संस्थेवर कोणा एकट्या कुटुंबाची मालकी राहणार नाही, सर्वसामान्य जनताच मालक; वैभव पिचड यांची पत्रकार परिषदेत माहिती

Ahilyanagar News: अकोले- तालुका एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनावरून गेल्या काही काळापासून वादविवाद सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, संस्थेचे नवनिर्वाचित कार्यकारी विश्वस्त वैभव पिचड यांनी पत्रकार परिषद घेऊन संस्था कोणा एका कुटुंबाच्या मालकीची होणार नाही, तर ती तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मालकीची राहील, असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. संस्थेवर भ्रष्टाचार, एकाधिकारशाही आणि गुणवत्ता ढासळण्याचे आरोप झाले असून, यावर वैभव … Read more

नागरिकांनो! आता डायलिसिससाठी पैसे खर्च करायची गरज नाही, अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ तीन ठिकाणी सुरू झालीय मोफत सेवा

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात किडनीच्या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अहिल्यानगर, संगमनेर आणि पाथर्डी येथील शासकीय रुग्णालयांमध्ये ही सेवा सुरू असून, रुग्णांना आर्थिक आणि वैद्यकीय आधार मिळत आहे.  मूत्रपिंड निकामी होणे, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या कारणांमुळे डायलिसिसची गरज वाढत आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये आधुनिक डायलिसिस मशिन्स उपलब्ध … Read more

अहिल्यानगरमध्ये दारू, गांजा अन् अंमली पदार्थ विकणाऱ्यांना पोलिसांचा दणका, १४ कोटींचा माल जप्त करत १४० नशेखोरांवर कारवाई

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर- जिल्ह्यात अमली पदार्थांचा वापर आणि विक्री करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून, यामुळे सामाजिक आणि कायदेशीर समस्या गंभीर बनल्या आहेत. दारू, गांजा आणि मेफेनटरमाईनसारख्या औषधी पदार्थांचा नशेसाठी वापर करणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. यामुळे गुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली १ मेपासून विशेष मोहीम राबवण्यात येत … Read more

विद्यार्थी आणि पालकांनो! अकरावी प्रवेश नोंदणी आता 26 मेपासून सुरू होणार, शिक्षण विभागाने नवीन सुधारित वेळापत्रक केले जाहीर

अकरावीच्या प्रवेशासाठी यंदा शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन पद्धतीचा अवलंब केला आहे. यानुसार, 21 मेपासून प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे प्रवेश पोर्टल क्रॅश झाल्याने ही प्रक्रिया लांबणीवर पडली. आता शिक्षण विभागाने सुधारित वेळापत्रक जाहीर करत 26 मेपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.  विद्यार्थ्यांना mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार … Read more

बापरे! अहिल्यानगरच्या सीना नदीत केमिकलयुक्त पाणी, हजारो मासे मृत्युमुखी तर नदीपात्रात साचाला मृत माश्यांचा खच, नागरिकांनाही धोका

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहर परिसरात अवकाळी पावसामुळे सीना नदीपात्रात केमिकलयुक्त आणि मैलामिश्रित पाणी वाहून आल्याने नदीचे पाणी दूषित झाले आहे. या दूषित पाण्यामुळे पारगाव मौला आणि शिराढोण परिसरातील बंधाऱ्यातील हजारो मासे मृत्युमुखी पडले असून, नदीपात्रात मृत माशांचा खच पडला आहे.  यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शेतीसाठी वापरले जाणारे हे दूषित पाणी शेतकऱ्यांसाठीही … Read more

संगमनेरमध्ये बाप-लेकाने तरूणाची केली तब्बल ७७ लाखांची फसवणूक, तिघांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime: संगमनेर-  एका 27 वर्षीय युवकाची इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अकोले येथील बाप-लेकांनी आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, तब्बल 77 लाख 56 हजार 720 रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. फेब्रुवारी 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत हा प्रकार घडला. … Read more

अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची बदली, सोमनाथ घार्गे जिल्हाचे नवे पोलिस अधीक्षक

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्याच्या पोलिस प्रशासनात मोठा बदल घडला असून, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची बृहन्मुंबई येथे उपआयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी रायगडचे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची अहिल्यानगरच्या जिल्हा पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  गृहविभागाचे सचिव व्यंकटेश भट यांनी गुरुवारी राज्यातील प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी केला. या बदल्यांमुळे … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी हालचालींना वेग; खासदार निलेश लंके यांचा ठोस पुढाकार

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेची प्रतीक्षा आता अखेर संपण्याच्या मार्गावर असून, यासाठी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर निर्णायक हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार निलेश लंके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाच्या पावसाळी अधिवेशनात सदर विषयावर चर्चा झाली आणि त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 100 विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय व 430 रुग्ण क्षमतेचे शासकीय रुग्णालय स्थापनेचा … Read more

अहिल्यानगर बाजार समितीत पालेभाज्यांची रेकॉर्डब्रेक आवक! मेथी-कोथिंबीरच्या दरांनी शेतकऱ्यांना दिलासा

Ahilyanagar News: अहिल्यानगर-  बाजार समितीत मंगळवारी, २० मे २०२५ रोजी पालेभाज्यांची आवक लक्षणीय वाढली. शेतकऱ्यांनी १५४२ क्विंटल विविध भाजीपाला विक्रीसाठी आणला, ज्यामध्ये १०,८९६ पालेभाज्यांच्या जुड्यांचा समावेश होता. मेथी, कोथिंबीर आणि आंबट चुका यांच्या जुड्यांनी बाजारात चांगली मागणी अनुभवली, तर बटाटे, टोमॅटो, फ्लॉवर आणि वांगी यांसारख्या भाज्यांचीही लक्षणीय आवक झाली. फळांमध्ये केशर आणि हापूस आंब्याची आवक … Read more

अहिल्यानगरमधील वाळकी-गुंडेगाव परिसरात वादळाचा कहर; पत्रे उडाले, तारा तुटल्या, बागा उद्ध्वस्त

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील वाळकी, गुंडेगावसह आसपासच्या परिसराला सोमवार आणि मंगळवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. या वादळी पावसाने घरांवरील पत्रे उडाले, वीज तारा तुटल्या, झाडे उन्मळून पडली, तर फळबागा आणि कांदा पिकांचे प्रचंड नुकसान झाले. डाळिंब, आंबा यांसारख्या फळबागांवर गारपिटीचा मारा झाला, तर कांदा सडण्याचे प्रमाण वाढले.  शेतकऱ्यांनी मेहनतीने तयार केलेली … Read more

राशीन बैलबाजाराची पाच एकर जागा हडपण्याचा डाव? अतिक्रमण हटवण्याची मागणी मात्र प्रशासन उदासीन

Ahilyanagar News: कर्जत- तालुक्यातील राशीन हे शहर जनावरांच्या बाजारासाठी सुप्रसिद्ध आहे. येथे गाय, बैल, शेळ्या-मेंढ्यांची खरेदी-विक्रीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून व्यापारी येतात. पण या बाजाराच्या मूळ जागेची कथा आता चिंताजनक बनली आहे. राशीनच्या जुन्या बैलबाजाराची सुमारे पाच एकर जागा स्थानिकांच्या आणि काही लोकप्रतिनिधींच्या संगनमताने हडपण्यात आल्याचा आरोप आहे. या जागेवर झालेली अतिक्रमणे हटवण्याची मागणी जोर धरत असताना, … Read more

पाथर्डीत बनावट रेकॉर्डाद्वारे जागा बळकावण्याचा प्रयत्न, विठ्ठल मासाळकर यांची प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार

Ahilyanagar News: पाथर्डी- तालुक्यातील कोरडगाव येथील विठ्ठल भिमा मासाळकर यांनी बनावट रेकॉर्ड तयार करून त्यांच्या गावठाण हद्दीतील जागा आणि बांधकामावर हक्क सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेजारील लोकांविरुद्ध प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. मासाळकर यांच्या मते, स्मशानभूमीच्या पाच गुंठे जागेचे रेकॉर्ड २०१४ मध्ये अचानक २२ गुंठ्यांवर दाखवले गेले, ज्यामुळे त्यांना कायदेशीर लढाई लढावी लागली.  … Read more

अहिल्यानगरमध्ये शुद्ध पाण्यासाठी जनजागृती मोहीम, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांचे सहभाग घेण्याचे आवाहन

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील सर्व १५७५ गावांमध्ये शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेने एक महत्त्वाकांक्षी पाणी गुणवत्ता तपासणी आणि जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम ७ जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, यामध्ये क्षेत्रीय तपासणी संच (एफ.टी.के.) वापरून पाण्याची रासायनिक आणि जैविक गुणवत्ता तपासली जाणार आहे.  जिल्हा परिषदेचे मुख्य … Read more

अमृतवाहिनी एमबीएच्या ९८ विद्यार्थ्यांची निकालापूर्वीच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी एमबीए महावि‌द्यालयाच्या सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात ९८ वि‌द्यार्थ्यांची निकालापूर्वीच कॅम्पस प्लेसमेंट द्वारे विविध नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. या कंपन्यांमध्ये निवड झालेल्या वि‌द्यार्थ्यांना 3 लाखापासून ते 7 लाखापर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळाले असल्याची अशी माहिती अमृतवाहिनी एमबीए महावि‌द्यालयाचे संचालक डॉ. बी. एम. लोंढे यांनी दिली. शैक्षणिक … Read more

श्रीरामपूरमध्ये खरीप हंगामाच्या तयारीसाठी कृषी विभागाची आढावा बैठक; सोयाबीन-कपाशीकडे शेतकऱ्यांचा कल तर बाजरीकडे पाठ

Ahilyanagar News: श्रीरामपूर- तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने नियोजनाला सुरुवात केली आहे. यंदा शेतकरी बाजरीपेक्षा सोयाबीन आणि कपाशी लागवडीकडे अधिक झुकत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या हंगामाच्या पूर्वतयारीसाठी कृषी विभागाने तालुक्यातील सर्व निविष्ठा विक्रेत्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत बियाणे, खते आणि कीटकनाशके यांच्या उपलब्धतेवर चर्चा झाली, तसेच शेतकऱ्यांना पारदर्शक आणि सुलभ सेवा … Read more

शास्ती माफीवरून संगमनेरमध्ये थोरात-खताळ गटात श्रेयवादाची लढाई

Ahilyanagar politics: संगमनेर- राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत हद्दीतील थकीत मालमत्ता कर आणि अनधिकृत बांधकामांवरील शास्तीमुळे सामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक बोजा पडत होता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने शास्ती माफीची अभय योजना लागू केली आहे, ज्यामुळे लाखो करदात्यांना दिलासा मिळणार आहे. या योजनेंतर्गत नगरपरिषदा आणि नगरपंचायतींनी शास्ती माफीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावयाचा आहे.  जिल्हाधिकारी ५० … Read more

७०० मीटर रस्त्यासाठी प्रशासन अन् राजकारण्यांचे ४० वर्षापासून नुसते आश्वासन, ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा!

Ahilyanagar News: शेवगाव- तालुक्यातील आखेगाव तितरफा येथील खडकी फाटा ते शिंदाडे वस्तीला जोडणारा रस्ता गेल्या ४० वर्षांपासून दुरवस्थेत आहे. हा रस्ता म्हणजे खरेतर रस्ताच नाही, तर खडकी ओढ्याचा मार्ग आहे, ज्यामधून गावकऱ्यांचे दळणवळण चालू आहे. या परिसरात काटे वस्ती, मराठे वस्ती आणि शिंदाडे वस्ती येथे राहणाऱ्या सुमारे २०० लोकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या या दुरवस्थेमुळे … Read more

बंद असलेला तनपुरे कारखाना पुन्हा सुरू करून कामगारांचे थकीत वेतन देणार; कामगारांच्या मेळाव्यात तिन्ही पॅनेलप्रमुखांनी दिला शब्द

Ahilyanagar News: राहुरी- तालुक्यातील डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखाना सध्या बंद अवस्थेत आहे. या कारखान्याला पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणि शेतकरी, सभासद तसेच कामगारांची थकीत देणी भागवण्यासाठी तिन्ही प्रमुख पॅनेल्सनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ३१ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी जनसेवा मंडळ, शेतकरी विकास मंडळ आणि कारखाना बचाव कृती समिती यांनी सभासद आणि कामगारांशी संवाद … Read more