अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव करून ठार केले, जादू-टोण्यासाठी हाताचे पंजे अन् मिश्या कापून घेतल्या

Ahilyanagar News : अहिल्यानगर तालुक्यातील माथणी शिवारात ३० मे २०२५ रोजी एका नर बिबट्याची शिकार करून त्याचे पंजे आणि मिशा कापण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमागे अंधश्रद्धेचा संबंध असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वनविभागाने तत्परता दाखवत अवघ्या दोन तासांत आरोपींना अटक केली असून, भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.  घटनेचे … Read more

अहिल्यानगरमध्ये कृषितज्ज्ञ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करणार मार्गदर्शन, जामखेड तालुक्यातून अभियानाला सुरूवात

Ahiyanagar News: अहिल्यानगर- केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या संकल्पनेतून आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या (ICAR) मार्गदर्शनाखाली देशभरात राबविल्या जाणाऱ्या ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातून प्रारंभ झाला आहे. ‘अनुसंधान किसान के द्वार’ या संकल्पनेवर आधारित हे अभियान शेतकऱ्यांना थेट त्यांच्या शेतात जाऊन वैज्ञानिक मार्गदर्शन देण्यावर केंद्रित … Read more

डॉ.तनपुरे कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाने २१ जागा जिंकत केली एकहाती सत्ता स्थापन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पॅनेलचा उडवला धुव्वा

Ahilyanagar News: राहुरी- येथील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे आणि बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाने सर्व २१ जागांवर विजय मिळवून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनाने लढणाऱ्या शेतकरी विकास मंडळ आणि अमृत धुमाळ यांच्या कारखाना बचाव कृती समितीचा दारुण … Read more

अहिल्यानगरात भाजपचा मोठा बदल अनिल मोहिते झाले शहर जिल्हाध्यक्ष!

अहिल्यानगर : भारतीय जनता पक्षाने (भाजप) शहर जिल्हाध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याची निवड करत अनिल मोहिते यांना जबाबदारी सोपवली आहे. शनिवारी प्रदेश निवडणूक अधिकारी चैनसुख संचेती यांनी मोहिते यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली. भाजपने अहिल्यानगरात उत्तर, दक्षिण आणि शहर जिल्हाध्यक्षपदांच्या निवडीसाठी शिर्डी येथे एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. या बैठकीत निरीक्षकांच्या उपस्थितीत उत्तर विभागासाठी नितीन दिनकर … Read more

Maratha Marriage Rules : लग्न खर्च कंट्रोल करण्यासाठी मराठा समाजाने घेतला निर्णय, काय आहे नवीन नियम?

Maratha Marriage Rules : मराठा समाजात लग्न समारंभ हा आनंदाचा आणि एकत्र येण्याचा प्रसंग असला तरी, गेल्या काही वर्षांत यात होणारा प्रचंड खर्च, हुंडा प्रथा आणि अनावश्यक रीतिरिवाजांमुळे अनेक कुटुंबे अडचणीत आली आहेत. अहिल्यानगर येथे मराठा समाजाच्या बैठकीत या समस्येवर चर्चा करून खर्चाला आळा घालण्यासाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आचारसंहिता ठरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात … Read more

Monsoon Health Tips : पावसाळ्यात मुलांचे आरोग्य आणि साथीच्या आजारांपासून बचाव कसा करावा?

Monsoon Health Tips : पावसाळा हा ऋतू आनंदाचा असला तरी हवामानातील बदल आणि आर्द्रता यामुळे साथीचे आजार वाढण्याचा धोका निर्माण होतो. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती प्रौढांपेक्षा नाजूक असते, त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. जून महिन्यात शाळा सुरू होतात, आणि या काळात पाऊस, दमट वातावरण आणि जंतूंचा प्रसार यामुळे मुलांना विविध आजारांचा सामना … Read more

Akole News : काजवा महोत्सवावर पावसाचं संकट ! निसर्गाचा चमत्कार यंदा फसला

Akole News : अकोले तालुक्यात मान्सूनपूर्व आणि अवकाळ्या पावसामुळे काजव्यांच्या प्रजनन प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, यंदा पर्यटकांना भंडारदरा परिसरात काजव्यांचे नेत्रदीपक दर्शन अजूनही घडलेले नाही. यामुळे हजारो पर्यटकांना निराश होऊन माघारी परतावे लागत आहे. काजवे म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार. दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीस भंडारदरा, रतनवाडी, घाटघर आणि कळसूबाई अभयारण्य परिसरात हजारो काजवे … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !

Ahilyanagar News : श्रीगोंदा परिसरातील शेतकऱ्यांसाठी कुकडी प्रकल्पाच्या पाण्याचा न्याय्य वाटप सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा सक्रिय भूमिका घेतली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी २० जूनपूर्वी डिंभे-माणिकडोह बोगदा आणि आंबेगाव तालुक्यातील चार उपसा सिंचन योजना यांचा समावेश असलेला सुमारे हजार कोटींचा सुधारित विकास आराखडा राज्य सरकारला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हा … Read more

Astrology Predictions : पुढील निवडणुकीत भाजप स्वबळावर सत्तेत ! प्रख्यात ज्योतिषाचार्य स्पष्टच बोलले…

Astrology Predictions : प्रख्यात ज्योतिषाचार्य डॉ. प्रणाम सागर महाराज यांनी एक पत्रकार परिषद घेऊन देश व राज्याच्या भविष्यातील राजकीय स्थितीचे अचूक विश्लेषण मांडले. त्यांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व येत्या काळातही कायम राहील. देशाच्या राजकीय पटावर त्यांची छाप स्पष्टपणे दिसून येईल. निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी गृहमंत्री अमित शहा यांचे राजकीय चातुर्य असून, त्यांच्या रणनीतीने देश … Read more

Ahilyanagar Politics : राजकारणात माझं पुनरागमन ठरलं ! सुजय विखेंचं मिश्किल वक्तव्य चर्चेत

Ahilyanagar Politics : राहाता तालुक्यातील डोहाळे गावात नुकतेच निळवंडे धरणाचे पाणी दाखल झाले. तब्बल चार दशकांच्या प्रतीक्षेनंतर हे पाणी गावात पोहोचल्यामुळे संपूर्ण परिसरात जलोत्सवाचे वातावरण होते. या ऐतिहासिक प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या जलपूजन सोहळ्याचे उद्घाटन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गावकऱ्यांनी जलाचा उत्सव साजरा करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून … Read more

Shrigonda Politics : राष्ट्रवादीत प्रवेश, पण भाजपवर शून्य परिणाम ? आमदार विक्रम पाचपुतेंचं मोठं वक्तव्य!

Shrigonda Politics : श्रीगोंदा तालुक्यातील माजी आमदारांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आमदार विक्रम पाचपुते यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले की, या पक्षप्रवेशाचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही. विशेष म्हणजे, या प्रवेशप्रक्रियेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीऐवजी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत एका इतर कार्यक्रमातील पत्रकार परिषदेत पार पडले, … Read more

Dhangar reservation : धनगर आरक्षणावर मौन का ? फडणवीसांचे भाषण, पण आरक्षण गायब! जनतेच्या अपेक्षांवर पाणी

Dhangar reservation : चोंडी गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त धनगर समाजाचा भव्य मेळावा झाला होता. राज्यभरातून आलेल्या समाजबांधवांची एकच अपेक्षा होती—मुख्यमंत्र्यांकडून धनगर आरक्षणावर ठोस आणि आश्वासक घोषणाच होईल. मात्र प्रत्यक्षात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य नेत्यांनी आपल्या भाषणांत आरक्षणासंदर्भात कोणताही स्पष्ट किंवा नवीन निर्णय जाहीर केला नाही. त्याऐवजी मंत्रिमंडळाने यापूर्वी … Read more

प्रत्यक्ष मदतीसाठी खा. लंके फिल्डवर ! रविवारी रस्ते दुरूस्ती, आरोग्य सेवा देणार

अहिल्यानगर : चार दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे हाहाःकार माजला होता. खासदार नीलेश लंके यांनी या भागाची पाहणी करत आपत्तीग्रस्तांना तातडीची मदतही केली. नुकसानीची तिव्रता लक्षात आल्यानंतर आता रविवारी गावागावांमध्ये जाऊन विविध सेवा पुरविण्याचा संकल्प करत खा. नीलेश लंके हे पुन्हा फिल्डवर उतरणार आहेत. यासंदर्भात बोलताना खा. लंके यांनी सांगितले की, चार दिवसांपूव … Read more

अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त राळेगणमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ आणि सामाजिक गौरव पुरस्कार

Ahilyanagar News : जेष्ठ समाजसेवक पद्मविभूषण अण्णा हजारे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून तालुक्यातील विविध विकास कामाचा शुभारंभ तसेच अण्णा हजारे यांच्या नावाने सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ति आणि संस्थाना देण्यात येणार्या पुरस्कारांचा वितरण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. यासंदर्भात मंत्री … Read more

अहिल्यानगरमधील ‘या’ दोन युवा आमदारांच्या खांद्यावर सोपवली राज्यातील युवकांच्या भविष्याची जबाबदारी

Ahilyanagar News: अहिल्यानगर- महाराष्ट्र सरकारने राज्याचे सुधारित युवा धोरण ठरविण्यासाठी क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली युवा धोरण समिती स्थापन केली आहे. या समितीवर अहिल्यानगरमधील दोन युवा आणि अभ्यासू आमदार, आशुतोष काळे आणि सत्यजित तांबे यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. या दोन नेत्यांच्या निवडीमुळे अहिल्यानगरच्या राजकीय क्षेत्रात अभिमानाचे वातावरण आहे, आणि राज्यातील … Read more

एकरी 100 टन पेक्षा जास्त ऊस उत्पादन होणे गरजेचे – माजी कृषिमंत्री थोरात

Ahilyanagar News, : -ऊस व दूध हे शेतकऱ्यांसाठी शाश्वत पीक आहे. शेतीमध्ये ठिबक सिंचनासह नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. सातत्याने वापर होत असलेल्या शेतीमध्ये सेंद्रिय द्रव्यांची कमतरता झाली असून ती भरून काढण्याबरोबर कमी पाणी व कमी श्रमामध्ये एकरी 100 टना पेक्षा जास्त उत्पादन होणे गरजेचे असून यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन … Read more

वाळकी परिसरात पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणा आणि अतिक्रमणामुळे बंधारे फुटले, शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

Ahilyanagar News: अहिल्यानगर- तालुक्यातील वाळकी परिसरात मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे वालुंबा नदीला आलेल्या महापुराने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नदीपात्रातील अतिक्रमण आणि पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे बंधारे फुटल्याने शेतजमिनी, रस्ते आणि पिके वाहून गेली. कामरगाव, अकोळनेर, भोरवाडी, खडकी आणि वाळकी परिसरात महापुराने धोक्याची पातळी ओलांडली, ज्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.  महापुराचा रुद्रावतार आणि नुकसान मंगळवारी वालुंबा … Read more

मे महिन्यातच सिना धरण ७३% भरले, अवकाळी पावसामुळे धरणात पाण्याची आवक मात्र सुरूच

Ahilyanagar News: कर्जत- तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सिना धरणात अवकाळी पावसामुळे नवीन पाण्याची आवक वाढली आहे. मागील काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, आणि यामुळे सिना नदीला पूर आल्याने धरणाचा पाणीसाठा ३५ वर्षांतील मे महिन्यातील सर्वोच्च पातळीवर, म्हणजेच ७३.५९ टक्क्यांवर पोहोचला आहे. सिना नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचा प्रवाह कायम असून, सायंकाळपर्यंत धरण … Read more