अहमदनगर :- विवाहितेचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून तसेच तिला व तिच्या नातेवाईकांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याची घटना मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास घासगल्ली परिसरात घडली.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून इक्राम नजीर तांबटकर व अर्शिया इक्राम तांबटकर (दोघे घासगल्ली) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
- आयुष्मान भारत योजनेतुन ‘या’ आजारावरवर मिळतो मोफत उपचार !
- मोठी बातमी ! नाशिक जिल्ह्यातील ‘या’ आगारातून राजस्थान येथील खाटूश्यामसाठी नवीन बससेवा सुरु, कसा असणार रूट?
- महाराष्ट्रातील महिलांना मिळणार 15 लाख रुपयांचे कर्ज ! बिनव्याजी आणि विनातारण कर्जासाठी असा करा अर्ज
- ब्रेकिंग : मुंबईहुन थेट ‘या’ शहरापर्यंत धावणार लोकल ! Railway चा मोठा निर्णय
- आईच्या जातीच्या आधारावर जात प्रमाणपत्र मिळू शकत का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल













