राहुरी : देशाचे गृहमंत्री २० वेळा महाराष्ट्रात येतात आणि शरद पवारांनी काय केले? असा सवाल करतात. पण सत्ता तुमची, तुम्ही काय दिवे लावलेत ते सांगा. मी मुख्यमंत्री असताना महिलांना ५० टक्के आरक्षण दिले.
यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची घोषणा केली, मात्र स्मारकाची वीटसुद्धा रचली नाही, यात पाच वर्षं सरली.

महाराष्ट्रातील किल्ल्यांत सरकार हॉटेल्स उभी करून तिथे छम छम वाजवणार आहे का? हा एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न आहे.
मुख्यमंत्री म्हणतात, कुस्ती एकतर्फी होणार आहे, पण कदाचित त्यांना माहीत नसावे मी कुस्ती परिषदेचा अध्यक्ष आहे, असा टोलाही खा. शरद पवार यांनी लगावला. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचार सभेत खा. पवार बोलत होते.
- ‘ह्या’ 7 स्टेप्स फॉलो करा, 15 वर्षे जुना फ्रीज पण नव्यासारखा काम करणार !
- जगात सर्वाधिक चलनी नोटा छापणारा देश कोणता?, भारताच्या या शत्रू राष्ट्राने ब्रिटन-अमेरिकेलाही टाकलं मागे!
- विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी ; 8 आणि 9 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील सर्वच शाळा बंद राहणार ! शाळा बंद असण्याचे कारण पहा…..
- चक्क किंग कोब्रासारख्या विषारी सापांसोबत राहतात माणसं, भारतातील ‘कोब्रा कॅपिटल’ची कहाणी तुम्हाला माहितेय का?
- विवाहित लोकांसाठी Post Office ची ‘ही’ योजना ठरणार गेमचेंजर ! दरवर्षी मिळणार 1,11,000 रुपये व्याज, किती गुंतवणूक करावी लागणार ?