श्रीरामपूर: नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोरच मोड फुटलेल्या सोयाबीनच्या ढिगाऱ्यास शेतकऱ्याने आग लावली. ही घटना बेलापूर खूर्द येथे घडली.
महाडीक यांच्या शेतातील सोयाबीनला मोड फुटल्याने ग्रामसेवक सी. डी. तुंबारे, कृषी अधिकारी तनपुरे, कोतवाल सुनील बाराहते हे पंचनामा करण्याकरता गेले होते.

पंचनामा, फोटो, सातबारा, विमा पावती आदींची पूर्तता केल्यानंतर शासन मदत तरी किती देणार यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने अधिकाऱ्यांसमक्षच सोयाबीनच्या गंजीस आग लावली.
- चौंडीत मंत्रिमंडळ बैठकीच्या तयारीला वेग! तीन हेलिपॅडसह मंत्र्यासाठी खास AC रूमची असणार व्यवस्था
- अहिल्यानगरमधील खासगी शाळांना पोर्टलवर नोंदणी करणे सक्तीचे, शासनाकडून प्री-स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल सुरू
- Mahayuti Report Card : महायुती सरकारच्या १०० दिवसांत कोण काय केलं ? महायुतीच्या कामगिरीत आश्चर्यकारक निकाल !
- पुणे Ring Road च्या रूटमध्ये मोठा बदल ! आता ‘या’ भागातून जाणार रिंगरोड, 800 कोटींचा खर्च वाचणार
- मी सलग आठ वेळा निवडून आलो तेच अनेकांना खुपतंय म्हणून विरोधक जुने प्रकरण उकरून काढत आहेत- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील