पाथर्डी :- तालुक्यातील सोनोशी येथील शेतकरी संभाजी आसाराम काकडे (वय ४१) यांनी दुष्काळ व नापिकीमुळे रविवारी स्वत:च्या शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी आहे. मुले शिक्षण घेत आहेत. जेवढा खर्च केला तेवढेही उत्पन्न शेतातून मिळाले नाही. मुलांचे शिक्षण, तसेच मुलीच्या विवाहाची त्यांना चिंता होती. नापिकीला कंटाळून काकडेंनी आत्महत्या केली.

- International Tiger Day: भारतात वाघांची संख्या वाढली, पण इतर देशांची स्थिती काय?, चिंताजनक आकडेवारी समोर!
- जाती धर्माच्या नावावर सुसंस्कृत संगमनेर शहराला बदनाम करणाऱ्या विकृत प्रवृत्तींचा बंदोबस्त करा
- भावनिक, हुशार आणि गोड बोलणारे…पण प्रेमात खूपच अनलकी ठरतात ‘या अंकाचे लोक!
- शनी-मंगळ युतीमुळे जुलै महिन्यात बनतोय ‘षडाष्टक योग’, ‘या’ 5 राशींसाठी सुरू होणार संकटकाळ!
- मेष ते मीन! राशीनुसार ओळखा तुमच्या पत्नीचा स्वभाव, करिअर आणि घरातील भूमिका