नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारात सध्या कांद्याचे दर ७० रुपये प्रतिकिलोच्या पार गेले आहेत. त्यामुळे जनसामान्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी आणि कांद्याचे दर वाजवी राखण्यासाठी केंद्र सरकार अनेकविध उपाययोजना करत आहे.
घाऊक व्यापाऱ्यांनी कांद्याचा किती साठा करावा यावर नियंत्रण लादण्याचा पर्याय हा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. कांद्याचा घाऊक व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या साठेबाजीवर अंकूश लावण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

- मुंबईजवळ ‘या’ भागात तयार झाला चारपदरी दुमजली फ्लायओव्हर ! नव्या उड्डाणपूलामुळे प्रवाशांचा 30 मिनिटांचा वेळ वाचणार
- तनपुरे साखर कारखान्याच्या निवडणुकीत २१ जागेसाठी ५६ उमेदवार मैदानात, कर्डिले-विखे गट ठरणार किंगमेकर?
- वोडाफोन आयडिया बंद होणार ! Vodafone Idea सिमकार्ड वापरात असाल तर ही बातमी वाचाच…
- अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ २७ गावांचे पाणी आढळले दूषित, आरोग्य विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश
- पाथर्डी तालुक्यात वादळ आणि पावसाचा हाहाकार! फळबांगाना मोठा तडाखा तर आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान