अहिल्यानगर जिल्हा कृषी कार्यालयाने पटकावला राज्यात प्रथम क्रमांक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या मोहिमेत सातारा जिल्ह्याने दुसरा, तर पालघर जिल्ह्याने तिसरा क्रमांक मिळवला. शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी आणि कार्यालयीन कामकाजात सुधारणा करण्यासाठी राबवलेल्या या मोहिमेत अहिल्यानगरच्या कृषी विभागाने उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांचे … Read more