जामखेड : तालूक्यातील खर्डा गावातील बाळू बजरंग पवार यांची पैशाच्या वादातुन तीन ते चार जणांनी निर्घृण हत्या केली.
गावात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले असुन अहमदनगरहुन पोलिस फौजफाटा गावात दाखल केला आहे.

तसेच खर्डा शहर आज बंद करण्यात आले आहे. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंतच मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला आहे.
- जादा पैश्याचे आमिष दाखवून शिर्डीतील गुतंवणूकदारांना १ कोटी ६५ लाखांचा गंडा, ‘ग्रो मोर इनव्हेस्टमेंट’ कंपनीविरोधात गुन्हा दाखल
- महाराष्ट्रात सुख-समृद्धी, बंधूभाव नांदू दे, राज्यात भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पांडुरंगा चरणी प्रार्थना!
- आईबापानं पोत अन् गंठण शिवून पोराला शिकवलं, पोरानं सीए होत आईबापाच्या कष्टाचं पांग फेडलं, संगमनेरच्या विशालची प्रेरणादायी यशोगाथा
- संगमनेरमध्ये रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या ६० जणांवर करण्यात आली दंडात्मक कारवाई, सहकार्य न केल्यास फौजदारी कारवाईचा इशारा
- पंढरीची वारी करून माघारी परततांना अहिल्यानगरमधील पती-पत्नीला ट्रॅक्टरने दिली जोराची धडक, अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू