मतदार संघ ही कोणाची मक्‍तेदारी नाही ! आम्‍ही संगमनेरमध्‍ये उभे राहावे ही जनतेची इच्‍छा

मतदार संघ ही कोणाची मक्‍तेदारी नाही, तो जनतेचा आहे. ही काय प्रायव्‍हेट लिमिटेड कंपनी नाही. कोणाच्‍या नावाने ताम्रपट लिहीलेला नाही, आम्‍ही संगमनेरमध्‍ये उभे राहावे ही जनतेची इच्‍छा आहे. येथे तुमच्‍या इच्‍छेला महत्‍व नाही असा जोरदार टोला महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आ.थोरातांना लगावला.  येथील मालपाणी लॉन्‍स मध्‍ये कार्यकर्त्‍यांच्‍या आयोजित केलेल्‍या  बैठकीत मंत्री विखे … Read more

Ahmednagar Politics : सावेडी नाट्यगृहाच्या बंद पडलेल्या कामाच्या ठिकाणी दारू, बियरच्या बाटल्यांचा खच, बनला तळीरामांचा अड्डा

Ahmednagar Politics : निधी उपलब्ध असून, कोट्यावधी रुपये खर्च करून देखील सावेडी नाट्यगृह उभारणीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून कधी सुरू होते तर ते लगेच बंद पडते. तब्बल एक दशकापासून हे काम रखडलेले आहे. याबाबत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने प्रत्यक्ष इन कॅमेरा पाहणी करत सोशल मीडियातून लाईव्ह पोलखोल केली असता अत्यंत खळबळजनक … Read more

Ahmednagar Breaking : नगरकरांच्या तिजोरीतील रू. ४ कोटींवर डल्ला ! अवघ्या दीड वर्षात रस्ता गायब…बहुचर्चित मॉडेल रोडची किरण काळेंनी केली लाईव्ह पोल खोल

सावेडी हे नगर शहराचे सर्वाधिक विस्तारित झालेले उपनगर आहे. एक लाखांहून अधिक नागरिक या भागात राहतात. प्रोफेसर कॉलनी चौक ते भिस्तबाग चौक ते भिस्तबाग महल हा या भागातील अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. अवघ्या दीड – दोन वर्षांपूर्वी वर्षांपूर्वी सुमारे रू. ४ कोटी खर्च करून हा मॉडेल रस्ता म्हणून विकसित केला जात असल्याचा दावा करत रस्ता … Read more

Goshala Subsidy : शासनाकडून राज्यातील गोशाळांना प्रति गाय, प्रति दिन ५० रुपयांचे अनुदान

Goshala Subsidy : सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील गोशाळांना देशी वंशाच्या गायीसाठी परिपोषण योजनेमार्फत ‘प्रति गाय- प्रति दिन ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सदर योजना कायमस्वरूपी असून योजनेमुळे देशी गायींचे संगोपन व संवर्धन होऊन गोशाळांवरील आर्थिकभार कमी होईल, असा विश्वास … Read more

जिल्हा बॅंक प्रकरणी पालकमंत्री विखेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी – ॲड. सुरेश लगड

ADCC Bank News

Ahmednagar News – जिल्हा बॅंक ही राज्यातील एक अग्रणी बँक असुन या बँकेला मोठी परंपरा आहे. सभासद, शेतकरी व कर्मचारी यांचे हीत बघून ही बॅंक आपले निर्णय घेत असते. विशेष म्हणजे या नावाजलेल्या बॅंकेत सर्वच पक्षाचे लोक संचालक म्हणून काम करत आहेत. परंतु गेले अनेक दिवसांपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नोकर भरती प्रक्रिया, मर्यादेपलीकडे जाऊन … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! शेतकऱ्यांना प्रतिलिटर मागे ७ रुपये अनुदान दिले जाणार

राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानात २ रुपयांनी वाढ केली असून आता शेतकऱ्यांना प्रतिलिटर मागे ७ रुपये अनुदान दिले जाणार आहे. वाढीव अनुदान योजनेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना यापुढेही प्रतिलिटर ३५ रुपये दर मिळणार असल्याची माहिती पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय … Read more

शंभर वर्षांनंतर जमीनी शेतकऱ्यांना मिळणार,मंत्री मंडळाचा निर्णय !

सुमारे १०० वर्षांपासून प्रलंबित असलेला हरेगाव मळ्यातील जमिनीचा प्रश्न महसूल मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने मार्गी लागला असून शेतकऱ्यांना जमिनी परत करण्याचा मार्ग मोकळा झाला. सोमवारी झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यामुळे महसूल मंत्री महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अथक प्रयत्नांना यश आले असून शेतकऱ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे. हरेगाव … Read more

बारामतीचं पार्सल यंदा रिटर्न जाणार ? निवडणुकीसाठी महायुतीने कर्जत-जामखेड मतदारसंघात…

गेल्यावर्षी बदल घडलेल्या, कर्जत-जामखेड मतदारसंघात यंदा मात्र वातावरण बदलल्याचं चित्र दिसत आहे. आमदार रोहित पवारांसोबत असलेल्या अनेक दिग्गजांनी साथ सोडत विरोधात दंड थोपटल्याने यावेळच्या निवडणुकीत रंगत पहायला मिळत आहे. दुसरीकडे विधानस परिषदेवर संधी दिलेल्या राम शिंदेंनी दोन्ही तालुक्यात फिरत वातावरण बदलण्याचा प्रयत्न सुरु केलाय. यंदा भुमिपूत्रच, म्हणत रोहित पवारांविरोधात सर्व पक्षियांना एकत्र करण्याचा प्लॅन सध्या … Read more

निळवंडे कालव्यांचे पाणी आल्याने अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण ! निळवंडेच्या पाण्याचा शेतीक्षेत्राला मोठा लाभ होईल – डॉ. सुजय विखे पाटील

निळवंडे कालव्यांचे पाणी आल्याने अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होत आहे. पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुयोग्य नियोजनामुळे पाण्याचा थेट लाभ शेतीक्षेत्राला होणार असल्याने गावाचे अर्थकारण प्रगतीच्या दिशेने जाईल, असा विश्वास डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. तालुक्यातील निमगावजाळी आणि आश्वी येथे निळवंडे उजव्या कालव्यातून उपलब्ध झालेल्या पाण्यामुळे गावातील बंधारे व तलाव भरल्याने … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय ! कांदा व बासमतीचे किमान निर्यात मूल्य काढल्याने शेतकऱ्यांना दिलासा

देशासह महाराष्ट्रातील लाखो कांदा व बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी केंद्र सरकारने किमान निर्यात मूल्यावर (एमईपी) असलेल्या अटी रद्द केल्या आहेत. यामुळे शेतकरी कोणत्याही प्रकारचे शुल्क न देता कांदा व बासमती तांदूळ निर्यात करू शकतील. शेतकरी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल महसूल तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाणिज्य व उद्योग … Read more

श्रीगोंद्यात काका-पुतण्या एकत्र येतील ? कोण होईल आमदार ? ‘ह्या’ नेत्यांचं पारडं आहे जड…

शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याची ओळख आहे. मात्र तरीही बबनराव पाचपुतेंनी एकहाती खिंड लढवत या तालुक्यात कमळ शाबूत ठेवलंय. सात वेळा, सात चिन्हांवर निवडून येण्याचा पराक्रम पातपुतेंच्या नावावर आहे. यंदाही बबनराव पाचपुते यांच्याच कुटुंबातला आमदार होईल, अशी सर्वात जास्त शक्यता यावेळीही आहे. सर्वात जास्त इच्छुक असलेल्या नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचं राजकारण, दर महिन्याला बदलतं. … Read more

कांदा निर्यात बंदी बद्दल अजित पवार स्पष्टच बोलले ! आता परत…

‘अब की बार ४०० पार’ या घोषणेबद्दल विरोधकांनी आमच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचे काम केले. ४०० पार कशासाठी तर यांना संविधान बदलायचे आहे. आदिवासींचे अधिकार कमी करणार आहे. समान नागरी कायदा आणायचा आहे, असा गैरसमज निर्माण केला गेला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान कोणीही बदलू शकत नाही. सर्व धर्म समभाव ही राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा … Read more

डॉ. विखे पाटील परिचर्या महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम, राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह उत्साहात साजरा..

दरवर्षी ०१ ते ०७ सप्टेंबर रोजी देशभरात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा केला जातो. देशातील कुपोषण दर कमी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहाची सुरुवात केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. अन्नाचे पाच आवश्यक अन्नगट जाणून घेण्यासाठी पोषक आहार संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतो. याबद्दल विविध गटातील जनसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा सदरील सप्ताह साजरा … Read more

महाराष्ट्रातील प्रमुख धरणे ‘फुल्ल’ ! शेतकऱ्यांना दिलासा,पाण्याची चिंता जवळपास मिटली

Maharashtra Dam Storage : राज्यातील सर्व प्रमुख व मोठी धरणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत भरली आहेत. राज्यातील बहुतांश धरणे ‘फुल्ल’ झाल्याने शेतकऱ्यांची खरिपासोबत रब्बी हंगामाचीही चिंता मिटली आहे. सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने राज्यातील रब्बी हंगामातील पिकांना बहर येईल. मराठवाड्यातील जायकवाडी धरण ९८ टक्के, सोलापूरमधील उजनी धरण १०० टक्के, साताऱ्यातील कोयना धरण ९९ … Read more

महाराष्ट्राला मिळाली आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस ! ‘हा’ जिल्हा ठरला भाग्यशाली

Mumbai Vande Bharat Sleeper Train

Maharashtra Vande Bharat : मध्य व दक्षिण भारताला जोडणारी अतिजलद रेल्वेसेवा प्रवाशांच्या सेवेत येत्या १५ सप्टेंबरपासून रूजू होत आहे. १३० प्रति किलोमीटर तासाने धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस १६ डब्याची राहणार आहे. नागपूर ते सिकंदराबाददरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला पाच शहरांत थांबे देण्यात आले असून, चंद्रपूर जिल्हा भाग्यशाली ठरला आहे. चंद्रपूर व बल्लारपूर येथील रेल्वेस्थानकावरून प्रवाशांना … Read more

Ahmednagar News : मंदिर डोंगर परिसरात ड्रोनच्या घिरट्या ; नागरिकांमध्ये भीती !

जेऊर : उदरमल परिसरात रात्रीच्या वेळी ड्रोन घिरट्या घालत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या ड्रोनचा पोलिसांनी तपास करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या दोन दिवसांपासून उदरमलच्या महादेव मंदिर डोंगर परिसरात ड्रोनच्या घिरट्या घालण्याचे प्रकार सुरू आहेत. रात्रीच्या वेळी ड्रोन घिरट्या घालत असल्याने नागरिकांमध्ये … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार ! महिलेच्या मानेला पकडत…

Ahmednagar Breaking : बिबट्याच्या हल्ल्यात एक महिला ठार झाल्याची घटना काल बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तालुक्यातील निमगाव टेंभी परिसरात घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संगीता शिवाजी वर्षे (वय ४३), असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला घराच्या बाहेर कपडे धुवत होती. जवळच असणाऱ्या गवतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक या महिलेवर हल्ला … Read more

काँग्रेसचा आरक्षणाच्या संदर्भातील खोटेपणा लोकांच्या समोर आला – ना.राधाकृष्ण विखे पाटील

vikhe

Ahmednagar News : विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य म्हणजे एकप्रकारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करणारे असून,त्यांच्या वक्तव्याने काँग्रेसचा आरक्षणाच्या संदर्भातील खोटेपणा लोकांच्या समोर आला असल्याची प्रतिक्रीया महसूल तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले … Read more