विधानसभेनंतर माजी मंत्री तनपुरे पुन्हा सक्रिय !

राहुरी शहर : विधानसभेतील पराभवानंतर माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत असून, विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत. राज्यातील बांधकाम ठेकेदारांच्या थकीत बिलांबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर आवाज उठवला आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात विक्रमी काम करूनही आणि लोकप्रियता असूनही तनपुरे यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यांनी खचून न जाता राहुरी नगर- … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

श्रीरामपूरः एका ५६ वर्षीय नराधमाने नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून अत्याचार केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा ते सायंकाळी सव्वापाच वाजेच्या दरम्यान एका गावातील परिसरातील मंदिराच्या बाजुला झाडाजवळ हा प्रकार घडला याबाबत पोलिसांनी पीडितेच्या कुटूंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संजय दगडु गांगुर्डे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक … Read more

जिहादी मनासिकतेच्या लोकांची मस्ती सहन करणार नाही : ना. राणे

श्रीगोंदा हे सरकार हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असून, हे सरकार हिंदूंच्या ताकदीमुळे स्थापन झालेले आहे. या सरकारच्या काळात हिंदूंवर कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करणार नाही. सरकारचा मंत्री व प्रतिनिधी म्हणून मी येथे आलो असून, येथील जिहादी मानसिकतेच्या लोकांची मस्ती सहन करणार नाही, असा इशारा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिला येथील ससाणेनगरमध्ये झालेल्या … Read more

अपघात टाळण्यासाठी लढणाऱ्या हॉटेल चालकाचाच अपघाती मृत्यू पांढरीपूल येथील घटना; ट्रक हॉटेलमध्ये घुसल्याने अपघात

जेऊर : छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपूल परिसरात होणारे अपघात टाळण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या हॉटेल चालकाचाच अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार (दि. ५) रोजी पहाटे घडली. पांढरीपूल घाटाच्या तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक हॉटेलमध्ये घुसल्याने हा अपघात घडला आहे अहिल्यानगरवरून छत्रपती संभाजीनगरकडे लोखंडी चुरा घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचे (क्र. एम.एच. ४१ जी. ७०१७) वाहनावरील नियंत्रण सुटल्याने … Read more

करंजी परिसर बनलायं संत्राचे आगार दिवसाला पाचशे टन माल मार्केटला; व्यापारातून तरुणांना मिळाला रोजगार

करंजी : पाथर्डी तालुक्यातील करंजी, भोसे, दगडवाडी, वैजूबाभळगाव, घाटशिरस, जोडमोहज, लोहसर, खांडगाव, देवराई, या परिसरात मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबीच्या फळबागा आहेत. संत्र्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे दिवसभरात सुमारे पाचशे टन संत्रा या परिसरातून मार्केटला पाठवला जात असल्यामुळे या परिसराची ओळख संत्राचे आगार म्हणून होत आहे. संत्रा – मोसंबीच्या व्यापारातून या परिसरातील तरुणांना एक चांगला रोजगारदेखील … Read more

आता मुंबईवरच धडक उपोषणे बंद, थेट लढाईचा जरांगे यांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणासाठी मागील पावणेदोन वर्षांपासून उपोषण करून, हातापाया पडून, कायदेशीर मार्गाने मागण्या करून पाहिले, मात्र हाती काही मिळाले नाही. त्यामुळे आता उपोषणे बंद करणार असून थेट समोरासमोरची लढाई लढणार आहे. लवकरच मुंबईत धडकणार, मुंबई बंद पडली तरी, आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, आता आमची शक्ती आम्ही सरकारला दाखवू, असा निर्धार मनोज जरांगे यांनी … Read more

विद्यार्थ्यांना मिळणार आठवड्याला १२ प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ

मुंबई: प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना आठवड्याला १२ प्रकारच्या पाककृती मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. राज्यातील पात्र शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतच्या विद्याथ्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पोषण योजनेंतर्गत शक्ती निर्माण पोषण आहार देण्यात येतो. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्याथ्यांना ४५० उष्मांक १२ ग्रॅम प्रथिनयुक्त तसेच ६ वी ते … Read more

गेल्या वर्षात देशात ८०२ टन सोने खरेदी

नवी दिल्ली : देशातील एकूण सोन्याची मागणी २०२३ मध्ये ७६१ टन होती. आयात शुल्क कपात, सोन्याच्या विक्रमी किमतींमुळे गुंतवणूक मागणीत वाढ आणि लग्न आणि सणांमुळे वाढलेली खरेदी यामुळे गेल्या वर्षात देशातील सोन्याची मागणी ५ टक्क्यांनी वाढून ८०२.८ तणांवर गेली; पण या वर्षी सोन्याची मागणी कमी होण्याचा अंदाज आहे. प्रत्यक्षात, सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ झाली असल्याने … Read more

अशांना गोळ्या घातल्या पाहिजेत – उदयनराजे अभिनेता राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त विधानामुळे तीव्र संताप

सातारा: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह बोलणाऱ्या लोकांच्या जीभा हासडल्या पाहिजेत. महापुरुषांबद्दल अशी विधाने करणाऱ्यांना जनतेने दिसेल तिथे ठेचून काढले पाहिजे. तसेच अशांना गोळ्या घातल्या पाहिजे, असा तीव्र संताप छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट १३ वे वशंज खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला. मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्ग्राहून सुटकेबाबत आक्षेपार्ह विधान … Read more

अमेरिकेतून हाकलण्यात आलेले १०४ भारतीय अमृतसरमध्ये दाखल

अमृतसर: अमेरिकेत अवैधरीत्या राहत असलेल्या महाराष्ट्रातील तिघांसह एकूण १०४ भारतीय नागरिक बुधवारी मायदेशी परतले आहेत. अमेरिकन वायुदलाच्या मालवाहू विमानाने या भारतीयांना अमृतसरमधील विमानतळावर आणण्यात आले. आव्रजन व इतर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना त्यांच्या संबंधित राज्यात पाठवले जाणार आहे अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने अवैध स्थलांतरितांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. … Read more

विजेचा लपंडाव ; डोळ्यादेखत जळणारी पिके पाहून संतापलेल्या शेतकऱ्यांनी केले असे काही

अहिल्यानगर : राज्य सरकारने शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज देण्याची घोषणा केली . परंतु शेतीसाठी पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने पाण्याअभावी शेतातील पिके शेवटच्या घटका मोजत आहेत . वीजेच्या लपंडावाला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी नगर – सोलापुर महामार्गावर दहिगाव येथे रास्ता रोको आंदोलन करत महावितरण विरोधात संताप व्यक्त केला . महावितरण कडून आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले … Read more

पोलीस व्हॉट्सअॅप, ई-मेलद्वारे आरोपीला समन्स देऊ शकत नाहीत

२९ जानेवारी २०२२ नवी दिल्ली : गुन्हेगारी प्रक्रिया संहिता किंवा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अन्वये पोलीस आरोपीला व्हॉट्सअॅप, ई-मेल, एसएमएस किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे नोटीस देऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. कोर्टाने सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात पोलीस प्रशासनाला योग्य दिशानिर्देश देण्याचेही निर्देश दिले. न्यायमूर्ती ए. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती राजेश … Read more

अब्जाधीशांवर मेहेरबानी नको, मध्यमवर्गीयांचे कर्ज माफ करा ; केजरीवालांनी मोदींना लिहिले पत्र,आयकर-जीएसटी कपात करण्याची मागणी !

२९ जानेवारी २०२२ नवी दिल्ली : केंद्र सरकारने मूठभर उद्योगपती व अब्जाधीशांवर मेहेरबान न होता कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकरी व मध्यमवर्गीयांच्या डोक्यावरील गृह व वाहनासह सर्वच प्रकारचे कर्ज माफ करावे, अशी मागणी आम आदमी पक्षाचे (आप) निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी केली.अब्जाधीशांचे कर्ज माफ करणे बंद करण्यासाठी कायदा केला तर आयकर व जीएसटी ५० टक्क्यांनी … Read more

धनंजय मुंडेंच्या मालमत्ता वाल्मिक कराडने ट्रान्सफर केल्या ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप

२९ जानेवारी २०२ पुणे : मंत्री धनंजय मुंडे यांचे मतदारसंघातील आणि इतर कामकाज वाल्मिक कराडच सांभाळत असून, दोघांच्या संयुक्त मालमत्ता आहेत.वाल्मिक कराड फरार होता, तेव्हा त्याने यातच लक्ष दिले,मालमत्ता ट्रान्सफर केल्या आहेत. याबद्दलची माहितीदेखील समोर आली आहे,असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. पुण्यात एका कार्यक्रमानंतर दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दानवे … Read more

अमेरिकन सैन्यात तृतीयपंथीयांच्या भरतीला बंदी !

२९ जानेवारी २०२५ वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करत तृतीयपंथी सैनिकांसंबंधीच्या धोरणात दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नजीकच्या भविष्यात अमेरिकन सैन्यामध्ये तृतीयपंथी सैनिकांच्या भरतीचा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. सोबतच कोरोना महामारी दरम्यान लस घेण्यास नकार दिल्यामुळे काढून टाकण्यात आलेल्या सैनिकांना पुन्हा नोकरीत घेण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेची … Read more

तर शेतकऱ्यांना करावा लागेल मोठ्या संकटाचा सामना..!

२९ जानेवारी २०२५ टाकळीभान : येथील टेलटँक मधून शेतीच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याच्या मागणी १६ चारीवरील लाभधारक शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी कल्हापूरे यांना नुकतेच निवेदन दिले आहे.याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, टाकळीभानसह परिसरातील विहीरी व कुपनलिकांच्या पाण्याने तळ गाठला असून पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे त्याचा फटका सध्या … Read more

यूपीआयला इतर देशांच्या जलद पेमेंट सिस्टमशी जोडून सीमापार पेमेंट वाढवण्याच्या दिशेने काम सुरु !

२९ जानेवारी २०२५ मुंबई : बचत करण्याची प्रवृत्ती असलेल्या भारतात क्रेडिट कार्डचा वापर लक्षणीय वाढला आहे. पाच वर्षांत क्रेडिट कार्डची संख्या दुप्पट होऊन सुमारे १०.८० कोटी झाली आहे, पण त्या तुलनेत डेबिट कार्डची संख्या मात्र तुलनेने स्थिर राहिली असल्याचे रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे. २०१९ मध्ये ५.५३ कोटी कार्ड चलनात असताना गेल्या वर्षी … Read more

केस केली म्हणून थेट दगडानेच केली मारहाण

२९ जानेवारी २०२५ राहुरी : आमच्या विरोधात पोलिस ठाण्यात दाखल केलेली केस मागे घे, असे म्हणून आरोपींनी पोपट पवार यांना शिवीगाळ करुन दगडाने मारहाण केल्याची घटना दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुर येथे घडली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की पोपट कारभारी पवार (वय ५० वर्षे, रा. बारागाव नांदुर, ता. राहुरी) यांनी … Read more