अकोले :- पाणी भरण्यासाठी विजेची मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या महिलेला विजेचा झटका बसून तिचा मृत्यू झाला.
ही घटना शुक्रवारी सकाळी कमानवेस परिसरात घडली. सायरा अकबर शेख (वय ३५) ही विवाहिता आपल्या घरी पाणी भरण्यासाठी मोटार सुरू करण्याच्या प्रयत्नात प्लगमध्ये पीन लावत असताना विजेचा शॉक बसून मरण पावली.

या महिलेला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, पण उपयोग झाला नाही. वैद्यकीय अहवालावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला.
- अहिल्यानगर बाजार समितीत भाजीपाल्याच्या दरात वाढ; वांगे, कारले, दोडका आणि शेवग्याच्या शेंगा महागल्या
- डी मार्टपेक्षा स्वस्त सामान कुठं मिळत ? हे आहेत टॉप पाच पर्याय
- महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत मोठा बदल ! 1 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार ?
- अहिल्यानगरमध्ये जिल्हा परिषदेच्या पोषण आहारात मोठा घोटाळा, संभाजी ब्रिगेडने केला भ्रष्टाचाराचा भांडाफोड!
- महाराष्ट्रातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! शिक्षणाधिकारी यांच्याकडून महत्त्वाचे परिपत्रक जारी