शेतकऱ्यांनो ‘एक रुपया पीकविमा’ योजना सरकारने केली बंद, आता वाढीव हप्ता भरावा लागणार, जाणून घ्या सविस्तर!
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 2023 मध्ये सुरू झालेली ‘एक रुपयात पीकविमा’ योजना बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेऐवजी ‘सुधारित पीकविमा योजना’ लागू करण्यात आली असून, त्यानुसार शेतकऱ्यांना आता खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के आणि नगदी पिकांसाठी 5 टक्के प्रीमियम भरावा लागणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढणार असून, नवीन निकषांमुळे … Read more