पाथर्डी :- तालुक्यातील सोनोशी येथील शेतकरी संभाजी आसाराम काकडे (वय ४१) यांनी दुष्काळ व नापिकीमुळे रविवारी स्वत:च्या शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी आहे. मुले शिक्षण घेत आहेत. जेवढा खर्च केला तेवढेही उत्पन्न शेतातून मिळाले नाही. मुलांचे शिक्षण, तसेच मुलीच्या विवाहाची त्यांना चिंता होती. नापिकीला कंटाळून काकडेंनी आत्महत्या केली.

- 7,000 किमी लांब ‘ही’ नदी 9 देशांमधून वाहते, पण आजपर्यंत तिच्यावर एकही पूल बनला नाही; कारण थक्क करणारे!
- बळीराजा सुखी होऊ दे! पांडुरंगाच्या चरणी अक्षय कर्डिले यांची भावनिक प्रार्थना
- अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात विभागात भरती, १३७ जागांसाठी १३३८ अर्ज
- अहिल्यानगर मध्ये कांद्याला मिळाला १९०० रुपयांचा भाव !
- ‘या’ जमातीतील विचित्र रिवाज पाहून अंगावर शहारे येतील; मृतदेहांसोबत राहतात जिवंत लोक, दरवर्षी त्यांना नव्या कपड्यांत गावभर फिरवतात अन्…