अहमदनगर :- विवाहितेचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून तसेच तिला व तिच्या नातेवाईकांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याची घटना मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास घासगल्ली परिसरात घडली.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून इक्राम नजीर तांबटकर व अर्शिया इक्राम तांबटकर (दोघे घासगल्ली) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
- मळगंगा देवीच्या यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या पाण्याची चिंता मिटली, कपिलेश्वर बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा जलसंपदा मंत्र्यांचा निर्णय
- शिवणकाम करणाऱ्याचा मुलगा दुबईत प्रोजेक्ट मॅनेजर! अहिल्यानगरमधील तरूणाचा प्रेरणादायी प्रवास
- अहिल्यानगरमधील ‘या’ साखर कारखान्याने कामगारांना कामावरून टाकले काढून, ‘हे’ कारण देत बसवलं घरी
- अक्षय तृतीयाच्या आधीच मुंबईकरांसाठी गोड बातमी ! मेट्रोची पिवळी मार्गीका झाली सज्ज; ट्रायल रन सुरु, कसा असणार रूट ? वाचा…
- थोडे दिवस थांबा, वाईट काळही निघून जाणार ; 01 मे 2025 पासून ‘या’ 3 राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश !