नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारात सध्या कांद्याचे दर ७० रुपये प्रतिकिलोच्या पार गेले आहेत. त्यामुळे जनसामान्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी आणि कांद्याचे दर वाजवी राखण्यासाठी केंद्र सरकार अनेकविध उपाययोजना करत आहे.
घाऊक व्यापाऱ्यांनी कांद्याचा किती साठा करावा यावर नियंत्रण लादण्याचा पर्याय हा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. कांद्याचा घाऊक व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या साठेबाजीवर अंकूश लावण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

- सुझलॉन एनर्जीचे शेअर्स घसरले, ब्रोकरेजने रेटिंग आणि टार्गेट किंमत का कमी केली? गुंतवणूकदार चिंतेत
- सोमवारपर्यंत 1 शेअर्स घ्या आणि मिळवा 4 बोनस शेअर्स! बघा ‘या’ कंपनीचा धमाका
- अहिल्यानगर जिल्ह्यात १४ महिन्यांत ३४९० बाळांचा झाला जन्म, अस्पष्ट जननेंद्रिय असलेल्या दोन नवजात बाळांवर यशस्वी शस्त्रक्रिया
- मोठी बातमी ! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ महामार्गाचे चार पदरीकरण केले जाणार, 165 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर
- सूर्यासारखं तेज घेऊन जन्मतात ‘या’ मूलांकचे लोक! हजार-लाखोंत नाही तर कोटींमध्ये संपत्ती कमवतात, प्रेमात मात्र…