‘हे’ आहेत जगातील सर्वाधिक विषारी साप ! यातील काही साप महाराष्ट्रात आणि भारतात आढळतात

Snake Viral News

Snake Viral News : भारतात दरवर्षी हजारो लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात सर्पदंशामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. एका आकडेवारीनुसार देशात जवळपास 90 हजाराच्या आसपास लोक दरवर्षी सर्पदंशाने मरण पावतात. खरे तर भारतात सापांच्या शेकडो प्रजाती आढळतात. मात्र यातील बहुतांशी प्रजाती बिनविषारी आहेत. देशात बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती विषारी असल्याचे बोलले जाते. मात्र … Read more

भारतातील सर्वात महागडी वंदे भारत ट्रेन आपल्या महाराष्ट्रात ! ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर देशात सर्वाधिक ! कसा आहे रूट ?

Vande Bharat Express

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेने सुरू केलेली देशातील स्वदेशी बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये रुळावर धावताना दिसली होती. सर्वात आधी ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर मग टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली. सध्या ही गाडी … Read more

सोन्याच्या किमतीत सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाढ ! 23 मे 2025 रोजी सोन्याला काय भाव मिळाला ? महाराष्ट्रातील 10 ग्रॅमचे रेट चेक करा

Gold Price Today

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ होत आहे. या चालू महिन्यात सोन्याच्या किमती 93 हजार रुपयांपर्यंत खाली आल्या होत्या, मात्र आता पुन्हा एकदा किमतीमध्ये सुधारणा होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून या मौल्यवान धातूच्या किमती सतत वाढत आहेत. तीन दिवसांपूर्वी अर्थातच 20 मे 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत … Read more

सातवा वेतन आयोगातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! आता ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव पेन्शन

7th Pay Commission

7th Pay Commission : जर तुम्हीही शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी सरकारी नोकरदार म्हणून सेवा देत असेल  तर ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. कारण की आता केंद्र सरकारने सातवा वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. सरकारने 30 जून किंवा 31 डिसेंबर रोजी निवृत्त … Read more

50 वर्षानंतर दशांक योग ! ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश

Zodiac Sign

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार बुध आणि गुरु हे नवग्रहातील दोन महत्त्वाचे ग्रह आहेत. यामुळे जेव्हा केव्हा या ग्रहांचे राशी गोचर आणि नक्षत्र गोचर होते तेव्हा याचा मानवी जीवनावर थेट सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्र असे म्हणते की नवग्रहातील प्रत्येकच ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतो. यांच्या … Read more

महाराष्ट्रातील ह्या जिल्ह्यात होणार बॉम्ब आणि दारूगोळ्यांची मेगा फॅक्टरी ! जर्मन कंपनी आणि अनिल अंबानीं…

Reliance Defence : भारताच्या संरक्षण उत्पादन क्षमतेला जागतिक स्तरावर नवे रूप देणारी एक ऐतिहासिक घडामोड नुकतीच समोर आली आहे. देशातील खासगी क्षेत्रातील आघाडीची कंपनी रिलायन्स डिफेन्स आणि जर्मनीतील प्रतिष्ठित शस्त्रास्त्र उत्पादक कंपनी राईनमेटल AG यांच्यात एक महत्वाचा सामंजस्य करार झाला आहे. या कराराच्या आधारे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील वटड औद्योगिक क्षेत्रात एक उच्च दर्जाचा स्फोटक आणि … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ 29 जिल्ह्यांमधील एमआयडीसी मध्ये प्लॉट खरेदी करण्याची सुवर्णसंधी ! तुमच्या जवळील MIDC मध्ये किती प्लॉट उपलब्ध आहेत ?

Maharashtra MIDC Plot

Maharashtra MIDC Plot : महाराष्ट्रातील 36 पैकी 29 जिल्ह्यांमध्ये प्लॉट खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी ने भूखंड वाटप पुन्हा एकदा सुरू केले आहे. यामुळे जर तुम्हाला एमआयडीसी परिसरात भूखंड खरेदी करायचा असेल एमआयडीसीमध्ये प्लॉट खरेदी करायचा असेल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवी. एमआयडीसी म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या … Read more

Explained : पारनेर पंचायत समिती निवडणूक : खासदार निलेश लंकेंना किंममेकर होण्याची संधी

Explained Parner Politics : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यात घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे राज्य निवडणुक आयोग सक्रिय झालं आहे. निवडणूकीत गट व गणांच्या फेररचनेबाबत अजूनही संभ्रम आहे. त्यामुळे गणपती की दिवाळी? निवडणूका नक्की कधी, असा सवाल विचारला जात आहे. राजकारणाच्या बाबतीत सर्वात हाँट व अनपेक्षित निकाल देणारा तालुका म्हणून … Read more

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! अकरावी प्रवेशासाठी तुमच्या जिल्ह्यात कोणत्या शाखेच्या किती जागा ? वाचा

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहावीचा निकाल जाहीर केला. 13 मे 2025 रोजी दहावी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी आता पुढील प्रवेशासाठी लगबग करत आहे. दहावीनंतर काही विद्यार्थी पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतात, तसेच काही विद्यार्थी आयटीआयला आणि काही विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेतात. दरम्यान जर तुम्हीही दहावी उत्तीर्ण झाला असाल आणि … Read more

पुण्याला मिळणार नवीन महामार्ग प्रकल्प ! शासनाचा अधिकृत आदेश जारी

Pune New Expressway

Pune New Expressway : पुण्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुणे जिल्ह्यात एक नवीन महामार्ग विकसित होणार आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी वेगवान होईल अशी आशा आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की शासनाने तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याच्या रुंदीकरण सुधारणा प्रकल्पाला मान्यता दिली होती. दरम्यान आता याच प्रकल्पाच्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ महापालिका कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% झाला, 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए कधी वाढणार ?

7th Pay Commission

7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% इतका करण्यात आला आहे. दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता सुधारित झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणारा राज्य कर्मचाऱ्यांच्या तसेच पेन्शन धारकांच्या माध्यमातून त्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार हा प्रश्न उपस्थित केला जातोये. खरंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या अखिल … Read more

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मुंबईवरून ‘या’ शहरासाठी सुरू झाली नवीन एक्सप्रेस ट्रेन, PM मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : मुंबईसह महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईवरून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईमधील रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे. ही नवीन एक्सप्रेस ट्रेन महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन राज्यांना कनेक्ट करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही नवीन एक्सप्रेस ट्रेन मुंबई ते बिकानेर दरम्यान … Read more

पुणे रिंग रोड प्रकल्पाबाबत मोठी अपडेट ! Ring Road पूर्ण झाल्यानंतर ‘इतके’ वर्ष टोलवसुली केली जाणार

Pune Ring Road

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न फारच जटील बनला आहे. वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. हेच कारण आहे की पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पुणे रिंग रोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पूर्ण केले जाणार आहे. या … Read more

‘ही’ आहे देशातील सर्वात बेस्ट सरकारी शाळा ! इथून शिक्षण घेतल्यास लाईफ सेट होणार

Best Government School

Best Government School : सध्या राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना सुट्ट्या आहेत. गेल्या महिन्यापासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष आता 15 जून पासून सुरू होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025 26 ची सुरुवात 15 जून पासून होणार आणि प्रत्यक्षात 16 जून पासून शाळेचे वर्ग भरणार आहेत. खरे तर सध्या उन्हाळी … Read more

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज ! ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार 11वा हफ्ता

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ही बातमी लाडकी बहीण योजनेच्या पुढील 11 व्या हप्त्याच्या संदर्भातील आहे. खरंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात आत्तापर्यंत दहा हप्ते जमा करण्यात आले आहे. या योजनेचा दहावा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता 2 ते 3 मे दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा … Read more

‘ही’ आहेत महाराष्ट्रातील टॉप 10 सरकारी इंजीनियरिंग कॉलेज ! इथं ऍडमिशन मिळाल्यास तुमच भविष्य होणार उज्वल

Top Engineering Colleges

Top Engineering Colleges : तुम्हीही बारावी सायन्स नंतर इंजीनियरिंगला प्रवेश घेण्याच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी विशेष फायद्याची राहणार आहे. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. पाच मे 2025 रोजी राज्य बोर्डाचा एचएससीचा निकाल जाहीर झाला असून आता विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी लगबग करत आहेत. बारावी सायन्स … Read more

Explained : नगरच्या राजकारणात नवा चेहरा ! कर्डिले पुन्हा किंगमेकर ?

Explained Nagar Politics : नगर तालुक्याच्या राजकारणाचा विचार केला तर, या तालुक्याचे राजकारण आ. शिवाजी कर्डिले यांच्याभोवतीच फिरते, असा इतिहास आहे. नगर तालुक्यातील गावे एक-दोन नाही तर, तीन विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली आहेत. परंतु एकंदर तालुक्यातील सर्वच राजकारणात कर्डिलेंची पकड आहे. कर्डिले सध्या राहुरी मतदारसंघाचे आमदार असले तरी, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही … Read more

मुंबई ते रत्नागिरी प्रवास फक्त 3 तासात ! कोकण प्रवासासाठी नवा मार्ग, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Mumbai News

Mumbai News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यात अनेक महामार्गांची कामे गेल्या दहा पंधरा वर्षांच्या काळात पूर्ण झाली आहेत आणि यामुळे राज्यातील रस्ते कनेक्टिव्हिटी फारच उत्कृष्ट बनलीये. तर दुसरीकडे राज्यात असेही काही प्रकल्प आहेत ज्यांची कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे मुंबई गोवा … Read more