Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये ‘येथे’ बस पलटून मोठा अपघात

एका वयस्कर व्यक्तीला वाचविण्याच्या नादामध्ये पुणे -नाशिक राष्ट्रीय महामार्ग वरून जाणारी बस पलटी होऊन अपघात झाला. या झालेल्या अपघातात जीवित हानी झाली नसली तर अनेक जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना दोडी ग्रामीण रुग्णालयातील माजी सैनिक आणि आरोग्य सेवक अशोक खताळ यांनी माणुसकीची भावना दाखवत जखमी रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवदान दिले. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने महाराष्ट्र … Read more

Ahilyanagar News : विमा कंपन्यांचा अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना ठेंगा ! ‘ती’ नुकसान भरपाई नाहीच..

शेतकऱ्यांना संकटकाळात विमा दिला जातो, शेतकरी याच रकमेवर आर्थिक दृष्ट्या अवलंबून असतात. परंतु मागील वर्षी २०२४ रोजी झालेल्या कापुस, तुर, बाजरी मुग या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान होऊनही पीकविमा शेतकऱ्यांना अद्याप वितरित करण्यात आला नाही. त्यामुळे आजही शेतकरी पीक विम्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. शासनाच्या वतीने १ रुपयात पीकविमा योजना लागू केली गेली खरी परंतु नुकसान … Read more

Ahilyanagar Politics : अहिल्यानगरमध्ये भाजपचा मोठा प्लॅनिंग ! एका तालुक्याला राहणार तीन अध्यक्ष, कर्डिलेंचीही लॉटरी लागणार

भाजप हा देशातील आणि राज्यातील मोठा पक्ष झालाय. दरम्यान आता पक्षाने आपल्या पॅटर्नमध्येही बदल केलाय. भारतीय जनता पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी आता प्रत्येक तालुक्यात तीन मंडल अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. पक्षवाढीसाठी आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय भाजपने घेतला आहे. येत्या दोन दिवसांत तालुकाध्यक्षांच्या निवडी जाहीर होणार असल्याने या निवडीकडे सर्वांचे … Read more

नेवासा तालुक्यात परवानगी न घेता रस्त्यांचे खोदकाम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई, ३ लाख ६४ हजारांचा ठोठावला दंड!

नेवासा- तालुक्यातील कुकाणा परिसरात वाकडी ते पिंप्रीशहाली आणि वाकडी ते सुकळी रस्त्यांवर बेकायदा केबल टाकण्याच्या प्रकरणी ठेकेदार कंपनीवर जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने कठोर कारवाई केली आहे. या रस्त्यांचे नुकसान केल्याबद्दल कंपनीकडून 3 लाख 64 हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहेत. तालुक्यात रस्त्यांचे अनधिकृत खोदकाम करून होणारे … Read more

अहिल्यानगरमधील चारा दुसऱ्या जिल्ह्यात विकायला घेऊन जाण्यास बंदी! जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियां यांनी ‘या” कारणामुळे घेतला मोठा निर्णय

अहिल्यानगर- जिल्ह्यात चाऱ्याच्या कमतरतेची गंभीर परिस्थिती लक्षात घेता, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी खरीप आणि रब्बी हंगामात उत्पादित चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन (टीएमआर) यांच्या इतर जिल्ह्यांतील वाहतुकीवर दोन महिन्यांसाठी मनाई आदेश जारी केला आहे. शेवगाव, पाथर्डी आणि जामखेड या तालुक्यांमध्ये चारा साठा अडीच महिन्यांपेक्षा जास्त काळ पुरेल इतका नसल्याने हा निर्णय घेण्यात आला … Read more

अहिल्यानगरमधील ‘या’ गावामध्येे ग्रामपंचायतीचा विरोध असतानाही बिअरबार सुरू, राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली परवानगी

संगमनेर- आश्वी खुर्द येथे नव्याने सुरू झालेल्या परमिट रूम आणि बिअर बारला ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे विरोध दर्शवला असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवाना दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायतीने याबाबत माहिती मागवण्यासाठी विभागाला पत्र पाठवले, परंतु अद्याप कोणताही खुलासा किंवा कागदपत्रे प्राप्त झाली नसल्याचे सरपंच आणि ग्रामस्थांनी सांगितले. या प्रकरणाने गावात तणाव निर्माण झाला असून, … Read more

अहिल्यानगरमधील ‘या’ गावातील पाणी पुरवठा योजनेसाठी १० कोटींचा निधी मंजूर, पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा मिटणार!

कोपरगाव- तालुक्यातील जेऊर कुंभारी गावाला नियमित आणि पुरेसे पाणी मिळावे, यासाठी सुरू असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेला मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेसाठी अपुरा पडणारा निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. 10 कोटी रूपयांचा निधी महायुती सरकारने जेऊर कुंभारी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 10 कोटी 91 लाख रुपयांच्या … Read more

अहिल्यानगरमधील भिक्षेकरीगृह बनलेत जिंवत माणसांचे कोंडवाडे, समाजकल्याण विभागाचे दुर्लक्ष

श्रीगोंदा- तालुक्यातील भिक्षेकरीगृहांची अवस्था दयनीय बनली असून, समाजकल्याण विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ही केंद्रे जिवंत माणसांचे कोंडवाडे बनली आहेत. दिवंगत बाबुराव भारस्कर यांनी समाजकल्याण मंत्री असताना विसापूर येथे भिक्षेकरी स्वीकार केंद्र, तसेच पिंपळगाव पिसा, चिंभळे आणि घायपातवाडी येथे पुरुष भिक्षेकरीगृह सुरू केले होते. मात्र, या केंद्रांकडे समाजकल्याण विभागाचे सातत्याने दुर्लक्ष झाल्याने तिथे असणाऱ्या भिक्षेकऱ्यांचे हाल होत … Read more

शेतकऱ्यांनो! ‘ॲग्रीस्टॅक’वर नोंदणी करा आणि शासकीय योजनांचा थेट लाभ घ्या! जिल्ह्यातील ६ लाख शेतकऱ्यांनी केली नोंदणी

अहिल्यानगर- जिल्ह्यात केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना डिजिटल ओळख क्रमांक (फार्मर आयडी) देऊन त्यांची वैयक्तिक आणि शेतीशी संबंधित माहिती एका केंद्रीकृत डिजिटल व्यासपीठावर संकलित केली जात आहे. जिल्ह्यात 15 लाख 22 हजार 581 शेतकरी खातेदारांपैकी आतापर्यंत 6 लाख 2 हजार 45 शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे, तर जवळपास … Read more

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महिन्याचा ‘या’ तारखेलाच बँकेच्या खात्यात जमा होणार पगार

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांना आता दर महिन्याच्या 7 तारखेला वेळेवर पगार मिळण्याची हमी परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. शुक्रवारी मुंबईतील एसटी मुख्यालयात अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना त्यांनी ही ठोस ग्वाही दिली. आर्थिक संकटामुळे यंदा एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांना केवळ 56 टक्के पगार मिळाला होता, ही बाब दुर्दैवी असल्याचे … Read more

सरकारने मोफतच्या योजना बंद करून टाकल्या पाहिजेत, आमदार सुरेश धस यांचे संगमनेरमध्ये खळबळजनक वक्तव्य

संगमनेर: केंद्र सरकारच्या मोफत अन्नधान्य योजनेवर आमदार सुरेश धस यांनी जोरदार टीका केली आहे. देशातील 80 कोटी लोकांना मिळणारे मोफत धान्य काही ठिकाणी दुकानांमध्ये विकले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण झाले असून, सरकारने अशा मोफत योजना बंद कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. शुक्रवारी संगमनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपील … Read more

वाळूमाफियांसोबत हातमिळवणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी तयार, अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा महसूलमंत्री बावनकुळे यांचा इशारा

नागपूर : वाळूच्या बेकायदा उत्खननाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्धार केला आहे. वाळूमाफियांशी हातमिळवणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष यादी तयार करण्यात आली असून, दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी वाळू घाटांच्या अनियमिततेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. या कारवाईमुळे वाळू माफियांचे कंबरडे … Read more

अहिल्यानगरच्या पशुधनाची गणना अंतिम टप्प्यात, पशुधन वाढणार की घटणार? अहवालातून होणार लवकरच स्पष्ट

अहिल्यानगर- जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेली 21 वी पशुगणना आता अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत 98.29 टक्के गणना पूर्ण झाली असून, येत्या काही दिवसांत 100 टक्के काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. या गणनेचा प्राथमिक अहवाल राज्य सरकारकडे सादर झाल्यानंतर जिल्ह्यातील पशुधनाची संख्या वाढली की घटली, याची स्पष्ट माहिती समोर येईल. दर पाच वर्षांनी होणारी ही … Read more

अहिल्यानगरमध्ये वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, तीन दिवसांत हजारपेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करत ११ लाखांचा दंड केला वसूल

अहिल्यानगर- शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी तीव्र मोहीम हाती घेतली आहे. गेल्या तीन दिवसांत 1,178 बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करत सुमारे 11 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विशेषतः रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि नियमांचे पालन व्हावे यासाठी वाहतूक पोलिसांनी ही कारवाई … Read more

अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट!, राम शिंदे, छगन भुजबळ आणि सुरेश धस प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात दाखल!

अहिल्यानगर- अहिल्यानगरचे माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर सध्या पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शुक्रवारी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, माजी मंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुरेश धस यांनी रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी जगताप यांच्या कुटुंबीयांशीही संवाद साधला आणि डॉक्टरांकडून उपचारांबाबत माहिती घेतली. अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीबाबत … Read more

अहिल्यानगरमध्ये या कारणांमुळे दोन वर्षात तब्बल २९ जिल्हा परिषदेच्या शाळा झाल्या बंद, भविष्यात अजून शाळा बंद होण्याच्या मार्गावर

अहिल्यानगर- जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाचा प्रसार होत असला आणि राज्यात शिक्षणाच्या नव्या पद्धतींची चर्चा असली, तरी शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेत झालेली घसरण आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांबद्दल पालकांचा वाढता ओढा यामुळे गेल्या दोन वर्षांत तब्बल २९ जिल्हा परिषद शाळांना टाळे लागले आहे. या शाळांमध्ये एकही विद्यार्थी शिल्लक न राहिल्याने शिक्षण विभागाला त्या बंद करण्याशिवाय पर्याय उरला … Read more

अहिल्यानगरमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा पर्दाफाश, जिल्हा रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून सुरू होते रॅकेट, पोलिसांनी दोघांना केली अटक

अहिल्यानगर- पाथर्डी तालुक्यात बनावट कर्णबधीर दिव्यांग प्रमाणपत्र काढण्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यात तोफखाना पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सुदर्शन शंकर बडे (वय ३२, रा. येळी, ता. पाथर्डी) आणि सागर भानुदास केकान (वय २९, रा. खेरडे, ता. पाथर्डी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. … Read more

शिर्डीत १२ ते १४ एप्रिल पर्यंत ‘शारीरिक शिक्षण शिक्षक ” राज्यस्तरीय क्रीडामहाअधिवेशन ” विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

अहिल्यानगर :महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शा.शि.शिक्षक महामंडळ अमरावती,महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, शारीरिक शिक्षण शिक्षक युनिट मुंबई मनपा, वाहतूक सुरक्षा दल व नागरी संघटना व इतर सर्व सहयोगी संघटना यांच्या वतीने आयोजित दुसरे राज्यस्तर’ शारीरिक … Read more