पाथर्डी :- तालुक्यातील सोनोशी येथील शेतकरी संभाजी आसाराम काकडे (वय ४१) यांनी दुष्काळ व नापिकीमुळे रविवारी स्वत:च्या शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी आहे. मुले शिक्षण घेत आहेत. जेवढा खर्च केला तेवढेही उत्पन्न शेतातून मिळाले नाही. मुलांचे शिक्षण, तसेच मुलीच्या विवाहाची त्यांना चिंता होती. नापिकीला कंटाळून काकडेंनी आत्महत्या केली.

- काळजी घ्या ! ‘या’ झाडांची केल्यास सापांना मिळणार आमंत्रण, वेळीच सावध व्हा
- ‘या’ कंपनीचे स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल! गुंतवणूकदारांना मिळणार बोनस शेअर्स
- कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर व्याज कोण भरणार? कर्ज घेण्याआधी नियम समजून घ्या
- दिवाळी अन भाऊबीजचा मुहूर्त हुकला ! आता लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबरच्या हफ्त्याबाबत समोर आली नवीन अपडेट
- ब्रेकिंग : आता महाराष्ट्रातील ‘या’ शिक्षकांना दिली जाणार सक्तीची सेवानिवृत्ती; सरकारच्या नव्या परिपत्रकाचा अनेकांना फटका











