अहमदनगर – दैनिक भास्कर पेपरचे जिल्हा प्रतिनिधी उमेश दारुणकर यांना मंगळवार (दि.१३) दुपारी रेल्वेने जोराची धडक दिल्याने या अपघातात ते जागीच ठार झाले. अद्याप अपघाताचे कारण समजू शकले नाही.
पत्रकार उमेश दारुणकर गेली 15 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात होते. सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये विविध वृत्त वाहिन्यांना काम केल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून ते दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत होते.
आज दुपारी साडेतीन चार वाजण्याच्या दरम्यान त्यांनी नगर-कल्याण रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिज खालून जात असताना गोवा एक्सप्रेसने उडविले. तोंडावरून रेल्वेचा चाक गेल्याने त्यांचा चेहरा ओळखू येत नव्हता. ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली.
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! सातव्या वेतन आयोगाच्या शेवटच्या डीए वाढीची आकडेवारी जाहीर, वाचा सविस्तर
- पैसे टिकत नाहीत? पाकिटात ‘या’ 5 वस्तु ठेवा; देवी लक्ष्मीच्या कृपेसह नशिबात येईल भरभराट!
- नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील ‘या’ शाळेला कुलूप ! शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात
- रोज 1 चमचा चिया बिया खा, मिळतील 8 जबरदस्त फायदे; ‘हेल्दी’ राहायचं असेल तर वाचाच!
- एमबीबीएसला ऍडमिशन घ्यायचे आहे का? मग ‘या’ 5 देशांमध्ये स्वस्तात करता येणार एमबीबीएस