केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुंबई-गोवा महामार्गाची हवाई मार्गे पाहणी ! सुरु होणार ‘हे’ नवीन प्रकल्प

१९ फेब्रुवारी २०२५ देवगड : देवगडचे माजी आमदार स्व. जनार्दन मोरेश्वर ऊर्फ आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप समारंभ आयोजित केला होता त्या समारंभाला मंत्री गडकरी यांनी उपस्थिती लावली.या कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.त्यावेळी त्यांनी बोलताना असे सांगितले कि,”मी मुंबई-गोवा महामार्गाची हवाई मार्गे पाहणी केली असून हा महामार्ग पावसाळ्यापर्यंत पूर्ण होईल”असे आश्वासन केंद्रीय रस्ते,परिवहन … Read more

शिवरायांच्या विचारांचा आदर्श घेऊनच महायुती सरकार लोकांसाठी काम करत आहे ; विखे पाटील

स्वराज्याची संकल्पना कृतीत उतरवताना रयतेचे राज्य स्थापन करणे हीच छ्त्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती.त्यांच्याच विचारांचा जागर करून राज्यात महायुती सरकार काम करीत असून, योजनांच्या निर्णयात शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंती दिनाच्या निमिताने मंत्री विखे पाटील यांनी पद्मश्री डॉ … Read more

Maruti Grand Vitara : इलेक्ट्रिक आणि पेट्रोल दोन्ही इंजिन एकत्र ! 27.97 KMPL मायलेज असलेली SUV

भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी ग्रँड विटारा ही SUV लाँच झाल्यापासून ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे.ही कार प्रीमियम आणि लक्झरी SUV म्हणून ओळखली जाते.सध्या या महिन्यात ग्रँड विटाराच्या वेटिंग पीरियडमध्ये वाढ झाली असून, काही शहरांमध्ये डिलिव्हरीसाठी 15 दिवसांचा कालावधी लागतो.मात्र, काही ठिकाणी प्रतीक्षा कालावधी एक महिन्यापर्यंत वाढला आहे. याशिवाय, मारुती या SUV वर 1.18 लाख … Read more

Maruti Suzuki ची सर्वात स्वस्त कार आता झाली महाग,किंमतीत किती वाढ, मायलेज आणि फीचर्स जाणून घ्या !

भारतातील सर्वात परवडणारी आणि लोकप्रिय हॅचबॅक म्हणून ओळखली जाणारी मारुती सुझुकी Alto K10 आता पूर्वीपेक्षा महाग झाली आहे. लहान आकार असूनही ही कार भारतीय कुटुंबांसाठी एक आदर्श पर्याय राहिली आहे. मारुती सुझुकीने अलीकडेच या गाडीच्या किंमतीत वाढ जाहीर केली असून, तरीही बाजारात तिची मागणी कायम आहे. चला पाहूया, या कारच्या किमती किती वाढल्या आहेत आणि … Read more

सावधान ! या चुका करत असाल तर तुमचे बँक अकाउंट होईल सेकंदात साफ…

१९ फेब्रुवारी २०२५ मुंबई : यूपीआय पेमेंट अॅप्सद्वारे क्यूआर कोड स्कॅन करून पैसे सहजपणे ट्रान्सफर करता येतात.क्यूआर कोड स्कॅन करून पिन टाकल्यानंतर लगेच त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात.आजकाल क्यूआर कोड वापरणे खूप सोपे आणि सुरक्षित असले तरी काही चुकांमुळे ते धोकादायक ठरू शकते.बनावट क्यूआर कोड ठेवून स्कॅमर्स लाखोंना चुना लावत आहे. अलीकडे अशा काही … Read more

अमली पदार्थांविरोधात टास्क फोर्सची स्थापना ; दोषींवर कठोर कारवाई करणे होणार शक्य !

१९ फेब्रुवारी २०२५ मुंबई : राज्यात अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यास तसेच त्याकरिता ३४६ पदांना व त्यासाठीच्या खर्चास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली.राज्यात अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. या फोर्ससाठी आवश्यक असणाऱ्या ३४६ पदांच्या प्रस्तावास मंगळवारी मंजुरी देण्यात आली. यापैकी … Read more

आभाळच फाटलंय, ठिगळ कुठे कुठे लावणार ? एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला…

१९ फेब्रुवारी २०२५ मुंबई : सत्तेसाठी २०१९ मध्येच त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना, हिंदुत्वाला आणि शिवसेनेला पराभूत केले.आता आभाळ फाटले आहे त्याला कुठे कुठे ठिगळ लावणार ? अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारी खिल्ली उडवली. शिवसेनेच्या (ठाकरे) मुंबईत होणाऱ्या डॅमेज कंट्रोल बैठकीची खिल्ली उडवली. महाविकास आघाडी सरकारमध्ये ‘खुर्ची’ चाच अजेंडा … Read more

महायुतीच्या अंतर्गत वादाला फुटले तोंड ; ‘त्या’ नेत्यांची काढून घेतली सुरक्षा

१९ फेब्रुवारी २०२५ मुंबई : राज्य सरकारने शिवसेनेच्या २० आमदारांसह अनेक नेत्यांची वाय दर्जाची सुरक्षा काढल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याची चर्चा असून त्यामुळे सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत वाद आणखी उफाळण्याची शक्यता आहे.शिंदे यांच्या बंडखोरीनंतर तत्कालीन सरकारने सेनेच्या ४४ आमदार आणि ११ खासदारांना वाय श्रेणीची सुरक्षा दिली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर या आमदारांची सुरक्षा काढून घेण्याचा … Read more

‘तनपुरे’च्या निवडणुकीचा वाजला बिगुल ; कोण मारणार बाजी ? कळणार या तारखेला !…

१९ फेब्रुवारी २०२५ देवळाली प्रवरा : डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याची तीन वर्षांपासून रखडलेली निवडणूक प्रक्रिया मे २०२५ पर्यंत घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले.याचिकेवरील निकालापूर्वी अंतिम सुनावणीत प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहिल्यानगर यांनी न्यायालयाला अंदाजित निवडणूक कार्यक्रम दिला.त्यानुसार १७ मे रोजी मतदान,तर १८ मे रोजी मत मोजणी होणार आहे. डॉ.बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी … Read more

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ‘त्या’ अभिनेत्याने केलेले ‘हे’ आक्षेपार्ह विधान खपवून घेतले जाणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला ‘असा’ निर्णय…

१९ फेब्रुवारी २०२५ मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल उलटसुलट सांगोवांगीच्या गोष्टी कमाल आर. खान याने ‘एक्स’वरील वादग्रस्त पोस्टमधून लिहिल्यामुळे महाराष्ट्रात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या पोस्टबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.केआरकेने विकीपीडियावरून ही वादग्रस्त माहिती घेतल्याचे समोर आल्यावर विकीपीडियाला ही माहिती काढून टाकण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. छत्रपती संभाजी … Read more

आमदार कर्डिले पुन्हा एकदा मतदारसंघातील जनसामान्यांच्या सेवेसाठी सक्रिय होणार

१९ फेब्रुवारी २०२५ राहुरी : तब्बल ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत आ. शिवाजी कर्डिले यांनी जनसामान्यांचे प्रश्न सोडवताना व त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होताना कुटुंबाबरोबर स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष होत गेल्याने शारीरिक व्याधी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे महिनाभरापूर्वी पाठीच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे पुढील १५ दिवस सक्तीची विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा मतदारसंघातील जनसामान्यांच्या सेवेसाठी सक्रिय … Read more

राज्याचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी आता चक्क ‘या’ गोष्टींची गरज भासावी ? दुर्दैव !…

१९ फेब्रुवारी २०२५ मुंबई : राज्यात बंदी घातलेले डान्स बार पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत.लवकरच या संदर्भातील नवी नियमावली तयार करून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुधारित विधेयक मंजुरीसाठी मांडले जाण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्याचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी … Read more

जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या दोन वर्षे अन तीन दिवसांच्या कारकिर्दीत किती कामे मार्गी लागली ; कोणते काम ठरले विशेष

१९ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची राज्याच्या साखर आयुक्त पदी (पुणे) बदली करण्यात आली आहे.हे आदेश महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन (सेवा) विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही.राधा यांनी मंगळवारी (दि.१८) जारी केले आहेत.या आदेशात अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सालीमठ यांच्यासह राज्यातील नऊ आय.ए.एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यांची नव्या जागी नियुक्ती करण्यात आली … Read more

शिर्डीत विदेशी भाविकांना ५०० रुपयांचे पूजेचे ताट चार हजार रुपयांना विकले : दुकानाच्या चालक मालकासह एजंटावर केली अशी कारवाई

१९ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : श्रद्धा व सबुरीचा आशीर्वाद देणाऱ्या साईबाबांचे देशासह विदेशात देखील मोठ्या प्रमाणात भक्त आहेत.त्यामुळे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी रोज मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल होतात.मात्र अनेकदा त्यांना वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते.असेच दर्शन घेण्यासाठी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या युनायटेड किंगडम या देशातील भाविकांची पूजा साहित्याच्या नावाखाली फसवणूक करण्याचा आरोप असलेल्या चार … Read more

ऊस ठेकेदाराला मारहाण करून केले अपहरण : ट्रॅक्टरसह दोन ट्रॉल्या पळवल्या : ‘या’ कारखान्याच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

१९ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : सध्या जिल्ह्यातील तसेच राज्यातील साखर कारखाने जोरात सुरू आहेत. त्यामुळे ऊसतोड करणाऱ्या मजुरांची चांगलीच टंचाई निर्माण झाली आहे.त्यामुळे असे कामगार पुरवणाऱ्या मुकादमाना मोठ्या रकमा देऊन मजूर कामावर बोलवून घेतले जात आहेत. दरम्यान एका मुकादमास मारहाण करून त्याचे अपहरण केले तसेच त्याचा ट्रॅक्टर आणि दोन ट्रॉल्या पळवून नेल्या. ही घटना … Read more

एसटी बस प्रवासादरम्यान महिलेचे १२ तोळ्यांचे दागिने केले लंपास ; अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना

१९ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : सरकारने महिलांना एसटीचा प्रवास करताना सवलत दिलेली आहे.त्यामुळे आजमितीला जिल्ह्यात नव्हे तर राज्यातील अनेक भागात महिला मोठ्या प्रमाणावर एसटीने प्रवास करताना दिसतात.मात्र यामुळे आता नवीनच समस्या निर्माण झाली आहे.अनेकदा महिलांना एकट्याने प्रवास करावा लागतो. नेमका याच संधीचा काही भामटे फायदा घेऊन प्रवासात महिलांचे दागिने लंपास करतात. नुकतीच एसटी बसने … Read more

शिवजयंती मिरवणुकीवर पोलिस तिसऱ्या डोळ्याद्वारे ठेवणार नजर : असा असेल बंदोबस्त तैनात

१९ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली जात आहे. शिवजयंती निमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवर उपअधीक्षक अमोल भारती यांनी १७ फेब्रुवारीला सायंकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात शिवजयंती उत्सवात सहभागी होणाऱ्या संघटना व मंडळांची बैठक घेतली.यावेळी उत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्याचे आवाहन … Read more

जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरलेल्या ‘या’ धरणातून आवर्तन सुटले; तब्बल २७ दिवस राहणार पाणी

Ahilyanagar News: कर्जत तालुक्यातील कायम दुष्काळी व जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निमगाव गांगर्डा येथील सिना धरणातुन आवर्तन सोडण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भाग तसा दुष्काळीच मात्र त्यात काही भागात उत्तरेच्या धरणाच्या पाण्यामुळे त्या भागात शेती समृद्ध झाली. मात्र इतर भाग अद्याप कोरडा आहे. कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सिना धरणातून रब्बी हंगामाकरिता मंगळवारी दि.१८ … Read more