श्रीरामपूर :- क्वारंटाइन केलेल्या डॉक्टरांना सोमवारी नगर येथे बोलवण्यात आल्याची माहिती समजल्यावर थोडी चर्चा झाली.
मात्र, ही प्रशासकीय बाब असून ते ठणठणीत असल्याचा खुलासा प्रांताधिकारी अनिल पवार यांनी केला.

File Photo
नेवाशाच्या रुग्णाला श्रीरामपुरातील डॉक्टरांनी तपासले होते. हा रुग्ण नंतर कोरोनाग्रस्त असल्याचे पुढे आले.
त्यामुळे दोघा डॉक्टरांसह ८ जणांच्या स्राव तपासण्यात आले. ते सर्व निगेटिव्ह निघाले.
त्यानंतर सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले. सोमवारी एका डॉक्टरला नगरला बोलवल्याने उलटसुलट चर्चा रंगली होती.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®