नगर: चास येथील शेतकरी बाबासाहेब चांगदेव कार्ले (४०) यांनी कर्जबाजारीपणाच्या नैराश्यातून जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.
नगर तालुक्यातील ऑगस्ट महिन्यातील ही चौथी शेतकरी आत्महत्या आहे. बाबासाहेब यांच्या वडिलांच्या नावे अवघी चार एकर जिरायत जमीन आहे. गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थिती असल्याने उत्पन्न नव्हते.

पतसंस्थेचे आणि सावकारांचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलले. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
- चेहऱ्यावरील डाग, काळवटपणा दूर करण्यासाठी रोज लावा ‘हा’ नैसर्गिक फेसपॅक! घरच्या घरी फेसपॅक बनवण्याची पद्धत जाणून घ्या
- डायलिसिस, कर्करोग तसेच ‘या’ मोठ्या आजारांवर होईल मोफत उपचार! सरकारी योजनेसाठी आजच नोंदणी करा, पाहा संपूर्ण प्रोसेस
- 3 तासांचं अंतर अवघ्या 20 मिनिटांत! तब्बल 5,500 कोटी खर्चून भारत बनवतोय आशियातील सर्वात लांब बोगदा; पाहा वैशिष्ट्ये
- डेंग्यू-मलेरियाचा धोका टाळा! घराच्या बाल्कनीत किंवा गार्डनमध्ये लावा ‘ही’ रोपं, डास घराकडे फिरकणारही नाहीत
- Ahilyanagar News : माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या वाहनाला भीषण अपघात