नगर : भारतात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागु आहे. तथापि, नगर शहरात आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी राजकीय अनाधिकृत फलक लावण्यात आले आहेत.
असे फलक लावणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्यावतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. भारतात लोकसभा निवडणूक २०१९ मुळे आचारसंहिता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू आहे.

तथापि, आमदार शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांचे नगर शहरात व नगर दक्षिणेत अनाधिकृत फलक लावले आहेत.
यावर कारवाई करावी. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित २३ मार्च ला शिवसेनेने फलक लावले होते त्या वेळी शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले हेते. कायदा सर्वांसाठी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
- Home Loan EMI : पन्नास हजार रुपये पगार असलेल्यांनी घर खरेदी करावं कि भाड्याच्या घरात राहावं जाणून घ्या
- आजपासून शाळांमधील चित्र बदलणार ? राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट
- राहाता येथील श्री नवनाथ मायंबा देव व श्री वीरभद्र देवाच्या यात्रेला डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून प्रारंभ..
- लाडकी बहीण योजना : एप्रिल महिन्याचे पैसे कधी आणि किती मिळणार ? नवी नोंदणी केव्हा सुरु होणार ? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तर
- WhatsApp Down : जगभरात व्हॉट्सअप अचानक बंद ! मेसेज आणि स्टेटस अपलोड करण्यात अडचण