श्रीगोंदा – देशात भाजपचे सरकार आहे. ज्यांचे सरकार येणार नाही त्यांना मतदान करून घाटे का सौदा करू नका, त्यांचे घड्याळ बंद आहे.सत्तेच्या माध्यमातून तिजोरी भरली त्याच वेळी काँग्रेस, राष्ट्रवादीची वेळ संपली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी श्रीगोंदा येथे जाहीर सभेत बोलताना केले आहे.
श्रीगोंदा येथे महायुतीचे उमेदवारच्या प्रचार सभेसाठी आयोजित सभेत इराणी बोलत होत्या. त्यांनी नागवडे आणि पाचपुते हे समाजाच्या कल्याणासाठी एकत्र आल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते पाण्याबाबत काय म्हणाले होते याची आठवण आहे का? असे विचारत अजित पवार यांना टोला मारत पाण्याची मागणी केल्यावर केलेल्या मावळच्या गोळी बाराची आठवण करून दिली.

राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ मुक्त होत असल्याने सांगितले यावेळी आमदार सुरेश धस, खासदार सुजय विखे, माजी खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते आदींची भाषण झाले.
- ‘या’ 3 राशींवर 2027 पर्यंत राहील शनीची साडेसाती, शनीमुळे जीवनात येईल अंध:कार, उपाय काय? वाचा!
- महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! पावसाळी अधिवेशनात जुनी पेन्शन योजनेबाबत सरकारची मोठी घोषणा, पहा…
- लघवीत फेस येतोय? ‘ही’ लक्षणे दुर्लक्ष करू नका; अन्यथा किडनी होऊ शकते पूर्णपणे निकामी!
- कसोटी इतिहासात सर्वाधिक धावा करणारे टॉप-10 भारतीय फलंदाज कोणते?, पाहा यादी
- नेट बँकिंगपासून आयटीआर फाइलिंगपर्यंत…पासवर्ड विसरला तरी टेन्शन नाही! ‘ही’ आहे संपूर्ण प्रोसेस, स्टेप-बाय-स्टेप समजून घ्या