अहिल्यानगर ब्रेकिंग : तरुणीचा खून; तरुणाची आत्महत्या दुहेरी मृत्यूची खळबळजनक घटना

breaking

पाथर्डी तालुक्यातील धुमटवाडी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे तरुणीचा खून आणि तरुणाची आत्महत्या या दोन्ही प्रसंगांनी परिसरात खळबळ माजवली आहे. माळेगाव येथील विवाहिता भाग्यश्री शंकर वखरे हिचा अज्ञात हत्याराने डोक्यात मार करून खून झाला, तर दुलेचांदगाव येथील प्रसाद सुरेश मरकड याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार भाग्यश्रीचे वडील नवनाथ म्हातारदेव पवार यांनी … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील निवडणुकांची तयारी पूर्ण ! निवडणूक कार्यक्रम कोणत्याही क्षणी…

Grampanchayat Election

Grampanchayat Election 2025 : अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बहुप्रतीक्षित पाऊल उचलले गेले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित, चुकीच्या प्रभाग रचनेमुळे किंवा इतर कारणांमुळे निवडणुका रखडलेल्या ९९ ग्रामपंचायती आणि १९७ रिक्त जागांसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला होता. आज, २६ मार्च २०२५ रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी … Read more

कर्तव्य बजावतांना अहिल्यानगरच्या सैनिकाला वीरमरण, मेंढवण गावावर शोककळा

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावावर शोककळा पसरली आहे. जम्मू-कश्मीरच्या तंगधार क्षेत्रात सोमवार, २४ मार्च २०२५ रोजी पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देताना एक दुर्दैवी घटना घडली. या गोळीबारात संगमनेरचे सुपुत्र आणि भारतीय लष्करातील हवालदार रामदास साहेबराव बढे (वय ४४) गंभीर जखमी झाले आणि त्यांना वीरमरण प्राप्त झाले. ३४ एफ रेजिमेंटमध्ये कर्तव्यावर … Read more

श्रीगोंदा बाजार समितीतून साजन पाचपुते बाहेर ! सत्तासंघर्षाला नवा कलाटणी

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने सोमवार, २४ मार्च २०२५ रोजी झालेल्या बैठकीत सत्ताधारी गटाचे संचालक आणि उद्धवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांना संचालकपदावरून अपात्र ठरवले. सलग तीन बैठकांना गैरहजर राहिल्याच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला सर्व १८ संचालक उपस्थित होते, त्यामध्ये पाचपुते स्वतःही हजर होते. सभापती अतुल लोखंडे आणि पाचपुते हे दोघेही … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील घराघरात अंगणवाडी सेविका देणार ‘सरप्राईज व्हिजिट’ ! अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेतून हकालपट्टी

Ladki Bahin Yojana : अहिल्यानगरातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतात. परंतु, अनेक अपात्र महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अशा महिलांना योजनेतून वगळण्यासाठी अर्जांची छाननी सुरू झाली आहे. यासाठी काही ठराविक निकष ठरविण्यात आले आहेत. सरकारने चारचाकी वाहन असलेल्या लाभार्थ्यांना स्वेच्छेने योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. … Read more

सुजय विखे खरंच खासदार होतील का ? सुजय विखेंचं ‘पुनर्वसन मिशन’ सुरू ? राज्यसभेकडे डोळा, कर्डिलेंचा शब्द ठरणार ‘गेमचेंजर’!

नगर तालुका भाजपच्यावीतने रविवारी महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात नूतन पालकमंत्री व विधान परिषदेचे सभापती यांचाही सन्मान झाला. या कार्यक्रम राजकीय टोलेबाजी व चिमटे रंगले. आमदारांच्या मुद्यांनी अनेकदा खसखस पिकली. महायुतीचे १० आमदार, पालकमंत्री व सभापती हे सगळेच एकाच मंचावर असल्याने कार्यकमात रंगत आली. प्रत्येकाने मनमोकळे भाषण केल्याने, काही वेळेस भुवया उंचावल्या … Read more

ऑस्ट्रेलियन महिलांनी संगमनेरच्या मुलींसोबत खेळला ऐतिहासिक सामना; शेवटी काय झालं ?

संगमनेर नगर परिषदेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील मैदानावर रविवार, २३ मार्च २०२५ रोजी एक ऐतिहासिक महिला क्रिकेट सामना रंगला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा येथील महिला क्रिकेटपटूंनी स्थानिक खेळाडूंसोबत एकत्र सराव केला आणि त्यानंतर ‘ऑस्ट्रेलिया ११’ आणि ‘संगमनेर ११’ या संघांमध्ये रोमांचक लढत झाली. दोन्ही संघांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या आणि संगमनेरच्या खेळाडूंचा समावेश होता. सामन्यात दोन्ही संघांनी … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात प्रेमीयुगुलाचा धक्कादायक शेवट ! सापडले अर्धवट जळालेले मृतदेह

पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी शिवारात एका प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवार, २२ मार्च २०२५ रोजी रात्री उघडकीस आली. मृतदेह प्रसाद सुरेश मरकड (वय २४, रा. दुलेचांदगाव) आणि भाग्यश्री शंकर वखरे (वय २३, रा. माळेगाव, ता. पाथर्डी) या प्रेमी जोडप्याचे असून, त्यांची ओळख पटली आहे. हे मृतदेह वनविभागाच्या हद्दीतील जमिनीवर आढळले, जिथे … Read more

बंदी असताना देखील मढीत ‘या’ समाजाने भरवली जात पंचायत ; मात्र पोलिस येताच पंच म्हणाले ही पंचायत नव्हती तर ..

भाषेची अडचण लक्षात घेता राज्यातील वैदू समाजाच्या जातपंचायतीचे चाललेले कामकाज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने बंद पडली. मात्र याबाबत वैदू समाजाचे पंच म्हणाले ही पंचायत नव्हती तो समाजाचा मेळावा होता. तर पोलीस आल्यावर मेळावा लगेच कसा थांबला. छुप्या मार्गाने ती पंचायतच होती. राज्य सरकारने जात पंचायतींना बंदी आणून भटक्यांचे सुद्धा न्यायनिवाडे प्रचलित न्यायव्यवस्थेप्रमाणे चालतील … Read more

Ahilyanagar Breaking: ‘ती’ विवाहित असूनही त्याच्या प्रेमात पडली : प्रेमाच्या नादात ‘तो’ मात्र घराण्याचा वंशाचा दिवाच विझवुन गेला

Ahilyanagar Breaking : असे म्हणतात की प्रेमाला जातपात वयाचे बंधन नसते, प्रेम म्हणजे प्रेम असते. मात्र प्रेमाचे आयुष्य देखील फार नसते या ओळींची अनुभूती पाथर्डी तालुक्यातील घटनेने आली आहे. एका विवाहित शेतात कामाला येणाऱ्या महीलेसोबत त्याच सुत जुळलं. मात्र तो अविवाहित होता दरम्यान मुलाच्या लग्नाच्या गोष्टी घरातली मंडळी करु लागली. याबाबत माहिती समजताच ते दोघेही … Read more

लोक मला विसरतील; माझं लवकर पुनर्वसन करा ! सुजय विखेंची आमदारांकडे मागणी, जिल्ह्यात लवकरच भूकंप

अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेने 10 आमदार आणि एक सभापती असे अभूतपूर्व यश महायुतीला दिले आहे. मागच्या निवडणुकीत ‘मी आजी होतो मात्र हे माजी होते’ आता हे आजी झालेत आणि मी माजी झालोय. आता मी एकटा माजी आहे तरी मला आजी करा अजून ४ वर्षे बाकी आहे. तोपर्यंत लोक विसरून जातील माझा भाषणापुरता उपयोग करून घेऊ नका. … Read more

अहिल्‍यानगर मध्‍ये संत साहित्‍य संमेलन व्‍हावे हा मोठा अभिमान – जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील

Ahilyanagar News : संत साहित्‍य केवळ धर्मापुरते आणि भक्‍तीपुरते सिमीत नाही तर, समाजाच्‍या उध्‍दाराकरीता उपयुक्‍त ठरले आहे. या संत साहित्‍याने समाजामध्‍ये सत्‍व आणि तत्‍व रुजवितानाच समाजाला सत्‍य सांगून विषमता दुर करण्‍याचे मोठे काम केले असल्‍याचे गौरद्गार १३ व्‍या अखिल भारतीय मराठी संत साहित्‍य संमेलनाचे स्‍वागताध्‍यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी काढले. वारकरी साहित्‍य … Read more

तारकपूरमध्ये एसटी बंद ! तारकपूर स्थानकात बसेस थांबत नसल्याने प्रवासी संतापले

Tarakpur Bus Stand Ahilyanagar : नगर शहरातील तारकपूर भागात रस्त्याच्या कामामुळे एसटी बसेस येणे बंद झाले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून या समस्येकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. सध्या तारकपूर येथील मुख्य रस्त्याचे काम सुरू असून एका बाजूचे काम पूर्ण झाले आहे, मात्र दुसऱ्या बाजूचे काम अजूनही … Read more

आधी प्रेमविवाह नंतर भांडणे ! नवऱ्याने मित्रांच्या सोबतीने केले बायकोला किडनॅप.. अखेर शिर्डीतून सुटका, धक्कादायक थरार..

Shirdi News : प्रेम होणं किंवा प्रेमविवाह करणं हे आता समाजाचा एक भाग बनले आहे. आता प्रेमविवाह किंवा प्रेम या गोष्टींकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहिले जाते. बऱ्याचदा ज्या व्यक्तीवर प्रेम केलं, त्याच व्यक्तीशी लग्न व्हावं यासाठी तरुण-तरुणी जीवाचं रान करतात. परंतु हे प्रेमविवाह सर्वांचेच शेवटपर्यंत टिकतात असे नाही. अनेक प्रेमवीरांचे संसार अर्ध्यात संपलेले आहेत. दरम्यान आता … Read more

Saklai Pani Yojana : ३० वर्षांची प्रतीक्षा संपली ! साकळाई उपसा सिंचन योजनेचा मार्ग मोकळा, शेतकऱ्यांत जल्लोष

Saklai Pani Yojana : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मौजे चिंचणी येथील घोड धरणाच्या फेर जल नियोजनाला राज्याच्या जलसंपदा विभागाने 21 मार्च 2025 रोजी मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी लागणारं पाणी घोड धरणातून उपलब्ध होणार असून, या योजनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. हा शासन निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण … Read more

श्रीगोंदा व नगर तालुक्यातील ३२ गावांना मिळणार पाणी ! शासन निर्णय झाला जाहीर

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मौजे चिंचणी येथील घोड धरणाच्या फेर जल नियोजनाला राज्याच्या जलसंपदा विभागाने 21 मार्च 2025 रोजी मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे साकळाई उपसा सिंचन योजनेचा मार्ग मोकळा झाला असून, या योजनेसाठी लागणारं पाणी आता घोड धरणातून उपलब्ध होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार हा शासन निर्णय … Read more

Shirdi-Chennai Express : साई भक्तांनो लक्ष द्या ! शिर्डी-चेन्नई एक्स्प्रेसच्या रचनेत मोठा बदल

Shirdi-Chennai Express : साईनगर शिर्डी आणि चेन्नई दरम्यान धावणाऱ्या ट्रेन क्रमांक 22601 आणि 22602 या चेन्नई-साईनगर शिर्डी-चेन्नई एक्स्प्रेसच्या रचनेत रेल्वेने मोठा बदल केला आहे. आता या गाड्या LHB (लिंक हॉफमॅन बुश) कोचसह चालवल्या जाणार आहेत. हा बदल चेन्नईहून 21 मे 2025 पासून आणि साईनगर शिर्डीहून 23 मे 2025 पासून लागू होईल. नवीन रचनेमुळे प्रवाशांना अधिक … Read more

Ahilyanagar News : आ.कर्डिलेंच्या गावात टोळक्याचा धुडगूस ! कुटुंबावर हल्ला, कुणाच्या डोक्यात तर कुणाच्या हातावर खुपसवले..

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात हाणामारी, गुंडागर्दी सारख्या घटना घडतच आहेत. आता थेट आ. कर्डीले यांच्या गावात अर्थात बुऱ्हाणनगर मध्ये एका मद्यधुंद टोळक्याने धुडगूस घातल्याचे समोर आले आहे. येथे एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झालाय. बुऱ्हाणनगर येथील लहुजी चौकात एका कुटुंबावर रात्रीच्या सुमारास धारदार वस्तुने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चार जणांविरूध्द भिंगार … Read more