अहिल्यानगर जिल्ह्यातील पशुगणनेचं काम अंतिम टप्प्यात, ३१ माचपर्यंत येणार संपूर्ण आकडेवारी

अहिल्यानगर- जिल्ह्यात २१व्या पशुगणनेचं काम आता शेवटच्या टप्प्यात आलं आहे. १० मार्चपर्यंत फक्त ५१ टक्के झालेली ही गणना आता ८३ टक्क्यांवर पोहोचली आहे. या कामाला ३१ मार्च ही शेवटची मुदत आहे. गेल्या काही दिवसांत पशुगणनेचा वेग चांगलाच वाढला असून, जिल्ह्यातील पशुधनाची आकडेवारी लवकरच स्पष्ट होईल. पशुगणना ही दर पाच वर्षांनी घेतली जाते. याआधी २०१९ साली … Read more

आरटीई प्रवेश प्रकियेसाठी विद्यार्थ्यांना १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ, प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची लागणार लाॅटरी

अहिल्यानगर- शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी सुरू असलेली प्रवेश प्रक्रिया आता प्रतीक्षा यादीच्या टप्प्यावर आली आहे. पहिल्या सोडतीनंतर आता ज्या मुलांची नावं प्रतीक्षा यादीत आहेत, त्यांना संधी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण या प्रक्रियेचा वेग खूपच मंदावला आहे. त्यामुळे शिल्लक जागांसाठी प्रतीक्षा यादीतील पालकांना आता १ एप्रिलपर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर … Read more

शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहा, आमदार मोनिका राजळे यांचे प्रतिपादन

पाथर्डी- शेती हा आपल्या देशाचा कणा आहे, पण बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनीही आपल्या दृष्टिकोनात बदल करणं गरजेचं आहे. तिसगाव येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आमदार मोनिका राजळे यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देताना असं आवाहन केलं की, शेतीकडे फक्त पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता तिला एक उद्योग म्हणून स्वीकारावं. त्यांनी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची आणि जोडधंद्याच्या माध्यमातून … Read more

अहिल्यानगरमध्ये पोलिसांनी पहाटे पाठलाग करून पकडला तब्बल ९ किलो गांजा

अहिल्यानगर : नगर-पुणे रोडवर रात्री गस्तीवर असताना पोलिसांनी एका संशयिताचा पाठलाग करून त्याच्याकडून ९ किलो गांजा जप्त केला. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं असून, त्याच्याकडून १ लाख १० हजार रुपये किमतीचा गांजा हस्तगत केला आहे. हा गांजा नेमका कुठून आला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांना शंका आहे की यामागे गांजा विक्रीचं … Read more

वाढती दहशत ;अहिल्यानगर तालुक्यातील या गावातील विद्यार्थ्यांसह पालकही वैतागलेत ‘त्यांच्या’ त्रासाला : पालकांसह ग्रामस्थांनी केली ‘ही’ मागणी

अहिल्यानगर : नगर तालुक्यातील जेऊर परिसरात रोड रोमिओंनी धुमाकूळ घातला असून त्यांची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. जेऊर परिसरातील विद्यालयांच्या परिसरात रोड रोमिओंचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असेल त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर परिसरात असणाऱ्या विद्यालयांभोवती रोडरोमिओंचा गराडा पडला आहे. विद्यालयांमध्ये सध्या परीक्षा सुरू असून रोडरोमिओंच्या वाढत्या … Read more

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील अहिल्यानगर जिल्ह्याला पहिले सुवर्णपदक

अहिल्यानगर: ६६ वी महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये पहिले सुवर्णपदक अहिल्यानगर जिल्ह्याने पटकावले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने कर्जत येथे महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा होत आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी ५७ किलो वजनी गटामध्ये गादी विभागात अहिल्यानगर जिल्ह्याने पहिले सुवर्णपदक पटकावले. कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील सचिन मुरकुटे याने मुंबई शहरचा सचिन … Read more

तब्बल ७५ वर्षांनंतर आला आहे ‘हा’ खास योग : मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीस स्पर्श करण्यासाठी उसळणार गर्दी

अहिल्यानगर : यंदा शनिमावस्याची पर्वणी ७५ वर्षातून आल्याने व देवस्थान समितीने उटणे विधी कार्यक्रमासाठी वाढल्याने भाविकांची गर्दी वाढून येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला समाधीला स्पर्श करून दर्शन घेता येईल असा विश्वास देवस्थान समितीने व्यक्त केला आहे. मायंबा येथील मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधी उत्सवासाठी राज्यातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून रविवारी पहाटे पाच वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप … Read more

अठरा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वणवा आटोक्यात ; मात्र दोन डोंगर जळुन खाक

अहिल्यानगर : राहुरी, नेवासा, अहिल्यानगर सीमेवर असलेल्या इमामपूर घाट परिसरात लागलेला वणवा विझविण्यात वनविभाग व स्थानिक ग्रामस्थांच्या १८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर यश आले आहे. वणव्यामध्ये वनसंपदेचे मोठे नुकसान झाले असून वन्य प्राण्यांचे हाल झाले. शेकडो हेक्टर वनसंपदा जळून खाक झाली आहे. राहुरी तालुक्यातील धुमा डोंगर, अहिल्यानगर तालुक्यातील कवडा डोंगर व नेवासा तालुक्यातील इमामपूर घाटातील मोठे … Read more

अकोल्याच्या महिलेला साईबाबा पावले अन् दृष्टीहीन महिलेला मिळाली नवी दृष्टी साईसंस्थानच्या आयबँकेतून पहिले यशस्वी नेत्ररोपण

अहिल्यानगर : श्री साईबाबा संस्थानच्या रुग्णालयामार्फत नुकताच सुरू झालेल्या अत्याधुनिक आय बँकेच्या माध्यमातून पहिली नेत्ररोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. या शस्त्रक्रियेमुळे अकोले येथील दृष्टीहीन शीतल शिवाजी पथवे या महिलेला नवी दृष्टी प्राप्त झाली आहे. गेल्या आठवड्यात संस्थानच्या आय बँकेत पहिल्या नेत्रदानाची नोंद झाली होती. त्या नेत्रदानाच्या माध्यमातून काल संस्थानच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. सौदामिनी निघुते व त्यांच्या … Read more

साईसंस्थानकडून भक्तांसाठी चॅटबॉट डिजिटल सेवा सुरू : मात्र भक्तांमध्ये काय आहेत चर्चा सुरू ?

अहिल्यानगर : देशातील श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानतर्फे भक्तांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. संस्थानच्या ऑनलाईन सेवा अधिक सुलभ करण्यासाठी स्वतंत्र आयटी विभाग कार्यान्वित असून, आता चॅटबॉट ही डिजिटल सेवा भक्तांसाठी सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी (२७ मार्च) साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या उपस्थितीत या सुविधेचे लोकार्पण करण्यात … Read more

Ahilyanagar News :दोन गटात हत्याराने हाणामाऱ्या , दोघे गंभीर, अहिल्यानगरमधील ‘या’ गावातील घटना…

दोन गटांमध्ये तुफान हाणामारी होत २ जण गंभीर जखमी झाले असल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली. जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोपरगाव शहरातील मोहनीराज नगर भागात बुधवार दि.२७ मार्च रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. नुकतेच कोपरगाव शहरातील आयटीआय कॉलेज जवळ काही किरकोळ कारणाने दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर दोन … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ह्या पुजाऱ्याच्या घरात भलतंच घडतंय ! संपूर्ण गावात भीतीच वातावरण

Ahilyanagar News : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील पुजारी कुटुंबीयांच्या घरातील वस्तू आपोआप पेट असून या घटनेमुळे पुजारी कुटुंबीय पूर्ण दहशतीखाली आहे. या घटनेचा तातडीने तपास लावून पुजारी कुटुंबीयांची भीती घालवावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे. बेलापूर खुर्द येथील मोहन केशव पुजारी यांच्या घरावर आठ दिवसापूर्वी दगडे येत होती. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवला. … Read more

Ahilyanagar News : साईसंस्थानच्या आय बँकेतून यशस्वी नेत्ररोपण, सर्वसामान्यांना मिळणार नवी दृष्टी

श्री साईबाबा संस्थानच्या रुग्णालयामार्फत नुकत्‍याच सुरू झालेल्या नवीन आय बँकेच्या माध्यमातून पहिली नेत्ररोपण शस्त्रक्रिया आज यशस्वीपणे पार पडली. या शस्त्रक्रियेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथील दृष्टिहीन शीतल शिवाजी पथवे या महिलेला नवी दृष्टी प्राप्त झाली आहे. गेल्या आठवड्यात संस्थानच्या आय बँकेत पहिल्या नेत्रदानाची नोंद झाली होती. या नेत्रदानाच्या माध्यमातून आज संस्थानच्या नेत्रतज्ज्ञ डॉक्टर सौदामिनी निघुते व … Read more

राहुरी शहरात शांतता राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अधिकारी आणि नागरिकांशी साधला संवाद

अहिल्यानगर दि.२८-राहुरी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध संघटना आणि नागरिकांनी शांतता राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी सभोवती असलेल्या अतिक्रमणाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राहुरी येथे दोन दिवसांपुर्वीच्या घटनेनंतर मंत्री विखे पाटील यांनी राहुरी तहसिल कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी … Read more

Ahilyanagar News : परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका रस्त्यावर ! अहिल्यानगरमधील ‘या’ ठिकाणी रस्त्यावर प्रश्नपत्रिकांचा ढीग, अखेर सत्य समोर..

अहिल्यानगर जिल्ह्यात परीक्षेत कॉपी करण्याचे अनेक प्रकार घडत असतानाच आता तर परीक्षेपूर्वीच चक्क रस्त्यावर प्रश्न पत्रिकांचा सडा पडला आहे. दौंड – जामखेड महामार्गावर विखुरलेल्या अस्वस्थेत पडल्या असल्याची घटना समोर आली आहे. अनेकदा प्रश्नपत्रिका फुटण्याच्या विविध घटना सातत्याने होत असतात. अनेक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटलेल्या घटना याआधी घडलेल्या आहेत. परंतु आता अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ‘या’ घाट परिसरात भयंकर वनवा ! आग विझवण्यासाठी २० तास प्रयत्न, आर्मीचे क्षेत्र जळून खाक

यंदा नगर जिल्ह्यातील विविध भागात वणव्याने चांगलाच फटका दिलाय. आता पुन्हा एकदा मोठे वृत्त हाती आले आहे. २७ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास इमामपूर घाटातील जंगलाला लागलेल्या वणव्यात शेकडो हेक्टर वनसंपदा जळून खाक झाली आहे. नगर, नेवासा व राहुरी तालुक्यातील सीमेवर वणवा लागल्याने तिन्ही तालुक्यातील वनक्षेत्र तसेच आर्मीचे क्षेत्र जळून खाक झाले आहे. तब्बल … Read more

श्रीरामपुरात रेल्वेची अतिक्रमण हटवण्याची तयारी, नागरिकांना नोटीसा तर काहींची न्यायालयात धाव

श्रीरामपूर- शहरात अतिक्रमण हटवण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागाने आपापल्या हद्दीतील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केल्यानंतर आता रेल्वे प्रशासनही या कामाला लागले आहे. रेल्वेने यापूर्वीच अतिक्रमणांबाबत नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे अनेकांना आपली घरे आणि व्यवसाय धोक्यात येण्याची भीती वाटत आहे. दुसरीकडे, आपली जागा कायदेशीर असल्याचा दावा करत आणि … Read more

अहिल्यानगरच्या सचिन मुरकुटेनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक, नगरकरांसाठी अभिमानाचा क्षण

कर्जत- कर्जतमध्ये सुरू असलेल्या ६६ व्या महाराष्ट्र केसरी आणि राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली असून, दुसऱ्या दिवशी कर्जत तालुक्यातील कोरेगावचा सचिन मुरकुटे याने ५७ किलो वजनी गटात गादी विभागात बाजी मारली. त्याने मुंबई शहरचा सचिन चौगुले याला एक चाकी डाव … Read more