आमदार आशुतोष काळे अपेक्षित काम करतांना दिसत नाहीत, त्यामुळे अन्यायाच्या विरोधात कुठेही मागे हटणार नाही- विवेक कोल्हे

Ahilyanagar Politics- कोपरगाव- पक्षहितासाठी आपण गत निवडणूकीत भूमिका घेतली, पण दुर्दैवाने जे यश आपण लोकप्रतिनिधींच्या पदरात टाकले, त्याप्रमाणे अपेक्षित काम होताना दिसत नाही. हे वास्तव असल्याची टीका युवा नेते विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे यांचे नाव न घेता केली आहे. अन्यायाच्या विरोधात मागे हटणार नाही तालुक्यात काल झालेल्या एका कार्यक्रमात कोलो बोलत होते. कोल्हे … Read more

अवकाळी पावसामुळे भंडारदरा परिसरात टळली भीषण पाणीटंचाई, शासनाचे वाचले लाखो रुपये

Ahilyanagar News: भंडारदरा- गत आठवड्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळलेल्या अवकाळी पावसाने शासनाची डोकेदुखी दूर केली आहे. उन्हाळ्यात निर्माण होणारी भीषण पाणीटंचाई यावर्षी टळली असून टँकरवर दरवर्षी खर्च होणारे शासनाचे लाखो रुपये अवकाळी पावसामुळे वाचले आहेत. त्यामुळे यंदा अनेक गावांची तहान भागली असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज भासलेली नाही. अकोले तालुक्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोट परिसरात … Read more

शिर्डी साईबाबा संस्थानला ११० कोटींच्या जलप्रकल्पाची मंजुरी! १५ वर्षांची पाणी समस्या सुटणार

Ahilyanagar News: शिर्डी- पाणी ही भविष्यातील सर्वात मोठी गरज आणि आव्हान असणार आहे. शिर्डी साईबाबा संस्थानने ही बाब ओळखून १५ वर्षाचा दृष्टीकोन ठेवत केलेले नियोजन म्हणजे एक यशस्वी आणि दूरगामी धोरणात्मक पाऊल ठरणार आहे. ११० कोटी रुपयांच्या प्रकल्पातून जलसाठा, शुद्धीकरण आणि पुरवठा यावर केंद्रित हा उपक्रम संस्थानच्या विकासासोबतच पर्यावरण जपणारा ठरणार आहे. याबाबत संस्थानमधील सूत्रांकडून … Read more

शेतकऱ्यांनो! पीक फेरपालट करून जमीनीचा पोत सुधरवा अन् उत्पादनात भरघोस वाढ करा; कृषी खात्याचा सल्ला

Ahilyanagar News: श्रीरामपूर- आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून सध्या पीक लागवडीचा निर्णय घेतला जात आहे. अनेक शेतकरी दरवर्षी एकच पीक घेत असल्यामुळे उत्पादनात घट होऊन आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे यंदा शेतात पीक फेरपालट केल्यास शेतकऱ्यांनी फायदेशीर ठरणार असल्याचे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. जमिनीतील एनपीके नाहीसा अहिल्यानगर जिल्ह्यात ऊस, सोयाबीन आणि मका पिकाने … Read more

राहुरीत पैसे चोरणाऱ्या सराईत टोळींचा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे लावला शोध, सापळा रचत आरोपींच्या आवळल्या मुसक्या

Ahilyanagar News: राहुरी- बँक किंवा पतसंस्थांसमोर उभ्या असलेल्या ग्राहकांच्या मोटारसायकलच्या डिक्कीतून पैसे चोरणाऱ्या आंतरराज्य सराईत टोळीचा छडा लावत राहुरी पोलिसांनी तीन चोरट्यांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे. अटकेदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून ६० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली असून, या टोळीने यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गुन्हा दाखल याबाबत … Read more

श्रीरामपुरमध्ये वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडीत,महावितरणचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष? तब्बल २८ तासांनी वीजपुरवठा केला सुरळीत

Ahilyanagar News: श्रीरामपूर- शनिवारी बाभळेश्वर येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी महावितरणचे पोलही पडले.परिणामी बाभळेश्वर सबस्टेशनहून होणारा वीज पुरवठा खंडित झाला. नागरिकांना त्रास श्रीरामपूर शहर व ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्रभर त्रास सहन करावा लागला. युद्ध पातळीवर पोल उभे करून श्रीरामपूर शहराला वीज पुरवठा सकाळी … Read more

गुलमोहर रस्त्यावर पारिजात चौकातील ड्रेनेज लाईन कामासाठी १० दिवस वाहतुकीच्या मार्गात बदल रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकात १५० झाडे लावणार

अहिल्यानगर – शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून सावेडी टेलिफोन ऑफिस ते पारिजात चौक ते एकविरा चौक ते तपोवन रस्ता या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या मार्गावर अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन टाकण्यात येत आहे. गुलमोहर रस्त्यावर पारिजात चौक येथे या कामाला सुरुवात झाली आहे. ८ जून ते १८ जून या कालावधीत हे काम करण्यात … Read more

श्रीरामपुरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, माजी आमदारासह उबाठा गटाचा ‘हा’ नेता करणार आज शिंदेसेनेत जाहीर प्रवेश

Ahilyanagar News:  श्रीरामपूर- श्रीरामपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तसेच उबाठा शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय छल्लारे हे ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या घडामोडीमुळे श्रीरामपूरच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे. अनुभवी नेतृत्वाचा शिंदे गटात समावेश भानुदास … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात गतवर्षी विजेच्या धक्क्याने ७२ व्यक्ती आणि ३७ जनावरांचा मृत्यू, पावसाळ्यात विजेपासून वाचण्यासाठी ‘या’ महत्वाच्या खबरदाऱ्या घ्या!

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात पावसाळ्यात वीज अपघातांमुळे मृत्यू आणि जखमी होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. मागील वर्षीच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात वीज धक्क्याने ७२ व्यक्ती आणि ३७ जनावरे मृत्यूमुखी पडली, तर १८ जण जखमी झाले. यातील एक मृत्यू हा वीज कर्मचाऱ्याचा होता. पावसाळ्यातील ओलसर वातावरण, अतिवृष्टी आणि तांत्रिक बिघाड यामुळे वीज अपघातांचे प्रमाण वाढते. यामुळे नागरिकांनी विद्युत उपकरणे … Read more

जिल्ह्यातील रेशनधारकांना तीन महिन्यांचे रेशन एकदाच मिळणार, जिल्हा पुरवठा विभागाकडून उपाययोजना सुरू

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात पावसाळ्याच्या कालावधीत रेशन वितरणात अडचणी येऊ नयेत, यासाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे रेशन लाभार्थ्यांना एकदाच ३० जून २०२५ पर्यंत वितरित करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गोरगरीब आणि अंत्योदय लाभार्थ्यांना पावसाळ्यातील पूर आणि अतिवृष्टीच्या परिस्थितीत धान्य मिळवण्यासाठी रांगेत भिजण्याची वेळ येणार नाही. जिल्हा … Read more

जामखेड तालुक्याला प्रधानमंत्री आवास योजनेतून ५०९७ घरे मंजूर, लाभार्थ्यांना मोफत सौर पॅनेलही मिळणार!

Ahilyanagar News: जामखेड- तालुक्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत महाराष्ट्रासाठी १० लाख घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर झाले असून, त्यापैकी जामखेड तालुक्याला ५,०९७ घरकुले मंजूर झाली आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांचे अतिरिक्त अनुदान आणि सौर ऊर्जा पॅनेलसाठी विशेष … Read more

अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, बाहेरून चांगल्या दिसणाऱ्या आंब्याला आतून लागली सड

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात हवामानातील अनिश्चित बदल आणि अवकाळी पावसामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. बाहेरून चकचकीत आणि पिकलेले दिसणारे आंबे कापल्यानंतर आतून काळे, सडलेले किंवा बुरशीने खराब झालेले आढळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन तर कमी होत आहे, शिवाय बाजारात माल परत येण्याचे प्रमाण वाढले आहे. एप्रिलमधील प्रखर उष्णता आणि मे महिन्यातील अवकाळी पावसाने … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी ५२ हजार विद्यार्थ्यांनी केली नोंदणी, ‘या’ तारखेला होणार अंतिम यांदी प्रसिद्ध

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळाला असून, ५२ हजार २३२ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी केली आहे. राज्य शालेय शिक्षण विभागाने यंदा प्रथमच केंद्रीकृत ऑनलाइन प्रवेश प्रणाली लागू केली असून, https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रिया २६ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत पार पडली.  तात्पुरती गुणवत्तायादी ६ … Read more

अहिल्यानगरमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली लाखोंची फसवणूक, पोलिसांनी एकाला केली अटक

Stock To Buy

Ahilyanagar News: श्रीगोंदा- तालुक्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली १३ लाख ६१ हजार ६६ रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरमहा दहा टक्के परताव्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली असून, श्रीगोंदा पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे, तर दुसरा आरोपी फरार आहे.  गुरुवारी मध्यरात्री पुणे शहरातील कोंढवा येथे सापळा रचून पोलिसांनी ही … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद, आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा; आमदार संग्राम जगताप यांच्या सूचना

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला जोरदार सुरुवात केली आहे. पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश देत पक्षाला जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचा बनवण्याचे आवाहन केले आहे. येत्या १० जून २०२५ रोजी पुणे येथील बालेवाडी येथे होणाऱ्या पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शुक्रवारी अहिल्यानगर … Read more

जामखेड तालुक्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरूवात, शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे नियोजन कोलमडले

Ahilyanagar News: जामखेड- तालुक्यात खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांनी मशागत आणि इतर शेतीकामांना सुरुवात केली असताना पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवार आणि शुक्रवारी झालेल्या पावसामुळे शेतशिवार ओलसर झाले असून, मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. मागील महिन्यातील अवकाळी पावसाने आधीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. आता पुन्हा आलेल्या पावसाने खरीप हंगामाच्या नियोजनावर परिणाम झाला असून, शेतकरी … Read more

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरात व्हावे, आम आदमी पार्टीची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी जोर धरत आहे. आम आदमी पार्टीच्या वतीने ही मागणी लावून धरली असून, शहराच्या बाहेरील भागात वैद्यकीय महाविद्यालय नेण्याच्या योजनेला तीव्र विरोध दर्शविला आहे. या मागणीसाठी आपचे शहराध्यक्ष भरत खाकाळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात दोन दिवस हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात मे महिन्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. परंतु, आता पुन्हा पावसाळी वातावरणाला सुरुवात झाली असून, भारतीय हवामान विभागाने ८ जून २०२५ पर्यंत जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. यामुळे … Read more