नगर: चास येथील शेतकरी बाबासाहेब चांगदेव कार्ले (४०) यांनी कर्जबाजारीपणाच्या नैराश्यातून जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.
नगर तालुक्यातील ऑगस्ट महिन्यातील ही चौथी शेतकरी आत्महत्या आहे. बाबासाहेब यांच्या वडिलांच्या नावे अवघी चार एकर जिरायत जमीन आहे. गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थिती असल्याने उत्पन्न नव्हते.

पतसंस्थेचे आणि सावकारांचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलले. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
- वयाच्या तिशीपर्यंत ‘या’ लोकांचे लग्नच होत नाही; शनिमुळे येतात अडचणी
- ‘या’ 4 मुलांकांचे लोक हे सरकारी नोकरी करण्यासाठी जन्मतात; तुमच्या मुलांची जन्मतारीख काय? वाचा
- एसी, फ्रीज काही वापरा… उन्हाळ्यात निम्मे येईल विजबील; कसे? तर ही बातमी वाचा
- ‘या’ 4 दिवशी जन्मलेले लोक असतात धार्मिक; गुरुचे असे मिळते पाठबळ की लाईफ होते बल्ले-बल्ले
- शनिची दृष्टी केव्हा चांगली? शनिदेवाच्या दृष्टी किती? वाचा, न्यायदेवतेबाबत सर्व काही