अहमदनगर :- दोन वर्ष पाठलाग करूनही प्रेमाला प्रतिसाद देत नसलेल्या महिलेचा तिच्या नाेकरीच्या ठिकाणीच विनयभंग केल्याचा प्रकार गुरूवारी सायंकाळी घडला.
वामन हरी पेठे ज्वेलर्समध्ये नोकरीला असलेल्या महिलेचा दोन वर्ष पाठलाग करूनही ती प्रतिसाद देत नसल्याने आरोपीने थेट तिच्या नोकरीच्या ठिकाणी जाऊन तिचा विनयभंग केला.

याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव अनिल सैदर असे आहे. पिडीत महिला केडगाव उपनगरातील रहिवासी आहे. आरोपीने थेट तिचा हात पकडत तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले.
- अहिल्यानगर भाजपमध्ये जिल्हाध्यक्षपदासाठी चुरस, भाजप या तरूण चेहऱ्याला देणार संधी? माजी मंत्री रावल यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती
- अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा बोगस प्रमाणपत्राचा पर्दाफाश, तक्रारदाराने आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर अधिकाऱ्याने दोघांचे प्रमाणपत्र केले रद्द!
- सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल ! 19 एप्रिल 2025 रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा रेट चेक करा
- अहिल्यानगरमधील ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांची अतिक्रमणे भुईसपाट होणार! ५० वर्षानंतर जलसंपदा विभागाची मोठी कारवाई
- राहता तालुक्यातील वाकडी-दिघी रोडवर पुन्हा बिबट्या जेरबंद, परिसरात भीती तर शेतकऱ्यांनी केली बंदोबस्ताची मागणी