अकोले :- पाणी भरण्यासाठी विजेची मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या महिलेला विजेचा झटका बसून तिचा मृत्यू झाला.
ही घटना शुक्रवारी सकाळी कमानवेस परिसरात घडली. सायरा अकबर शेख (वय ३५) ही विवाहिता आपल्या घरी पाणी भरण्यासाठी मोटार सुरू करण्याच्या प्रयत्नात प्लगमध्ये पीन लावत असताना विजेचा शॉक बसून मरण पावली.

या महिलेला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, पण उपयोग झाला नाही. वैद्यकीय अहवालावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला.
- घोडेगावात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशनची नंबर प्लेट बसवण्यासाठी ५३१ रूपये दर असतांना उकळले जात आहेत ७०० रूपये, वाहनमालकांचा आरोप
- अहिल्यानगर- अजमेर रेल्वे सुरू करण्याची शिवसेना शहरप्रमुख किरण काळे यांची मागणी, खासदार निलेश लंके यांना निवेदन
- रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! ह्या नागरिकांना सप्टेंबर महिन्यापासून रेशन मिळणार नाही, यादीत तुमचंही नाव आहे का ? पहा….
- चूका करणाऱ्या अति उत्साही कार्यकर्त्यांना अटकाव घालायलाच हवा, नाहीतर पक्ष अन् नेता दोघंही अडचणीत येतात- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करा, खासदार नीलेश लंके यांची संसदेत मागणी