेश्वर म्हणजे सादळे-मादळे होय. हा परिसर वर्षांतील तिन्ही ऋतूंत वेगवेगळी अनुभूती देत असतो; पण हाच सादळे-मादळे परिसर सध्या अवैध व्यवसाय, खून, अनैतिक प्रकार, हुल्लडबाजी, अस्वच्छता यामुळे शापित बनत चालला आहे. स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत, पोलीस खाते, वन खाते आणि जिल्हा प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष याला कारणीभूत ठरत आहे. जोतिबा-पन्हाळगडाच्या पायथ्यापासून … Read more

चापट पडली… आणि आयुष्य संपलं ! शिर्डीतील ‘त्या’ रात्री भयानक घडलं…

शिर्डी येथील नगर-मनमाड महामार्गावरील खंडोबा कॉम्प्लेक्सजवळ मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत झोपलेल्या एका व्यक्तीच्या खिशातून पाकीट चोरण्याचा प्रयत्न करताना चोरट्यांनी त्या व्यक्तीच्या कानशिलात जोरदार चापट मारली. त्या मारामुळे तो पेव्हर ब्लॉकवर पडून जखमी झाला आणि काही क्षणातच जागीच मृत्यूमुखी पडला. या घटनेनंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक … Read more

पुन्हा एकदा प्रेमात पडायचंय ? जोडीदारासोबत ‘या’ ठिकाणी जा आणि प्रेमाची नवी सुरुवात करा

India Tourist Places : नोकरीची धावपळ आणि मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यावर आयुष्यात एक निवांत आणि सुंदर टप्पा सुरू होतो, तो म्हणजे निवृत्तीनंतरचा काळ. अनेक वर्षांच्या कष्टांनंतर मिळालेली ही मोकळीक एकमेकांना वेळ देण्यासाठी आणि पूर्वी राहून गेलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम असते. अशा वेळी आपल्या आयुष्याभरात साथ दिलेल्या जोडीदाराला एखाद्या शांत आणि सुंदर ठिकाणी फिरायला जाण्यासारखा … Read more

पैसा झाला मोठा…भ्रष्टाचार लपविण्यासाठी जोर्वे गावात ग्रामसभेत राडा…. मागावर्गीयांच्या निधीवरही प्रश्नचिन्ह… आरोपांच्या फेरीत जोर्वे ग्रामसभा गाजली

Ahilyanagar News : संपूर्ण गाव एकत्र एकवटले असताना आदिवासींचा निधी यांचा विविध विकास कामांचा निधी नेमका कुठे गेला असे अनेक प्रश्न विचारले असताना विखे समर्थक सत्ताधाऱ्यांना एकाही प्रश्नाचे उत्तर न देता त्यांनी ग्रामसभा गुंडाळण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामसभेमध्ये मोठा राडा झाला. जोर्वे येथे  ग्रामसभा होती, परंतु ती ग्रामसभा गाजली काही विशिष्ट कारणांनी सामान्य जनता आपल्या कष्टाचा … Read more

जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सांस्कृतिक नावलौकीक अधिक उंचावण्याचा यशस्वी प्रयत्न – पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar News : अहील्यादेवीच्या विचारांशी सुसंगत असा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करून जिल्ह्यचा सांस्कृतिक नावलौकीक अधिक उंचावण्याचा यशस्वी प्रयत्न विचार भारती आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून झाला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तिनशेव्या जयंतीचे औचित्य साधून विचार भारती आणि जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अहील्यानगर … Read more

AMC News : अहिल्यानगर महानगरपालिकेला आली जाग ! सीना नदी पात्रात जलपर्णी हटवण्याचे काम सुरू

AMC News : अहिल्यानगर शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. महानगरपालिकेमार्फत ओढे व नाल्यांची साफसफाई सुरूच आहे. तसेच, सीना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून आल्या आहेत. सोमवारी रात्रीपासून या जलपर्णी काढून प्रवाह मोकळे करण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे. शहरात जिथे पाणी साचल्याच्या तक्रारी येत आहेत, तिथे आपत्कालीन यंत्रणा तत्काळ मदत उपलब्ध … Read more

राजकारण बाजूला ठेवा, कारखाना चालवा सुजय विखे पाटलांचा थेट सल्ला

Ahilynagar Politics News : चांगल्या मनाने, निस्वार्थ भावनेने काम केले तर त्याला निसर्गाची सूध्दा साथ मिळत असते. निळवंडेचे पाणी देणार हा शब्द जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेला दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला आहे. आता पाण्याची चिंता करू नका उपलब्ध पाण्यावरती ऊस लागवड करा ऊस लागवडीसाठी सर्वतोपरी मदत  विखे पाटील कारखान्याच्या माध्यमातून केली … Read more

मुंबई-पुणे जाणं आता फुकट ! इलेक्ट्रिक गाडी घ्या आणि २ लाख मिळवा, शिवाय टोलही फ्री

Maharashtra Government EV Policy : महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला असून, समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि शिवडी-न्हावा शेवा ‘अटल सेतू’ या तीन प्रमुख मार्गांवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना पूर्ण टोलमाफी लागू केली आहे. या निर्णयाची घोषणा मंत्रिमंडळाने २९ एप्रिल रोजी केली होती, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी शासन निर्णय काढण्यात २४ दिवसांचा … Read more

संगमनेर मध्ये आमदार अमोल खताळ करतायेत तरी काय ? एक रुपया निधी न आणता उद्घाटन….

Sangamner News : मा महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी घुलेवाडी साठी 2024- 25 या आर्थिक वर्षात विविध विकास कामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय अहमदनगर यांनी 1 आक्टोबर 2024 रोजी या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती. या सर्व कामांचे व निधीचे श्रेय हे माजी मंत्री बाळासाहेब … Read more