अहमदनगर : गौरी,गणपती व त्यापाठोपाठ नवरोत्रोत्सव,दिवाळी या सणांच्या पार्श्वभुमीवर बाजारात सध्या फुलांना चांगली मागणी वाढली आहे. मात्र पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे अनेक भागातील फूलशेती बहरलीच नाही.
त्यामुळे त्यातुलनेत यंदा फुलांचे उत्पादन घटले असून,फुलांना चांगला भाव मिळत आहे. . नगर तालुक्यातील अकोळनेर,सारोळा कासार,घोसपुरी,चास,कामरगाव,पिंपळगाव माळवी,डोंगरगण,बारादरी,दरेवाडी आदी भागात फूलशेती केली जाते.

मात्र यावर्षी पडलेल्या दुष्काळाने फूलशेतीत घट झाली आहे. पर्यायाने फुलांना चांगला दर मिळणार आहे.
- पारनेर तालुक्यातील ‘या’ धरणाच्या कालवा दुरूस्तीसाठी २० कोटी रूपयांचा निधी मंजूर, आमदार काशीनाथ दाते यांच्या पाठपुराव्याला यश
- राहुरी तालुक्यात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट, तब्बल ७१५ लोकांना कुत्र्यांनी घेतला चावा
- पावसाळी संकटावर मात करण्यासाठी महापालिकेची मोठी तयारी! प्रभागनिहाय आपत्ती कक्ष तयार करून आवश्यक साधनसामग्रीचेही वितरण
- गावागावात उत्तम पहिलवान तयार करण्यासाठी पुढाकार घ्या, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे शेवगाव येथे आवाहन
- अहिल्यानगर जिल्ह्यात मध्यप्रदेशातील उमरठी गावातून होतेय गावठी कट्ट्याची तस्करी, पोलिसांच्या कारवाईत 280 गावठी कट्ट्यांसह 597 काडतुसे जप्त