नेवासा : नेवासा खुर्द परिसरात रहाणारे शेतकरी गोरख आजीनाथ जाधव (वय २७) या तरुणाचे दि. १२ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पाणी भरण्यावरून झालेल्या वादाच्या कारणातून जमाव जमवून गज व काठ्यानेबेदम मारहाण करून डोके फोडले. हातावर मारून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

जखमी गोरख जाधव या शेतकऱ्यांने नेवासा पोलिसांत फिर्याद दिल्यावरून दामू पिराजी जाधव, सावळेराम दामू जाधव, अंबादास दामू जाधव, शिवाजी दामू जाधव, नंदू सोमा जाधव, हिराबाई दामू जाधव, सविता सावळेराम जाधव, राणी शिवाजी जाधव, मीराबाई अशोक धोत्रे (सर्व रा. नेवासा खुर्द) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- तुमच्या नकळत कोणी फेसबुकवर लॉगिन केलंय का? ‘या’ 5 स्टेप्सने तुमचं अकाऊंट करा सुरक्षित!
- ‘या’ लोकांना मिळतो पाण्यासारखा पैसा! जन्मतारीखच देते लक्ष्मीचे वरदान, कोण आहेत हे भाग्यवान लोक?
- महाराष्ट्रात तयार होणार नवीन 22 जिल्हे ? राज्यातील नवीनतम जिल्हा कोणता ? वाचा सविस्तर
- जगातील सर्वात घातक टॉप-10 फाइटर जेट्स, भारताचा ‘राफेल’ कितव्या नंबरवर? पाहा संपूर्ण यादी!
- तिकीट बुकिंगपासून भाडेवाढीपर्यंत… IRCTC चे 7 नवे नियम लागू, जाणून घ्या तुमच्यावर काय परिणाम होईल?